सेनगाव शहरातील नालंदा बुद्ध विहार येथे साहित्यरत्न,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आज सेनगाव शहरातील नालंदा बुद्ध विहार डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करून विनम्र अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर योगेश कांबळे यांनी आपले विचार मांडताना ते म्हणाले साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे हे दीड दिवस शाळा शिकून साहित्यिक व एक विचारवंत झाले यांनी फकीरा नावाची कादंबरी ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी अर्पण केली व अण्णाभाऊ साठे सांगून गेले की जग बदलून या घाव मज सांगून गेले सर्व अनुयायांनी हा त्यांचा मूलमंत्र आत्मसात केला पाहिजे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित भैया जाधव,सामाजिक कार्यकर्ते यादवराव कांबळे, चोखाजी मामा वाकळे,नाथराव जाधव, पिनू भाऊ वाघमारे, भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष संजय दिलीप वाघमारे,समाधान जाधव, विलास सुतार,सागर जाधव,बबलू इंगळे,नितीन सुतार, वसंत वैराट,सावन जाधव, योगेश कांबळे, विनोद कांबळे,शालिक वाकळे, शिवाजी सुतार, बाळू खरात,कैलास गायकवाड,राहुल गवळी,विनोद वाघमारे,रवी गवळी,जयपाल खंदारे,अमोल चौरे,राहुल कांबळे,सचिन सुतार, अमोल कांबळे,आकाश इंगळे, श यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुदाम दादा वाघमारे यांनी केले व आभार प्रदर्शन . भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष संजय दिलीप वाघमारे यांनी करुन शेवटी आभार मानले.
सेनगाव शहरातील नालंदा बुद्ध विहार येथे साहित्यरत्न,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आज सेनगाव शहरातील नालंदा बुद्ध विहार डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करून विनम्र अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर योगेश कांबळे यांनी आपले विचार मांडताना ते म्हणाले साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे हे दीड दिवस शाळा शिकून साहित्यिक व एक विचारवंत झाले यांनी फकीरा नावाची कादंबरी ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी अर्पण केली व अण्णाभाऊ साठे सांगून गेले की जग बदलून या घाव मज सांगून गेले सर्व अनुयायांनी हा त्यांचा मूलमंत्र आत्मसात केला पाहिजे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित भैया जाधव,सामाजिक कार्यकर्ते यादवराव कांबळे, चोखाजी मामा वाकळे,नाथराव जाधव, पिनू भाऊ वाघमारे, भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष संजय दिलीप वाघमारे,समाधान जाधव, विलास सुतार,सागर जाधव,बबलू इंगळे,नितीन सुतार, वसंत वैराट,सावन जाधव, योगेश कांबळे, विनोद कांबळे,शालिक वाकळे, शिवाजी सुतार, बाळू खरात,कैलास गायकवाड,राहुल गवळी,विनोद वाघमारे,रवी गवळी,जयपाल खंदारे,अमोल चौरे,राहुल कांबळे,सचिन सुतार, अमोल कांबळे,आकाश इंगळे, श यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुदाम दादा वाघमारे यांनी केले व आभार प्रदर्शन . भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष संजय दिलीप वाघमारे यांनी करुन शेवटी आभार मानले.
- हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 103.9 मिमी पाऊस, जिल्ह्यात 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 103.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वात जास्त 145 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी ७०.४ मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 145 (508.2), कळमनुरी 104.3 (451.2), वसमत 70.4 (338.4), औंढा नागनाथ 110.8 (401.7) आणि सेनगाव तालुक्यात 89.8 (335.6) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2026 ते 31 जुलै, 2026 पर्यंत सरासरी 408.3 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 51.3 अशी आहे. हिंगोली जिल्ह्यातील 27 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. हिंगोली तालुक्यातील सर्व 7 मंडळे, कळमनुरी तालुक्यातील सर्व 6 मंडळे, वसमत तालुक्यातील 4 मंडळे, औंढा नागनाथ तालुक्यातील सर्व 4 मंडळे आणि सेनगाव तालुक्यातील सर्व 6 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, तसेच नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.1
- महिलांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांविरोधात कठोर कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आज नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाच्या निषेधार्थ निदर्शने केले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केले.1
- पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. पावसाने खुलले सहस्त्रकुंडचे सौंदर्य! पैनगंगा नदीच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सहस्त्रकुंड धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळू लागला आहे. 🏞️ फेसाळ शुभ्र धारा, हिरवाईने नटलेला परिसर, डोंगरांवरील धुके आणि निसर्गाचा अप्रतिम आविष्कार पाहण्यासाठी किनवट, हिमायतनगर, उमरखेड, नांदेड, यवतमाळ तसेच तेलंगणातून पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. ⚠️ सूचना: धबधब्याचा प्रवाह सध्या अतिवेगवान आहे. सेल्फीच्या नादात धोकादायक ठिकाणी जाऊ नका, नदीपात्रात उतरू नका आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. 📍 सहस्त्रकुंड धबधबा – पावसाळ्यातील निसर्गाचा अद्भुत नजारा! #Sahastrakund #SahastrakundWaterfall #PaingangaRiver #Himayatnagar #Kinwat Nanded Yavatmal Marathwada Vidarbha Telangana Monsoon Nature Tourism Travel Rain Waterfall Maharashtra ALMBharat NNLMarathi1
- बार्शीटाकली में वर्षों से बंद सार्वजनिक शौचालय, नागरिकों ने नगर पंचायत से की तत्काल शुरू करने की मांग बार्शीटाकली शहर में सार्वजनिक सुविधा के नाम पर साप्ताहिक बाज़ार परिसर में बना शौचालय वर्षों से बंद पड़े होने के कारण नागरिकों को भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। इस गंभीर समस्या को लेकर नगर पंचायत के मुख्याधिकारी को एक लिखित आवेदन सौंपकर तत्काल शौचालय शुरू करने की मांग की गई है। आवेदन में कहा गया है कि शहर के प्रमुख स्थान पर स्थित सार्वजनिक शौचालय करीब 3 वर्षों से बंद है। इसके कारण महिलाओं, बुजुर्गों, यात्रियों और बाजार आने वाले लोगों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ रहा है। नागरिकों ने मांग की है कि बंद पड़े शौचालय की तत्काल मरम्मत कर उसे आम जनता के लिए शुरू किया जाए। अब नागरिकों की नजर इस बात पर है कि टिकी है कि नगर पंचायत इस मांग पर कितनी जल्दी कार्रवाई करती है। यदि समय रहते समस्या का समाधान नहीं हुआ तो नागरिकों ने आंदोलन का रास्ता अपनाने की चेतावनी भी दी है।1
- उमरखेड़ s.t. महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब के हाथों उदघाटन उमरखेड़ st महामंडल आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आमदार किसनराव वानखेड़े साहब और पालक मंत्री संजय राठोड़ कि कोशिशों से नितिन भाऊ भूतड़ा के सहकार्य से उमरखेड़ आगार को 5 राजमाता जिजाऊ बस मिले आगार प्रमुख प्रमोदिनी किनाके मैडम कि कार्य कुशलता से आज उमरखेड़ आगार बना महाराष्ट्र में 1 नंबर1
- उमरखेड आगाराला मोठी भेट! पालकमंत्री व आमदारांच्या प्रयत्नांतून ५ नवीन 'जिजाऊ' बसांचे दमदार आगमन महायुतीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पूजन व लोकार्पण; प्रवाशांना अधिक सुरक्षित, दर्जेदार व सुलभ वाहतुकीची अपेक्षा उमरखेड आगाराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या ५ नवीन 'जिजाऊ' बसांचे आज उत्साहात पूजन व लोकार्पण करण्यात आले. पालकमंत्री व स्थानिक आमदार यांच्या पाठपुराव्यामुळे या बस उमरखेड आगाराला प्राप्त झाल्याचे कार्यक्रमात नमूद करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बसांचे विधिवत पूजन करून त्या प्रवासी सेवेसाठी समर्पित करण्यात आल्या. नवीन बसांमुळे ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना अधिक चांगली, सुरक्षित आणि नियमित एसटी सेवा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता अशा बसांची आवश्यकता असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. प्रवाशांच्या अपेक्षा काय? दुर्गम भागात नियमित बसफेऱ्या सुरू कराव्यात. वेळापत्रकाचे काटेकोर पालन व्हावे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. बसची देखभाल व स्वच्छता नियमित ठेवावी. सार्वजनिक सेवेत पारदर्शकता व उत्तरदायित्व राखावे.कायदेशीर अपेक्षा सार्वजनिक निधीतून उपलब्ध झालेल्या या बससेवेचे संचालन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लागू नियमांनुसार, शासनाच्या धोरणांनुसार आणि सर्व प्रवाशांना समान व पारदर्शक सेवा मिळेल, या तत्त्वावर होणे आवश्यक आहे. बस मार्गांचे नियोजन, फेऱ्यांचे वेळापत्रक आणि सेवा वितरणात प्रशासनाने नियमानुसार कार्यवाही करणे अपेक्षित आहे. "नवीन बसांचे आगमन ही केवळ वाहनांची भर नसून, ग्रामीण जनतेच्या प्रवासाला नवी गती देणारी आणि सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करणारी महत्त्वाची पायरी आहे," अशी भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.3
- माननीय जिल्हाधिकारी वाशिम यांनी कर्जमाफी बद्दल शेतकऱ्यांना दिली माहिती माननीय जिल्हाधिकारी वाशिम यांनी कर्जमाफी बद्दल शेतकऱ्यांना दिली माहिती1
- जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात; पोलीस बँडच्या मानवंदनेने वाढवली सोहळ्याची शान! #AnnabhauSathe #AnnabhauSatheJayanti #Jalna #JalnaNews #LokshahirAnnabhauSathe #PoliceBand जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात; पोलीस बँडच्या मानवंदनेने वाढवली सोहळ्याची शान! #AnnabhauSathe #AnnabhauSatheJayanti #Jalna #JalnaNews #LokshahirAnnabhauSathe #PoliceBand1