Shuru
Apke Nagar Ki App…
जयपुर में नागपुर में भैंस ने मचाया तांडव भैंस ने मारा एक व्यक्ति को व्यक्ति की जगह पर हुई मौत।
Ammar haider (ezaan)
जयपुर में नागपुर में भैंस ने मचाया तांडव भैंस ने मारा एक व्यक्ति को व्यक्ति की जगह पर हुई मौत।
- U.B.PandeSavner, Nagpur🙏on 12 March
- Minal NashineKamptee, Nagpur😂on 12 March
More news from महाराष्ट्र and nearby areas
- नागपुर के कामठी के गांधीनगर भाजी मंडी इलाके में आज सुबह करीब 6:30 बजे एक ऐसा दर्दनाक हादसा हुआ… जिसने पूरे शहर को झकझोर कर रख दिया। गैस सिलेंडर लीक… और फिर भयानक आग! देखते ही देखते पूरा घर आग की लपटों में घिर गया… चारों तरफ चीख-पुकार मच गई… लेकिन इसी आग के बीच एक पिता ने लिख दी इंसानियत की सबसे बड़ी मिसाल… 40 वर्षीय अतुल दशरथ पैंटावा… जिनके सामने उनके दो मासूम बच्चे आग में फंसे थे… अपनी जान की परवाह किए बिना… वो सीधे आग में कूद पड़े! एक-एक करके बच्चों को बाहर निकालने की कोशिश की… लेकिन… इस जंग में वो खुद जिंदगी हार गए… आग की चपेट में आकर मौके पर ही उनकी दर्दनाक मौत हो गई… एक पिता… जो आखिरी सांस तक अपने बच्चों के लिए लड़ता रहा… मौके पर पहुंची फायर ब्रिगेड और पुलिस कड़ी मशक्कत के बाद आग पर काबू पाया गया… लेकिन तब तक… बहुत देर हो चुकी थी… पूरे इलाके में मातम… हर आंख नम… लोगों के दिल में सिर्फ एक ही सवाल— क्या हम अपने घरों में गैस सिलेंडर की सुरक्षा को लेकर सच में सतर्क हैं? ये हादसा चेतावनी है… लापरवाही जानलेवा हो सकती है!2
- Post by Ammar haider (ezaan)1
- #news1
- Post by Samachar king digital1
- माता रमाई बहुउद्देशीय मंडळ, जोगीठाणा पेठ, उमरेड यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे भव्य आयोजन नागपूर/उमरेड प्रतिनिधी नागपूर/ उमरेड: (दि १८) माता रमाई बहुउद्देशीय मंडळ, जोगीठाणा पेठ, उमरेड यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धांतील विजेत्या स्पर्धकांचा बक्षीस वितरण सोहळा दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण माननीय श्री. राजूभाऊ मेश्राम होते. त्यांच्या प्रेरणादायी उपस्थितीने संपूर्ण कार्यक्रमाला एक वेगळी उंची प्राप्त झाली. त्यांनी आपल्या मनोगतातून युवकांना शिक्षण, संघटन आणि संघर्ष यांचा संदेश देत उज्ज्वल भविष्याची दिशा दाखवली. तसेच माननीय श्री. प्रणयजी मेश्राम, माननीय श्री. अमित भाऊ लाडेकर, विजयजी पाटील, रविंद्र पिल्लेवान, विजयानंद गजघाटे, विनोद शंभरकर, बबलू हाडके, हिमांशू बहादुरे व मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे व सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.1
- इसासनी-वागधरा येथे शासकीय जमिनीवर अतिक्रमणाचा स्फोटक आरोप! माजी सरपंचांची पालकमंत्र्यांकडे धाव नागपूर : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील इसासनी-वागधरा ग्रामपंचायत हद्दीत शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. माजी सरपंच संतोष गोपीचंद कटरे यांनी थेट महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी तक्रार करून उच्चस्तरीय चौकशी व तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. तक्रारीनुसार, शांती नगर, बुद्ध नगरी व बहुजन नगर परिसरातील खसरा क्रमांक एक, सहा व सात या शासकीय जमिनीवर संघटित पद्धतीने कब्जा करण्यात आला आहे. काही स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व प्रभावशाली व्यक्तींच्या संगनमताने नागरिकांकडून लाखो रुपये घेऊन जागा ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात काही स्थानिक सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पदाधिकाऱ्यांची नावेही चर्चेत आली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या ठिकाणी अतिक्रमण झाले त्या भागात सिमेंट रस्ते, पाणी पाईपलाईन व इतर विकासकामे करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. म्हणजेच बेकायदेशीर अतिक्रमणालाच शासकीय सुविधांचा आधार दिला जात असल्याचा आरोप होत आहे. तसेच अतिक्रमणासाठी त्या भागातील तलावही बुजविण्यात आला असून पर्यावरणीय हानी झाल्याची बाब समोर आली आहे. माजी सरपंच संतोष कटरे यांनी या प्रकरणाला विरोध केल्यानंतर एकोणतीस मार्च दोन हजार सव्वीस रोजी त्यांच्यावर मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही कारवाई झाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. उलट पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. कटरे यांनी आपल्या जीवितास धोका असल्याचे सांगत स्वतःस व कुटुंबास पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित अतिक्रमणधारक, अधिकारी व निष्क्रिय पोलिसांवर फौजदारी गुन्हे दाखल करून शासकीय जमीन मोकळी करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. या स्फोटक तक्रारीमुळे इसासनी-वागधरा परिसरात खळबळ उडाली असून आता पालकमंत्री बावनकुळे या प्रकरणात काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- मनियारी रोड में सड़क हाद/सा चार-पांच लोग की स्पॉ/ट डे/थ..... Muzaffarpur updates #viralreels #viralvideos #BreakingNews #bihar #Muzaffarpur1
- Post by SUBHASH BORKAR4