Shuru
Apke Nagar Ki App…
वझर आघाव वझर सरकटे सह दहा ते पंधरा गावं कोल्हापुरी बंधाऱ्यातील पाणी संपत आल्यामुळे पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर
Raghunath Aghao
वझर आघाव वझर सरकटे सह दहा ते पंधरा गावं कोल्हापुरी बंधाऱ्यातील पाणी संपत आल्यामुळे पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर
More news from Maharashtra and nearby areas
- आमदार अर्जुन खोतकर यांनी विधानसभेत रस्ते सोयी सुविधा या संदर्भात लक्षवेधी मध्ये सरकारचे लक्ष वेधले.. #DevendraFadnavis #EknathShinde #ArjunKhotkar1
- प्रामाणिकपणाचे उदाहरण : ऑटोचालक इरफान अंकल यांनी सापडलेले पाकीट मालकाला केले परत1
- भोकरदन शहरातील महिला शौचालयाचा प्रश्न ऐरणीवर! राष्ट्रवादी काँग्रेसच्या सौ अनिता अंकुश जाधव यांनी तात्काळ शौचालय व सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्याची मुख्याधिकारी व नगराध्यक्षाकडे केली मागणी....1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- या व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी आमदार Bacchu Kadu यांना फोन करून संवाद साधल्याचे दिसत आहे. या संभाषणात शिंदे यांनी बच्चू कडू यांना सांगितले की, “तुमच्या आंदोलनामुळेच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली,” अशी दखल त्यांनी घेतल्याचे व्हिडिओमध्ये ऐकायला मिळते. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनाची चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहे. दरम्यान हा फोन कॉलचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.1
- Post by Ramesh Mulgir1
- जालना रेलवे स्टेशन मस्जिद में रमज़ान पर ‘दस दिन के इस्लाही बयानात’ की शुरुआत जालना: पवित्र रमज़ान माह के मौके पर जालना शहर की रेलवे स्टेशन मस्जिद में “दस दिन के दस इस्लाही बयानात” का आयोजन किया जा रहा है. यह कार्यक्रम 19 रमज़ान (9 मार्च 2026) से शुरू होकर 28 रमज़ान (18 मार्च 2026) तक चलेगा. इस दौरान हर रोज़ तरावीह की नमाज़ के बाद रात ठीक 10 बजे अलग-अलग विषयों पर उलेमा-ए-किराम के बयान होंगे. कार्यक्रम के आखिर में करीब 10 मिनट का सवाल-जवाब सत्र भी रखा गया है, जिसमें लोग अपने दीन से जुड़े सवाल पूछ सकेंगे. *कुरआन, सुन्नत और सामाजिक जीवन पर होंगे बयान इस दस दिवसीय इस्लाही सिलसिले में उलेमा कुरआन और सुन्नत की रोशनी में मुसलमानों की ज़िंदगी से जुड़े अहम मसलों पर मार्गदर्शन देंगे. बयान के प्रमुख विषयों में शामिल हैं: आख़िरी अशरे की कद्र करें, संवर जाएगा मुकद्दर, लिबास के शरई उसूल, वालिदैन और औलाद के आपसी हकूक, निज़ाम-ए-ज़कात: इबादत भी, ज़रूरत भी, सही अकीदा क्यों ज़रूरी है, हज़रत महदी के ज़ुहूर पर कुरआन-सुन्नत की रोशनी, शादीशुदा जिंदगी के सुनहरे उसूल, रजू इलल्लाह (अल्लाह की ओर लौटना), रिश्तेदारों के हकूक, इस्तेकामत (दीन पर डटे रहना) कामयाबी की ज़मानत. *कई मशहूर उलेमा करेंगे खिताब कार्यक्रम में जो उलेमा बयान करेंगे. इनमें प्रमुख रूप से: मौलाना शुएब, मौलाना अरशद नदवी, मुफ़्ती आदम इशाअती, मुफ़्ती इमरान इशाअती, मुफ़्ती अवैस क़ासमी, मौलाना आरिफ अशरफी, मुफ़्ती अब्दुर्रहमान, मुफ्ती फहीम, मौलाना एहसानुलहक. इसके अलावा कार्यक्रम में किराअत और नात भी पेश की जाएगी, जिससे महफ़िल को रूहानी माहौल मिलेगा. इस पूरे कार्यक्रम का आयोजन जमीयत उलमा शहर व जिला जालना तथा रेलवे स्टेशन मस्जिद जालना के जिम्मेदारों की देखरेख में किया जा रहा है. आयोजकों ने शहर के लोगों से अपील की है कि रमज़ान के इन मुबारक दिनों में ज्यादा से ज्यादा लोग मस्जिद में पहुंचकर इन इस्लाही बयानात से फायदा उठाएं और अपनी जिंदगी को दीन के मुताबिक संवारने की कोशिश करें.1
- अयोग्य मार्गदर्शनामुळे बांबू शेती करूण शेतकऱ्यावर आर्थिक संकट आले1
- चिखलीत न्याय मिळेना! लेकीच्या आत्महत्येला जबाबदार आरोपी मोकाट; पित्याचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा..! बुलढाणा जिल्ह्यातून एक संतापजनक बातमी समोर येत आहे. चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका तरुणीने लग्नाचे आमिष आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली, मात्र दीड महिना उलटूनही मुख्य आरोपी अद्याप मोकाट आहे. पोलिसांच्या ढिसाळ कारभाराचा निषेध करत, आता पीडित मुलीच्या वडिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा पवित्रा घेतला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? पाहूयात या सविस्तर रिपोर्टमध्ये. हे पत्र आहे एका हतबल पित्याचं, ज्याने आपल्या लेकीला गमावलं आहे. चिखली तालुक्यातील केळवद येथील रुपाली रामदास सरकटे या तरुणीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. या आत्महत्येला पाटोदा येथील तन्मय विजय गवई हा जबाबदार असल्याचा आरोप तिचे वडील रामदास दामोदर सरकटे यांनी केला आहे. आरोपी तन्मय गवई याने रुपालीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी प्रेमसंबंध ठेवले. मात्र, महावितरणमध्ये नोकरी लागताच त्याने रुपालीला लग्नास नकार दिला. वारंवार होणारा मानसिक त्रास आणि फसवणुकीमुळे खचलेल्या रुपालीने अखेर मृत्यूला कवटाळले. पीडित कुटुंबाचा असा आरोप आहे की, ४५ दिवस उलटूनही चिखली पोलीस आरोपीला अटक करण्यात अपयशी ठरले आहेत. आरोपी उजळ माथ्याने फिरत असून, पोलीस विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा खळबळजनक दावा या निवेदनात करण्यात आला आहे. न्याय मिळत नसल्याने संतापलेल्या सरकटे कुटुंबीयांनी आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. ०६ मार्च २०२६ पासून पीडितेचे वडील आणि इतर नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'आमरण उपोषणाला' बसले आहेत. आरोपीला तातडीने अटक करून कठोर शिक्षा व्हावी, हीच त्यांची प्रमुख मागणी आहे. एकीकडे महिला सुरक्षेच्या गप्पा मारल्या जातात, तर दुसरीकडे आरोपी दीड-दीड महिना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार असतात. आता जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधीक्षक या प्रकरणाची काय दखल घेतात आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.1