आदरणीय आमदारसाहेब मंगेश जी चव्हाण , कार्यतत्पर , विकासपुरूष,दिलेल्या शब्दाला जागणारे ,राज्यपातळीवरील कोणत्याही विकास कामांच्या मोहीमेत व एखाद्या ज्वलंत विषयासंबंधी निर्णय घेण्याच्या प्रक्रीयेत नेहमी आघाडीवर व क्रियाशील असतात .हे आजच्या दुध दर वाढीच्या निर्णय प्रक्रीयेतील त्यांच्या प्रत्यक्ष निर्णय प्रक्रीयेतील सहभागातुन सिध्द झालेले आहे .आपले महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील , संबंधीत मंत्री,अधिकारी व इतर आमदारांसमवेत निर्णय प्रक्रियेत आपले शेतकरी व शेतमजुर यांचे कैवारी व हितचिंतक मंगेश जी चव्हाणसाहेब आघाडीवर व सक्रीय होते. शेतकरी मित्रांनो, लोकसभा निवडणुकीच्या मुहुर्तावर काही सत्तापिपासू,बोलबच्चन ,दलबदलु आणि त्यांच्याबरोबर विरोधासाठी विरोध करणारे असंतुष्ट व सत्तेची लालच असलेली स्वार्थी विरोधक यांना अचानक शेतकरी वर्गाविषयी एका दशकाच्या मोठ्या कालखंडानंतर प्रेम,आपुलकी ,जिव्हाळा आणि पुळका उफाळुन आला होता.तो पर्यंत सहकार क्षेत्रातील इतर तथाकथीत पदाधिकारी हे शेतकरी वर्गाच्या व दुग्धव्यावसाईक शेतकर्यांच्या हिताविषयी मुकबधीर व अंध झालेले होते.दुग्धव्यवसायाच्या बाबतीत दुधाचे दर ठरविण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रचलीत परिस्थितीनुसार दुधाचे दर ठरत असतात. दुधाचे दर ठरविताना बर्याच तांत्रिक अडचणी असतात. यापुर्वीच दुधविकास फेडरेशन जळगांव येथील व्यवस्थापनातील उणीवा व कमजोरी संबंधी बरीच चर्चा प्रसार माध्यमांमध्ये चर्चेत आलेली होती. बंद डोळे करुन दुध पिणार्या मांजरीस असे वाटते की चोरून दुध पितांना जगाने मला बघीतलेच नाही अशाच भ्रमात त्या दुग्धव्यवसायातील विकास संघातील काही मंडळींचा भ्रम होता .या पुर्वी दुग्ध व्यवसायातील सदर संबंधीत पदाधिकाऱ्यांनी आज सारखी दिखाऊ तळमळ दुग्धव्यवसाय करणार्या शेतकर्यांसाठी का दाखवली नाही? जेव्हा समदुःखी शत्रु एकत्र येतात तेव्हा राजकीय सामाजिक व सहकाराच्या बहाण्याने ते आपलं मनातील इप्सित साध्य करण्याच्या हेतुने शेतकर्यांचे कल्याण हे केवळ नाममात्र व दिखाऊ असुन त्या निमित्ताने एकत्र येण्याचे ते साधन असते.निशाणा असतो राजकीय सत्तेतील स्पर्धकाला निवडणुकीच्या मुहुर्तावर विरोध करण्याचा असतो.दुध विकास फेडरेशन जळगांव येथील दुध संघात बदल झाल्यानंतर तेथील प्रशिक्षणामध्ये खर्या अर्थाने पारदर्शकता दृष्टी पंथात आली.दुध दर वाढीच्या निमित्ताने विरोधकांनी खुपचं रान पेटवले,आकाश पिताळ एक केले . प्रसारमाध्यमांतून शेतकरी ,शेतमजुर आणि दुग्धव्यवसाय करणार्या शेतकर्यांना पेटविण्याचा व प्रचलीत दुध संघातील व्यवस्थापन समितीला अडचणीत आणण्याचा आटापिटा केला .पण संबंधीत दुग्धव्यावसाईक शेतकरी व सर्वसामान्य सुज्ञ शेतकरी वर्गास विरोधकांची मानसिकता व अंतस्थ हेतुची चांगलीच जाणीव झालेली होती . लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाअंती दांभिकतेने विविध कारणांनी विरोध करणिर्या विरोधकांना सत्यस्थितीचे दर्शन झाले.सत्तेचासखरा खेळ तिथेच थांबला .विरोध असायला हवा पण मनात वेगळा डाव आणि राजकीय क्रिडा करण्याची स्वार्थी व हिणकस वृत्ती नसावी .विरोध हा दर्जेदार , अर्थपुर्ण व सर्वसामान्य जनतेचे कल्याण व हित साधणारा असावा. आज दुधाचे दर वाढीसाठी आदरणीय मंगेश दादा चव्हाण मा. राधाकृष्ण विखेपाटील , संबंधीतांना आणि आपले विकासपुरूष यांनी पुर्ण शक्तीने प्रामाणिकपणे दुधाचे दर वाढविण्यासाठी प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले.यानंतर त्या दुध दरासंबंधीच्या त्रुटी व पश्चात बुध्दीने दुग्धव्यावसाईकांच्या मनात भ्रम,गैरसमज व दिशाभुल करण्याचा प्रयोग आणि प्रयत्न शुध्द निरर्थक ,व्यर्थ व बिनकामाचा ठरणार आहे.त्याप्रित्यर्थ मा.राधाकृष्ण विखे पाटील, महसूल मंत्री , महाराष्ट्र शासन. मुंबई,मंत्रीगण ,आमदार मंगेश दादा चव्हाण,इतर आमदार आणि अधिकारी, व महायुती शासनाचे दुग्धव्यवसाय करणार्या शेतकर्यांच्या वतीने अभिनंदन व मनापासुन आभार..जय जवान जय किसान...
आदरणीय आमदारसाहेब मंगेश जी चव्हाण , कार्यतत्पर , विकासपुरूष,दिलेल्या शब्दाला जागणारे ,राज्यपातळीवरील कोणत्याही विकास कामांच्या मोहीमेत व एखाद्या ज्वलंत विषयासंबंधी निर्णय घेण्याच्या प्रक्रीयेत नेहमी आघाडीवर व क्रियाशील असतात .हे आजच्या दुध दर वाढीच्या निर्णय प्रक्रीयेतील त्यांच्या प्रत्यक्ष निर्णय प्रक्रीयेतील सहभागातुन सिध्द झालेले आहे .आपले महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील , संबंधीत मंत्री,अधिकारी व इतर आमदारांसमवेत निर्णय प्रक्रियेत आपले शेतकरी व शेतमजुर यांचे कैवारी व हितचिंतक मंगेश जी चव्हाणसाहेब आघाडीवर व सक्रीय होते. शेतकरी मित्रांनो, लोकसभा निवडणुकीच्या मुहुर्तावर काही सत्तापिपासू,बोलबच्चन ,दलबदलु आणि त्यांच्याबरोबर विरोधासाठी विरोध करणारे असंतुष्ट व सत्तेची लालच असलेली स्वार्थी विरोधक यांना अचानक शेतकरी वर्गाविषयी एका दशकाच्या मोठ्या कालखंडानंतर प्रेम,आपुलकी ,जिव्हाळा आणि पुळका उफाळुन आला होता.तो पर्यंत सहकार क्षेत्रातील इतर तथाकथीत पदाधिकारी हे शेतकरी वर्गाच्या व दुग्धव्यावसाईक शेतकर्यांच्या हिताविषयी मुकबधीर व अंध झालेले होते.दुग्धव्यवसायाच्या बाबतीत दुधाचे दर ठरविण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रचलीत परिस्थितीनुसार दुधाचे दर ठरत असतात. दुधाचे दर ठरविताना बर्याच तांत्रिक अडचणी असतात. यापुर्वीच दुधविकास फेडरेशन जळगांव येथील व्यवस्थापनातील उणीवा व कमजोरी संबंधी बरीच चर्चा प्रसार माध्यमांमध्ये चर्चेत आलेली होती. बंद डोळे करुन दुध पिणार्या मांजरीस असे वाटते की चोरून दुध पितांना जगाने मला बघीतलेच नाही अशाच भ्रमात त्या दुग्धव्यवसायातील विकास संघातील काही मंडळींचा भ्रम होता .या पुर्वी दुग्ध व्यवसायातील सदर संबंधीत पदाधिकाऱ्यांनी आज सारखी दिखाऊ तळमळ दुग्धव्यवसाय करणार्या शेतकर्यांसाठी का दाखवली नाही? जेव्हा समदुःखी शत्रु एकत्र येतात तेव्हा राजकीय सामाजिक व सहकाराच्या बहाण्याने ते आपलं मनातील इप्सित साध्य करण्याच्या हेतुने शेतकर्यांचे कल्याण हे केवळ नाममात्र व दिखाऊ असुन त्या निमित्ताने एकत्र येण्याचे ते साधन असते.निशाणा असतो राजकीय सत्तेतील स्पर्धकाला निवडणुकीच्या मुहुर्तावर विरोध करण्याचा असतो.दुध विकास फेडरेशन जळगांव येथील दुध संघात बदल झाल्यानंतर तेथील प्रशिक्षणामध्ये खर्या अर्थाने पारदर्शकता दृष्टी पंथात आली.दुध दर वाढीच्या निमित्ताने विरोधकांनी खुपचं रान पेटवले,आकाश पिताळ एक केले . प्रसारमाध्यमांतून शेतकरी ,शेतमजुर आणि दुग्धव्यवसाय करणार्या शेतकर्यांना पेटविण्याचा व प्रचलीत दुध संघातील व्यवस्थापन समितीला अडचणीत आणण्याचा आटापिटा केला .पण संबंधीत दुग्धव्यावसाईक शेतकरी व सर्वसामान्य सुज्ञ शेतकरी वर्गास विरोधकांची मानसिकता व अंतस्थ हेतुची चांगलीच जाणीव झालेली होती . लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाअंती दांभिकतेने विविध कारणांनी विरोध करणिर्या विरोधकांना सत्यस्थितीचे दर्शन झाले.सत्तेचासखरा खेळ तिथेच थांबला .विरोध असायला हवा पण मनात वेगळा डाव आणि राजकीय क्रिडा करण्याची स्वार्थी व हिणकस वृत्ती नसावी .विरोध हा दर्जेदार , अर्थपुर्ण व सर्वसामान्य जनतेचे कल्याण व हित साधणारा असावा. आज दुधाचे दर वाढीसाठी आदरणीय मंगेश दादा चव्हाण मा. राधाकृष्ण विखेपाटील , संबंधीतांना आणि आपले विकासपुरूष यांनी पुर्ण शक्तीने प्रामाणिकपणे दुधाचे दर वाढविण्यासाठी प्रयत्न केले. त्यात त्यांना यश आले.यानंतर त्या दुध दरासंबंधीच्या त्रुटी व पश्चात बुध्दीने दुग्धव्यावसाईकांच्या मनात भ्रम,गैरसमज व दिशाभुल करण्याचा प्रयोग आणि प्रयत्न शुध्द निरर्थक ,व्यर्थ व बिनकामाचा ठरणार आहे.त्याप्रित्यर्थ मा.राधाकृष्ण विखे पाटील, महसूल मंत्री , महाराष्ट्र शासन. मुंबई,मंत्रीगण ,आमदार मंगेश दादा चव्हाण,इतर आमदार आणि अधिकारी, व महायुती शासनाचे दुग्धव्यवसाय करणार्या शेतकर्यांच्या वतीने अभिनंदन व मनापासुन आभार..जय जवान जय किसान...
- Kamathipura Kalyan Station Red Light Girls Area inside Room New Video 2024.India Mumbai Red Light Area1
- Bhiwandi news dukan ke liye jhagda1
- उल्हासनगर पोलीसांनी हत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींची काढली धिंड, तर नागरीकांमध्ये सुरक्षिततेची भावना....1
- उल्हासनगर मनपाचे सफाई कामगार राहत असलेल्या इमारतींची उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी केली पाहणी1
- उल्हासनगर विधानसभा १४१ में किसकी डूबेगी नैया, किसके सिर पर सजेगा ताज1
- उल्हासनगर : कलानी आणि भाजप जिल्हाध्यक्ष यांच्या मध्ये दोस्तीचे गटबंधन ! कुमार आयलानी पडणार एकटे !1
- उल्हासनगर प्रापर्टी टॅक्स न भरलेल्या प्रापर्टीचा महानगरपालिका करणार लिलाव मनपा ची कारवाई शुरु1
- उल्हासनगर के टीबी मरीजों में पौष्टिक आहार किट का वितरण..!1