logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील लोणी येथील श्री भैरवनाथ विद्याधाम प्रशालेला उपमुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथजी शिंदे यांचे सहसचिव व्यंकटेश भट, आरोग्य मंत्री प्रकाश अबितकर यांचे सहसचिव मंगेश शिंदे, गृह विभागाचे अवरसचिव बोरसे आणि इतर महिला अधिकाऱ्यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान शासकीय अधिकाऱ्यांनी शाळेच्या परिसरात केलेल्या वृक्षारोपणाच्या कामाची पाहणी केली. प्रशालेत आगमन झाल्यावर मुख्याध्यापक थोरात सर आणि शिक्षक वृंदाने सर्व पाहुण्यांचे आदरपूर्वक स्वागत केले. या प्रसंगी महसूल विभागातील सहसचिव व शाळेचे माजी विद्यार्थी कैलासजी गायकवाड, उपसरपंच राजू शेठ वाळुंज, पिंटू शेठ पडवळ, प्रकाशजी वाळुंज, साकोरे सर, शिवाजी नाना सिनलकर, बबनदादा वाळुंज, पोलीस अकॅडमीचे पडवळ सर आणि सर्व शिक्षक उपस्थित होते. भेटीदरम्यान सहसचिव व्यंकटेश भट यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, जीवनात अनेक अडचणी येतात, मात्र त्यांच्यावर मात करून पुढे गेले पाहिजे. अपयशाने खचून न जाता मेहनत आणि सातत्य ठेवल्यास कोणत्याही क्षेत्रात यश मिळते. त्यांनी शाळेतील वृक्षारोपण उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक थोरात यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.

7 hrs ago
user_Tejas Walunj
Tejas Walunj
Local News Reporter आंबेगाव, पुणे, महाराष्ट्र•
7 hrs ago
8a06369e-5d6c-4c03-8ff1-3d7c0dcfdf08

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील लोणी येथील श्री भैरवनाथ विद्याधाम प्रशालेला उपमुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथजी शिंदे यांचे सहसचिव व्यंकटेश भट, आरोग्य मंत्री प्रकाश अबितकर यांचे सहसचिव मंगेश शिंदे, गृह विभागाचे अवरसचिव बोरसे आणि इतर महिला अधिकाऱ्यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान शासकीय अधिकाऱ्यांनी शाळेच्या परिसरात केलेल्या वृक्षारोपणाच्या कामाची पाहणी केली. प्रशालेत आगमन झाल्यावर मुख्याध्यापक थोरात सर आणि शिक्षक वृंदाने सर्व पाहुण्यांचे आदरपूर्वक स्वागत केले. या प्रसंगी महसूल विभागातील सहसचिव व शाळेचे माजी विद्यार्थी कैलासजी गायकवाड, उपसरपंच राजू शेठ वाळुंज, पिंटू शेठ पडवळ, प्रकाशजी वाळुंज, साकोरे सर, शिवाजी नाना सिनलकर, बबनदादा वाळुंज, पोलीस अकॅडमीचे पडवळ सर आणि सर्व शिक्षक उपस्थित होते. भेटीदरम्यान सहसचिव व्यंकटेश भट यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, जीवनात अनेक अडचणी येतात, मात्र त्यांच्यावर मात करून पुढे गेले पाहिजे. अपयशाने खचून न जाता मेहनत आणि सातत्य ठेवल्यास कोणत्याही क्षेत्रात यश मिळते. त्यांनी शाळेतील वृक्षारोपण उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक थोरात यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पुणे जिल्ह्यातील पुरंदरमध्ये आपलेच नोकर आपल्याला कोणत्याही सुविधा देत नसून उलट आपल्यालाच धमक्या देत असल्याचा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ज्यांच्याकडून सुविधा मिळणे अपेक्षित आहे, तेच नोकर उलट आपल्याला दमदाटी आणि धमकी देत असल्याचे समोर आले आहे.
    3
    पुणे जिल्ह्यातील पुरंदरमध्ये आपलेच नोकर आपल्याला कोणत्याही सुविधा देत नसून उलट आपल्यालाच धमक्या देत असल्याचा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ज्यांच्याकडून सुविधा मिळणे अपेक्षित आहे, तेच नोकर उलट आपल्याला दमदाटी आणि धमकी देत असल्याचे समोर आले आहे.
    user_Jay shree Krishna
    Jay shree Krishna
    पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • पिंपरी-चिंचवडमधून अत्यंत संतप्त आणि आक्रमक सूर समोर आला असून, 'दहा बोट मोडा अनं या नालायकांचा सत्यानास होऊन जाऊ द्या, असं म्हणा' अशा बोचऱ्या शब्दांत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. कोणत्याही मवाळतेशिवाय थेट आणि तीव्र आक्रमक शब्दात व्यक्त झालेल्या या प्रतिक्रियेत संबंधित घटकांबद्दल प्रचंड संताप व्यक्त करत थेट विनाशाची इच्छा व्यक्त केली गेली आहे.
    1
    पिंपरी-चिंचवडमधून अत्यंत संतप्त आणि आक्रमक सूर समोर आला असून, 'दहा बोट मोडा अनं या नालायकांचा सत्यानास होऊन जाऊ द्या, असं म्हणा' अशा बोचऱ्या शब्दांत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. कोणत्याही मवाळतेशिवाय थेट आणि तीव्र आक्रमक शब्दात व्यक्त झालेल्या या प्रतिक्रियेत संबंधित घटकांबद्दल प्रचंड संताप व्यक्त करत थेट विनाशाची इच्छा व्यक्त केली गेली आहे.
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये प्रशासनाने न्याय न दिल्यास थेट मंत्रालयात जाऊन आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाकडून न्याय मिळावा, अशी मागणी करत न्याय न मिळाल्यास हे टोकाचे पाऊल उचलणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
    1
    पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये प्रशासनाने न्याय न दिल्यास थेट मंत्रालयात जाऊन आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाकडून न्याय मिळावा, अशी मागणी करत न्याय न मिळाल्यास हे टोकाचे पाऊल उचलणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
    user_न्यूज पीसीएमसी
    न्यूज पीसीएमसी
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • भोर तालुक्यातील उत्रोली-वडगाव येथील प्रस्तावित औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला आहे. आपल्या शेती आणि जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा या प्रस्तावित प्रकल्पाला सुरुवातीपासूनच तीव्र विरोध होता. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आणि आंदोलनानंतर या लढ्याला अखेर यश आल्याने शेतकऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला असून, हा त्यांच्या एकजुटीचा आणि दीर्घ संघर्षाचा विजय असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, या निर्णयावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी गंभीर आरोप केला आहे. उत्रोली एमआयडीसी रद्द करण्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असून जनतेची दिशाभूल सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एमआयडीसी डी-नोटिफिकेशनचे खरे कारण शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळावा हेच असल्याचे सांगत त्यांनी दिशाभूल करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
    1
    भोर तालुक्यातील उत्रोली-वडगाव येथील प्रस्तावित औद्योगिक क्षेत्र (एमआयडीसी) रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला आहे. आपल्या शेती आणि जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा या प्रस्तावित प्रकल्पाला सुरुवातीपासूनच तीव्र विरोध होता. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आणि आंदोलनानंतर या लढ्याला अखेर यश आल्याने शेतकऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला असून, हा त्यांच्या एकजुटीचा आणि दीर्घ संघर्षाचा विजय असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे, या निर्णयावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी गंभीर आरोप केला आहे. उत्रोली एमआयडीसी रद्द करण्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असून जनतेची दिशाभूल सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एमआयडीसी डी-नोटिफिकेशनचे खरे कारण शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळावा हेच असल्याचे सांगत त्यांनी दिशाभूल करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • पुणे जिल्ह्यातील मावळ येथील एका गावात स्फोटकांचा वापर करून बेकायदेशीर आणि नियमबाह्य उत्खनन केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. संबंधित जमीनमालकांनी काही व्यक्तींवर स्फोटकांचा सर्रास वापर करून हे बेकायदेशीर उत्खनन केल्याचा थेट आरोप केला आहे. या गंभीर प्रकाराबाबत पीडित जमीनमालकांनी महसूल विभाग आणि पोलिसांकडे अनेक वेळा तक्रारी दाखल केल्या आहेत, परंतु प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा संतापजनक दावा करण्यात आला आहे. तक्रार केल्यामुळे तक्रारदारांना उलट धमक्या दिल्या जात असून त्यांच्यावर हल्ले देखील करण्यात आले आहेत. याप्रकरणी संबंधित गुन्हेगारांवर त्वरित गुन्हे दाखल करून चौकशी करण्याची मागणी केली जात असून, आता पोलीस आणि प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    पुणे जिल्ह्यातील मावळ येथील एका गावात स्फोटकांचा वापर करून बेकायदेशीर आणि नियमबाह्य उत्खनन केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. संबंधित जमीनमालकांनी काही व्यक्तींवर स्फोटकांचा सर्रास वापर करून हे बेकायदेशीर उत्खनन केल्याचा थेट आरोप केला आहे.

या गंभीर प्रकाराबाबत पीडित जमीनमालकांनी महसूल विभाग आणि पोलिसांकडे अनेक वेळा तक्रारी दाखल केल्या आहेत, परंतु प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा संतापजनक दावा करण्यात आला आहे. तक्रार केल्यामुळे तक्रारदारांना उलट धमक्या दिल्या जात असून त्यांच्यावर हल्ले देखील करण्यात आले आहेत. याप्रकरणी संबंधित गुन्हेगारांवर त्वरित गुन्हे दाखल करून चौकशी करण्याची मागणी केली जात असून, आता पोलीस आणि प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • पिंपरी चिंचवड येथील मोशी कचरा डेपोत झालेल्या दुर्घटनेप्रकरणी उबाठा शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी संबंधित कंपनी, महानगरपालिका आयुक्त आणि प्रकल्प अधिकारी यांना कोर्टात खेचण्याचा थेट इशारा दिला आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन जखमींची विचारपूस केली. तसेच, या घटनेत आपला जीव गमावलेल्या मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत त्यांना धीर दिला आहे।
    1
    पिंपरी चिंचवड येथील मोशी कचरा डेपोत झालेल्या दुर्घटनेप्रकरणी उबाठा शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी संबंधित कंपनी, महानगरपालिका आयुक्त आणि प्रकल्प अधिकारी यांना कोर्टात खेचण्याचा थेट इशारा दिला आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन जखमींची विचारपूस केली. तसेच, या घटनेत आपला जीव गमावलेल्या मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत त्यांना धीर दिला आहे।
    user_लोकमान्य टाइम्स
    लोकमान्य टाइम्स
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • खासदार नवनीत राणा यांनी "कोणी कितीही बोंबललं तरी..." असे म्हणत आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.
    1
    खासदार नवनीत राणा यांनी "कोणी कितीही बोंबललं तरी..." असे म्हणत आपली रोखठोक भूमिका मांडली आहे.
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • आषाढी वारीदरम्यान जेजुरी-सासवड मार्गावर आज सकाळी एक भीषण आणि अत्यंत दुर्दैवी अपघात घडला आहे. एका दिंडीसोबत असलेल्या ट्रकने वारकऱ्यांना जोरदार धडक दिली, ज्यामध्ये तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवडे आणि नंदा पवार अशी असून, प्राथमिक माहितीनुसार या तिन्ही महिला सांगली जिल्ह्यातील रहिवासी होत्या. या भीषण धडकेत काही अन्य वारकरी देखील गंभीर आणि किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी झालेल्या वारकऱ्यांवर सध्या जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालय तसेच आनंदी ट्रस्ट येथे उपचार सुरू आहेत. या भीषण दुर्घटनेनंतर आता आषाढी वारीतील सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू असून अधिकृत तपासानंतरच संपूर्ण माहिती स्पष्ट होणार आहे. मृत वारकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
    1
    आषाढी वारीदरम्यान जेजुरी-सासवड मार्गावर आज सकाळी एक भीषण आणि अत्यंत दुर्दैवी अपघात घडला आहे. एका दिंडीसोबत असलेल्या ट्रकने वारकऱ्यांना जोरदार धडक दिली, ज्यामध्ये तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवडे आणि नंदा पवार अशी असून, प्राथमिक माहितीनुसार या तिन्ही महिला सांगली जिल्ह्यातील रहिवासी होत्या.

या भीषण धडकेत काही अन्य वारकरी देखील गंभीर आणि किरकोळ जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी झालेल्या वारकऱ्यांवर सध्या जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालय तसेच आनंदी ट्रस्ट येथे उपचार सुरू आहेत.

या भीषण दुर्घटनेनंतर आता आषाढी वारीतील सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू असून अधिकृत तपासानंतरच संपूर्ण माहिती स्पष्ट होणार आहे. मृत वारकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.