आजचे राशिभविष्य : शुक्रवार, १३ मार्च २०२६ आज फाल्गुन कृष्ण दशमी असून आज वृद्धी तिथी आजचे राशिभविष्य : शुक्रवार, १३ मार्च २०२६ आज फाल्गुन कृष्ण दशमी असून आज वृद्धी तिथी आहे. विश्वावसुनाम संवत्सर (शके १९४७, संवत २०८२) सुरू आहे. आज व्यतिपात योग शांती असून चंद्र पूर्वाषाढा नक्षत्रात आहे. त्यामुळे आज जन्मलेल्या बाळाची राशी धनु राहील. ग्रहस्थितीनुसार चंद्र लाभ बुध आणि चंद्र प्रतियुती गुरू असा योग आहे. राशीभविष्य मेष : नशिबाची चांगली साथ मिळेल. बुधाच्या शुभयोगामुळे व्यवसायात घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. लाभाचे योग आहेत. वृषभ : अष्टम स्थानी चंद्र असल्याने आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात. कामात अडथळे येतील, मात्र संयम ठेवल्यास मार्ग निघेल. मिथुन : जोडीदाराची साथ मिळेल. सार्वजनिक जीवनात मानसन्मान वाढेल. व्यवसायात नवीन भागीदारीचे योग आहेत. कर्क : शत्रूंवर विजय मिळवाल. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. खर्च वाढेल, पण समाधान मिळेल. सिंह : संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. बुद्धीचा वापर करून कठीण कामे पूर्ण कराल. कला क्षेत्रात संधी मिळतील. कन्या : घरगुती कामात व्यस्त राहाल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. स्थावर मालमत्तेचे प्रश्न सुटण्यास मदत होईल. तूळ : भावंडांशी संबंध सुधारतील. पराक्रमात वाढ होईल. छोटे पण फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. वृश्चिक : धनलाभाचे योग आहेत. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा वाद होऊ शकतात. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. धनु : तुमची राशी आणि तुमचेच नक्षत्र असल्याने मन प्रसन्न राहील. रखडलेली कामे मार्गी लागतील. व्यक्तिमत्व प्रभावी ठरेल. मकर : अनावश्यक खर्च टाळा. झोप पूर्ण न झाल्याने चिडचिड होऊ शकते. परदेशाशी संबंधित कामात प्रगती होईल. कुंभ : उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. मित्रांसोबत आनंदाचा वेळ घालवाल. सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. मीन : कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नवीन जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळेल. 📞 कुंडली परीक्षणासाठी संपर्क : ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 8087520521
आजचे राशिभविष्य : शुक्रवार, १३ मार्च २०२६ आज फाल्गुन कृष्ण दशमी असून आज वृद्धी तिथी आजचे राशिभविष्य : शुक्रवार, १३ मार्च २०२६ आज फाल्गुन कृष्ण दशमी असून आज वृद्धी तिथी आहे. विश्वावसुनाम संवत्सर (शके १९४७, संवत २०८२) सुरू आहे. आज व्यतिपात योग शांती असून चंद्र पूर्वाषाढा नक्षत्रात आहे. त्यामुळे आज जन्मलेल्या बाळाची राशी धनु राहील. ग्रहस्थितीनुसार चंद्र लाभ बुध आणि चंद्र प्रतियुती गुरू असा योग आहे. राशीभविष्य मेष : नशिबाची चांगली साथ मिळेल. बुधाच्या शुभयोगामुळे व्यवसायात घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. लाभाचे योग आहेत. वृषभ : अष्टम स्थानी चंद्र असल्याने आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात. कामात अडथळे येतील, मात्र संयम ठेवल्यास मार्ग निघेल. मिथुन : जोडीदाराची साथ मिळेल. सार्वजनिक जीवनात मानसन्मान वाढेल. व्यवसायात नवीन भागीदारीचे योग आहेत. कर्क : शत्रूंवर विजय मिळवाल. कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. खर्च वाढेल, पण समाधान मिळेल. सिंह : संततीकडून आनंदाची बातमी मिळू शकते. बुद्धीचा वापर करून कठीण कामे पूर्ण कराल. कला क्षेत्रात संधी मिळतील. कन्या : घरगुती कामात व्यस्त राहाल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. स्थावर मालमत्तेचे प्रश्न सुटण्यास मदत होईल. तूळ : भावंडांशी संबंध सुधारतील. पराक्रमात वाढ होईल. छोटे पण फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. वृश्चिक : धनलाभाचे योग आहेत. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा वाद होऊ शकतात. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. धनु : तुमची राशी आणि तुमचेच नक्षत्र असल्याने मन प्रसन्न राहील. रखडलेली कामे मार्गी लागतील. व्यक्तिमत्व प्रभावी ठरेल. मकर : अनावश्यक खर्च टाळा. झोप पूर्ण न झाल्याने चिडचिड होऊ शकते. परदेशाशी संबंधित कामात प्रगती होईल. कुंभ : उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. मित्रांसोबत आनंदाचा वेळ घालवाल. सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. मीन : कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नवीन जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळेल. 📞 कुंडली परीक्षणासाठी संपर्क : ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 8087520521
- कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) युवा नेते युगेंद्र पवार यांनी आज कोल्हापूर दौऱ्यावर असताना साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीची विधीवत पूजा करून आशीर्वाद घेतले आणि कोल्हापूरच्या ऐतिहासिक वारशाबद्दल आदर व्यक्त केला. दर्शनासोबतच जनसंवाद आई अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर युगेंद्र पवार यांनी मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या भाविकांशी अत्यंत आपुलकीने संवाद साधला. सामान्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांनी लोकांशी चर्चा केली. "श्री अंबाबाई देवी ही समृद्धी आणि शक्तीचे प्रतीक आहे. इतिहास, परंपरा आणि श्रद्धेची सांगड घालणारे हे मंदिर आजही लाखो भक्तांसाठी प्रेरणास्थान आहे," अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.1
- Post by Madan petkar1
- कोल्हापूर : रविराज कांबळे आरक्षणाची जनभूमी असलेल्या कोल्हापूरमध्ये महापुरुषांच्या जयंती उत्साहात साजऱ्या होतात. अशा या पवित्र भूमीत असल्याचा अभिमान व्यक्त करत Dr. B. R. Ambedkar यांच्या विचारांमुळेच आपल्या खांद्यावरचे स्टार आहेत, असे मनोगत कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. योगेश कुमार गुप्ता यांनी व्यक्त केले. विश्वरत्न बाबासाहेबांच्या 135 व्या जयंतीनिमित्त बिंदू चौकात अभिवादनासाठी उपस्थित राहून त्यांनी समाजासाठी प्रेरणादायी संदेश दिला.2
- Post by E city news network1
- जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वाटंबरे तालुका सांगोला येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी केंद्रप्रमुख आप्पासाहेब पवार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य : डॉ.प्रविण दबडघाव विक्रम शिंदे /भोर दि.१४ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्य श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालू असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प.महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ.प्रविण दबडघाव यांनी केले.कापूरहोळ येथील विराट हिंदू मेळाव्याला संबोधित करताना डॉ. प्रवीण दबडघाव बोलत होते. यावेळी मेळाव्याला कापूरहोळ, हरिश्चंद्री ,दिवळे ,केतकावळे, कुंभोशी ,चिव्हेवाडी, खडकी कामथडी , उंबरे या गावातून हिंदू राम भक्त उपस्थित होते. या मेळाव्यामध्ये सुरू असलेल्या संस्कार वर्गातील विद्यार्थ्यांनी बालांनी रामरक्षा गणपती स्तोत्र मनाचे श्लोक सर्वांसमोर सादर केले जानुबाई ढोल लेझीम पथक कामथडी या गावाने ढोल लेझीमच्या वाद्य पथकाने नेत्रदीपक खेळ सादर करत लक्ष वेधून घेतले.1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- कोल्हापूर: कोल्हापूर महानगरपालिका शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मोहीम राबवत असतानाच, आता ऐतिहासिक पंचगंगा घाट परिसरातील वाढत्या अतिक्रमणांचा प्रश्न गंभीर बनला आहे. रंकाळा आणि के.एम.बी.पी. पार्क येथील कारवाईनंतर महापालिकेने आपला मोर्चा पंचगंगा घाटाकडे वळवावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. सध्या घाट परिसरात अनधिकृत दुकाने, गाळे आणि खाऊ गल्ली मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली आहे. यामुळे घाटाचे ऐतिहासिक आणि धार्मिक सौंदर्य लोप पावत असून स्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. नदी प्रदूषणमुक्तीचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात घाटावर वाढलेली खाऊ गल्ली आणि पूजेच्या साहित्यांच्या स्टॉल्समुळे कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे. गणेशोत्सव आणि जोतिबा यात्रेच्या काळात येथे मोठी गर्दी असते, अशा वेळी या अतिक्रमणांमुळे भाविकांना मनस्ताप सहन करावा लागतो. महापालिकेने केवळ रस्त्यापुरती कारवाई मर्यादित न ठेवता या ऐतिहासिक स्थळाचे पावित्र्य राखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी कोल्हापूरकरांमधून होत आहे.1