logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची 'NCMC' स्मार्ट कार्डची नोंदणी प्रक्रिया सुरू... ----------- जवळच्या एसटी बस डेपो व अधिकृत एजंट त्यांच्याशी संपर्क करावा.

2 hrs ago
user_शेख महेशर ताहेर(पञकार)
शेख महेशर ताहेर(पञकार)
बीड, बीड, महाराष्ट्र•
2 hrs ago
0b37b44e-5f26-4839-8599-c98ac0677006

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची 'NCMC' स्मार्ट कार्डची नोंदणी प्रक्रिया सुरू... ----------- जवळच्या एसटी बस डेपो व अधिकृत एजंट त्यांच्याशी संपर्क करावा.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • रास्ता रोको आणि पोलिसांची.....
    1
    रास्ता रोको आणि पोलिसांची.....
    user_AapTak Hindi News Channel
    AapTak Hindi News Channel
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • संजीवनी समाधी सोहळा... घनसावंगी तालुक्यातील तीर्थपूरी येथील एस. पी. पाटील इंग्लिश स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात शेतकरी गीत, देशभक्तीपर गितांवर विद्यार्थ्यांचे धम्माल सादरीकर
    1
    संजीवनी समाधी सोहळा...
घनसावंगी तालुक्यातील तीर्थपूरी येथील एस. पी. पाटील इंग्लिश स्कूलमध्ये स्नेहसंमेलन उत्साहात शेतकरी गीत, देशभक्तीपर गितांवर विद्यार्थ्यांचे धम्माल सादरीकर
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • महाशिवरात्रीच्या पवित्र प्रभातकाळी मंठा नगरी जणू शिवतत्त्वाच्या अलौकिक स्पंदनांनी न्हाऊन निघाली होती. मंदिरांच्या घंटानादात, मंत्रोच्चारांच्या गंभीर लयीत आणि भक्तिभावाच्या ओलाव्यात अध्यात्म, सेवा आणि समाजबंध यांचा दिव्य त्रिवेणी संगम साकार झाला. या मंगल क्षणी Press Council of Maharashtra (पीसीएम) पत्रकार संघ, मंठा शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवमय फराळ-वाटप उपक्रमाने सेवाभावाची साक्षात मूर्तीच उभी केली. श्री लक्ष्मीनारायण मंदिर तसेच जगदंबादेवी मार्गावरील वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना प्रेमपूर्वक व सात्विक भावनेने फराळाचे वितरण करण्यात आले. पहाटे ६.४५ ते ११.०० या वेळेत पार पडलेल्या या उपक्रमात प्रत्येक क्षण ‘ॐ नमः शिवाय’च्या अखंड गजराने दुमदुमत होता. वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या स्वरांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला होता; जणू भक्ती आणि सेवा एकरूप होऊन शिवआराधनेचे सजीव रूप धारण करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारकरी शिक्षण संस्थेचे ह.भ.प. मदने माऊली महाराज विराजमान होते. प्रमुख पाहुणे म्हणून पीसीएम पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार हरिराम तिवारी (बाबूजी तिवारी) तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रा. प्रदीप देशमुख उपस्थित होते. व्यासपीठावर पीसीएम पत्रकार संघ मंठाचे तालुकाध्यक्ष डॉ. आशिष तिवारी, योगेश देशमुख, जीवन काळे, अतुल खरात, गजानन माळकर, आतिश राठोड, अंकुश देशमाने, सुभाष झरेकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. अध्यक्षीय मनोगतात ह.भ.प. मदने माऊली महाराजांनी अन्नदानाचे दैवी महात्म्य अत्यंत भावपूर्ण शब्दांत अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, अन्नदान ही केवळ सामाजिक कृती नसून ती आत्म्याला परमेश्वराशी जोडणारी साधना आहे. सेवा हीच खरी शिवपूजा असून, गरजूंना प्रेमाने अन्न देणे म्हणजे शिवतत्त्वाची प्रत्यक्ष आराधना होय. या प्रसंगी त्यांनी अभंगाच्या ओव्या सादर करत वातावरण अधिक भक्तिमय केले— “तेथे एक शीत दिधल्या अन्न! कोटी कुळांचे होय उद्धरण! कोटी याग केले पूर्ण! ऐसे महिमान ये तीर्थाचे!” प्रेमपूर्वक अर्पण केलेला अन्नाचा एक घासही कोटी कुळांच्या उद्धाराचे कारण ठरतो, असे सांगत त्यांनी या उपक्रमास ‘शिवपूजेचे साक्षात रूप’ असे संबोधले. वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांप्रती अनेक वर्षांपासून सातत्याने होत असलेले फराळ-वाटप हे निस्सीम सेवाभावाचे तेजस्वी उदाहरण असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. समाजात समत्व, करुणा आणि बांधिलकी जपण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रा. प्रदीप देशमुख यांनीही आपल्या मनोगतात सेवा आणि औदार्य हीच खरी संस्कृतीची ओळख असल्याचे प्रतिपादन केले. “आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो” ही भावना जपली तर समाजपरिवर्तन सहज शक्य होते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पीसीएम पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष डॉ. आशिष तिवारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन अतुल खरात यांनी मानले. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगेश देशमुख, गणेश खराबे, आतिश राठोड, बाळासाहेब खराबे, राजकुमार कांगणे, रशीद पठाण, विजय राठोड, उस्मान पठाण, एकनाथ एंडइत, जिजाभाऊ गते, शेंडगेभाऊ आदींनी परिश्रम घेतले. फराळाची सात्विक व रुचकर तयारी आचारी कैलास पवार, हुकुमसिंग राजपुरोहित आणि प्रल्हाद नरवडे यांनी केली. महाशिवरात्रीच्या या पावन पर्वावर साकारलेली ही प्रसादवाटप केवळ अन्नवितरणाचा उपक्रम न ठरता समत्व, सेवा आणि श्रद्धेचा सजीव उत्सव ठरली. शिवनामाच्या अखंड गजरात आणि सेवाभावाच्या ऊर्जेतून प्रकटलेली ही शिवआराधना मंठा नगरीसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरली—जिथे सेवा म्हणजेच साधना आणि दान म्हणजेच देवत्व, याची अनुभूती सर्वांना लाभली.
    1
    महाशिवरात्रीच्या पवित्र प्रभातकाळी मंठा नगरी जणू शिवतत्त्वाच्या अलौकिक स्पंदनांनी न्हाऊन निघाली होती. मंदिरांच्या घंटानादात, मंत्रोच्चारांच्या गंभीर लयीत आणि भक्तिभावाच्या ओलाव्यात अध्यात्म, सेवा आणि समाजबंध यांचा दिव्य त्रिवेणी संगम साकार झाला. या मंगल क्षणी Press Council of Maharashtra (पीसीएम) पत्रकार संघ, मंठा शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवमय फराळ-वाटप उपक्रमाने सेवाभावाची साक्षात मूर्तीच उभी केली.
श्री लक्ष्मीनारायण मंदिर तसेच जगदंबादेवी मार्गावरील वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना प्रेमपूर्वक व सात्विक भावनेने फराळाचे वितरण करण्यात आले. पहाटे ६.४५ ते ११.०० या वेळेत पार पडलेल्या या उपक्रमात प्रत्येक क्षण ‘ॐ नमः शिवाय’च्या अखंड गजराने दुमदुमत होता. वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांच्या स्वरांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला होता; जणू भक्ती आणि सेवा एकरूप होऊन शिवआराधनेचे सजीव रूप धारण करत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारकरी शिक्षण संस्थेचे ह.भ.प. मदने माऊली महाराज विराजमान होते. प्रमुख पाहुणे म्हणून पीसीएम पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार हरिराम तिवारी (बाबूजी तिवारी) तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रा. प्रदीप देशमुख उपस्थित होते. व्यासपीठावर पीसीएम पत्रकार संघ मंठाचे तालुकाध्यक्ष डॉ. आशिष तिवारी, योगेश देशमुख, जीवन काळे, अतुल खरात, गजानन माळकर, आतिश राठोड, अंकुश देशमाने, सुभाष झरेकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
अध्यक्षीय मनोगतात ह.भ.प. मदने माऊली महाराजांनी अन्नदानाचे दैवी महात्म्य अत्यंत भावपूर्ण शब्दांत अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, अन्नदान ही केवळ सामाजिक कृती नसून ती आत्म्याला परमेश्वराशी जोडणारी साधना आहे. सेवा हीच खरी शिवपूजा असून, गरजूंना प्रेमाने अन्न देणे म्हणजे शिवतत्त्वाची प्रत्यक्ष आराधना होय.
या प्रसंगी त्यांनी अभंगाच्या ओव्या सादर करत वातावरण अधिक भक्तिमय केले—
“तेथे एक शीत दिधल्या अन्न!
कोटी कुळांचे होय उद्धरण!
कोटी याग केले पूर्ण!
ऐसे महिमान ये तीर्थाचे!”
प्रेमपूर्वक अर्पण केलेला अन्नाचा एक घासही कोटी कुळांच्या उद्धाराचे कारण ठरतो, असे सांगत त्यांनी या उपक्रमास ‘शिवपूजेचे साक्षात रूप’ असे संबोधले. वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांप्रती अनेक वर्षांपासून सातत्याने होत असलेले फराळ-वाटप हे निस्सीम सेवाभावाचे तेजस्वी उदाहरण असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. समाजात समत्व, करुणा आणि बांधिलकी जपण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रा. प्रदीप देशमुख यांनीही आपल्या मनोगतात सेवा आणि औदार्य हीच खरी संस्कृतीची ओळख असल्याचे प्रतिपादन केले. “आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो” ही भावना जपली तर समाजपरिवर्तन सहज शक्य होते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पीसीएम पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष डॉ. आशिष तिवारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन अतुल खरात यांनी मानले. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगेश देशमुख, गणेश खराबे, आतिश राठोड, बाळासाहेब खराबे, राजकुमार कांगणे, रशीद पठाण, विजय राठोड, उस्मान पठाण, एकनाथ एंडइत, जिजाभाऊ गते, शेंडगेभाऊ आदींनी परिश्रम घेतले. फराळाची सात्विक व रुचकर तयारी आचारी कैलास पवार, हुकुमसिंग राजपुरोहित आणि प्रल्हाद नरवडे यांनी केली.
महाशिवरात्रीच्या या पावन पर्वावर साकारलेली ही प्रसादवाटप केवळ अन्नवितरणाचा उपक्रम न ठरता समत्व, सेवा आणि श्रद्धेचा सजीव उत्सव ठरली. शिवनामाच्या अखंड गजरात आणि सेवाभावाच्या ऊर्जेतून प्रकटलेली ही शिवआराधना मंठा नगरीसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरली—जिथे सेवा म्हणजेच साधना आणि दान म्हणजेच देवत्व, याची अनुभूती सर्वांना लाभली.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • राजपाल यादव को अंतरिम जमानत, 1.5 करोड़ जमा कर भतीजी की शादी के लिए हुए रिहा। 5 फरवरी से तिहाड़ जेल में बंद राजपाल यादव को आज कोर्ट से बड़ी राहत मिली है. दरअसल, सुनवाई के दौरान कोर्ट ने उनकी बेल को मंजूरी दे दी है. राजपाल यादव, अपनी 2012 की फिल्म 'अता पता लापता' से जुड़े चेक-बाउंस केस में तिहाड़ जेल में बंद थे. उनकी बेल पर आज, 16 फरवरी को सुनवाई हुई और कोर्ट ने एक्टर को बड़ी राहत देते हुए उनकी जमानत को मंजूरी दे दी है. अपनी भतीजी की शादी में शामिल होने के लिए दिल्ली हाई कोर्ट ने इजाजत दी है.अभिनेता राजपाल यादव को 18 मार्च तक अंतरिम जमानत मिली है.
    1
    राजपाल यादव को अंतरिम जमानत, 1.5 करोड़ जमा कर भतीजी की शादी के लिए हुए रिहा।
5 फरवरी से तिहाड़ जेल में बंद राजपाल यादव को आज कोर्ट से बड़ी राहत मिली है. दरअसल, सुनवाई के दौरान कोर्ट ने उनकी बेल को मंजूरी दे दी है. राजपाल यादव, अपनी 2012 की फिल्म 'अता पता लापता' से जुड़े चेक-बाउंस केस में तिहाड़ जेल में बंद थे. उनकी बेल पर आज, 16 फरवरी को सुनवाई हुई और कोर्ट ने एक्टर को बड़ी राहत देते हुए उनकी जमानत को मंजूरी दे दी है. अपनी भतीजी की शादी में शामिल होने के लिए दिल्ली हाई कोर्ट ने इजाजत दी है.अभिनेता राजपाल यादव को 18 मार्च तक अंतरिम जमानत मिली है.
    user_Krishna Bhabal
    Krishna Bhabal
    Bank of india Maharashtra•
    8 hrs ago
  • जालना महानगरपालिका में व्यापारी प्रतिनिधित्व की मांग तेज सतीश पंच को स्वीकृत सदस्य बनाए जाने की अपील, कैट मराठवाड़ा अध्यक्ष हस्तीमल बंब ने उठाई आवाज जालना: शहर के विकास में व्यापारी वर्ग के महत्वपूर्ण योगदान को रेखांकित करते हुए कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कैट) के मराठवाड़ा अध्यक्ष हस्तीमल बंब ने नवनिर्वाचित जालना महानगरपालिका में एक सशक्त व्यापारी प्रतिनिधि को शामिल करने की मांग की है. उन्होंने जालना व्यापारी महासंघ के अध्यक्ष एवं कैट के राज्य उपाध्यक्ष सतीश पंच को महानगरपालिका में स्वीकृत सदस्य नियुक्त करने की जोरदार अपील की है. इस संबंध में हस्तीमल बंब ने भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता एवं पूर्व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील से मुलाकात कर उन्हें लिखित निवेदन सौंपा. बंब ने कहा कि जालना को व्यापारियों और उद्यमियों का शहर माना जाता है, ऐसे में नगर प्रशासन में व्यापारिक हितों की प्रभावी पैरवी के लिए अनुभवी और प्रतिबद्ध व्यापारी प्रतिनिधि की उपस्थिति आवश्यक है. *व्यापारियों की मजबूत आवाज जरूरी हस्तीमल बंब ने बताया कि वर्षों से मांग के बावजूद अब तक व्यापारियों के लिए अलग निर्वाचन क्षेत्र की व्यवस्था नहीं हो सकी है. ऐसी स्थिति में कम से कम महानगरपालिका में व्यापारियों का आधिकारिक प्रतिनिधि होना समय की आवश्यकता बन गई है. सतीश पंच ने विभिन्न व्यापारिक और सामाजिक संगठनों में कार्य करते हुए व्यापक अनुभव प्राप्त किया है. उनकी नियुक्ति से कर प्रणाली, बाजारों की बुनियादी सुविधाएं, लाइसेंस प्रक्रिया और यातायात जैसी व्यापारियों की लंबित समस्याओं को प्रशासन तक प्रभावी ढंग से पहुंचाया जा सकेगा. *पार्टी से जुड़ाव और राष्ट्रीय स्तर का समर्थन गौरतलब है कि सतीश पंच हाल ही में भारतीय जनता पार्टी से जुड़े है. व्यापारी वर्ग का भाजपा के साथ लंबे समय से विश्वासपूर्ण संबंध रहा है. मुंबई में आयोजित कैट की एक महत्वपूर्ण बैठक के दौरान संगठन के राष्ट्रीय महासचिव एवं सांसद प्रवीण खंडेलवाल ने भी रावसाहेब दानवे से चर्चा कर व्यापारियों को राजनीति और निर्णय प्रक्रिया में उचित प्रतिनिधित्व दिए जाने की आवश्यकता पर जोर दिया था. *जालना के विकास के लिए अहम कदम हस्तीमल बंब ने विश्वास व्यक्त किया कि राष्ट्रीय नेतृत्व के संकेतों और व्यापारी समुदाय की भावनाओं को ध्यान में रखते हुए यदि सतीश पंच जैसे अनुभवी व्यक्ति को महानगरपालिका में स्थान दिया जाता है, तो इससे जालना के व्यापारिक और औद्योगिक विकास को नई दिशा मिलेगी. शहर के व्यापारी वर्ग से इस मांग को व्यापक समर्थन मिल रहा है और नियुक्ति होने पर व्यापारिक माहौल में सकारात्मक परिवर्तन की उम्मीद जताई जा रही है.
    1
    जालना महानगरपालिका में व्यापारी प्रतिनिधित्व की मांग तेज
सतीश पंच को स्वीकृत सदस्य बनाए जाने की अपील, कैट मराठवाड़ा अध्यक्ष हस्तीमल बंब ने उठाई आवाज
जालना: शहर के विकास में व्यापारी वर्ग के महत्वपूर्ण योगदान को रेखांकित करते हुए कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कैट) के मराठवाड़ा अध्यक्ष हस्तीमल बंब ने नवनिर्वाचित जालना महानगरपालिका में एक सशक्त व्यापारी प्रतिनिधि को शामिल करने की मांग की है. उन्होंने जालना व्यापारी महासंघ के अध्यक्ष एवं कैट के राज्य उपाध्यक्ष सतीश पंच को महानगरपालिका में स्वीकृत सदस्य नियुक्त करने की जोरदार अपील की है.
इस संबंध में हस्तीमल बंब ने भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता एवं पूर्व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील से मुलाकात कर उन्हें लिखित निवेदन सौंपा. बंब ने कहा कि जालना को व्यापारियों और उद्यमियों का शहर माना जाता है, ऐसे में नगर प्रशासन में व्यापारिक हितों की प्रभावी पैरवी के लिए अनुभवी और प्रतिबद्ध व्यापारी प्रतिनिधि की उपस्थिति आवश्यक है.
*व्यापारियों की मजबूत आवाज जरूरी
हस्तीमल बंब ने बताया कि वर्षों से मांग के बावजूद अब तक व्यापारियों के लिए अलग निर्वाचन क्षेत्र की व्यवस्था नहीं हो सकी है. ऐसी स्थिति में कम से कम महानगरपालिका में व्यापारियों का आधिकारिक प्रतिनिधि होना समय की आवश्यकता बन गई है. सतीश पंच ने विभिन्न व्यापारिक और सामाजिक संगठनों में कार्य करते हुए व्यापक अनुभव प्राप्त किया है. उनकी नियुक्ति से कर प्रणाली, बाजारों की बुनियादी सुविधाएं, लाइसेंस प्रक्रिया और यातायात जैसी व्यापारियों की लंबित समस्याओं को प्रशासन तक प्रभावी ढंग से पहुंचाया जा सकेगा.
*पार्टी से जुड़ाव और राष्ट्रीय स्तर का समर्थन
गौरतलब है कि सतीश पंच हाल ही में भारतीय जनता पार्टी से जुड़े है. व्यापारी वर्ग का भाजपा के साथ लंबे समय से विश्वासपूर्ण संबंध रहा है. मुंबई में आयोजित कैट की एक महत्वपूर्ण बैठक के दौरान संगठन के राष्ट्रीय महासचिव एवं सांसद प्रवीण खंडेलवाल ने भी रावसाहेब दानवे से चर्चा कर व्यापारियों को राजनीति और निर्णय प्रक्रिया में उचित प्रतिनिधित्व दिए जाने की आवश्यकता पर जोर दिया था.
*जालना के विकास के लिए अहम कदम
हस्तीमल बंब ने विश्वास व्यक्त किया कि राष्ट्रीय नेतृत्व के संकेतों और व्यापारी समुदाय की भावनाओं को ध्यान में रखते हुए यदि सतीश पंच जैसे अनुभवी व्यक्ति को महानगरपालिका में स्थान दिया जाता है, तो इससे जालना के व्यापारिक और औद्योगिक विकास को नई दिशा मिलेगी. शहर के व्यापारी वर्ग से इस मांग को व्यापक समर्थन मिल रहा है और नियुक्ति होने पर व्यापारिक माहौल में सकारात्मक परिवर्तन की उम्मीद जताई जा रही है.
    user_Imran Siddiqui
    Imran Siddiqui
    Jalna, Maharashtra•
    9 hrs ago
  • मंठा: संत सेवालाल महाराज जयंती निमित्त मंठा शहरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सुरेश भाऊ पवार यांनी केली आहे...
    1
    मंठा: संत सेवालाल महाराज जयंती निमित्त मंठा शहरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सुरेश भाऊ पवार यांनी केली आहे...
    user_Mahadev pakhare super
    Mahadev pakhare super
    मराठवाडा अभिनेता,पत्रकार Jalna, Jalna•
    10 hrs ago
  • (प्रतिनिधी):- बीड तालुक्यातील बेलगाव येथील श्री क्षेत्र बेलेश्वर संस्थान येथे महाशिवरात्र महोत्सवानिमित्त दिनांक ९ फेब्रुवारी पासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची आज सोमवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी भक्तिमय वातावरणात सांगता झाली. गुरुवर्य महंत मठाधिपती महादेव भारती महाराज व मठाधिपती शांतीब्रम्ह तुकाराम भारती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह पार पडला. सांगता प्रसंगी शांतीब्रम्ह तुकाराम भारती महाराज यांच्या सुश्राव्य अमृततुल्य दहिहंडी कार्यक्रम अर्थात ‘काल्याच्या किर्तनाने’ उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. या वेळी मोरेश्वर संस्थान कोळवाडीचे मठाधिपती हरिहर भारती महाराज, बबन महाराज मंझरीकर, भक्तिदास महाराज शिंदे ( बेलखंडी पाटोदा), रणजित महाराज शिंदे (नेकनुर) उपस्थित होते. किर्तनादरम्यान त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील — “तुझिये संगति! जाली आमुची निश्चिंत!, नाही देखिले ते मळे! भोग सुखाचे सोहळे!!, घरी ताकांचे सरोवर! येथे नवनीताचे पुर!!, तुका म्हणे आतां! आम्ही न वजो दवडितां!!” या अभंगाच्या माध्यमातून गोपाळ आणि भगवंतातील गोड संवादाचे रसाळ वर्णन केले. “भगवंताची संगत लाभल्यावर मन निश्चिंत होते. कोणती ही चिंता, अपेक्षा किंवा अपूर्णता उरत नाही. भोग आणि सोहळा यात फरक आहे; परंतु भगवंताच्या संगतीत सुखाचा केवळ भोग नव्हे, तर आनंदसोहळाच प्राप्त होतो,” असे ते म्हणाले. तसेच भगवान श्रीकृष्ण यांच्या बाललीलांपासून ते अवतारसमाप्तीपर्यंतच्या जीवन प्रवासावर प्रबोधन करत “हे विश्वच माझे घर” या तत्वज्ञानाचा गोड संदेश दिला. परमात्म्याचे नामस्मरण, समभाव आणि विश्वबंधुत्व हीच खरी भक्ती असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. अखंड हरिनाम सप्ताह कालावधीत विविध विषयांवर नामांकित किर्तनकारांनी समाजप्रबोधन केले. बबन महाराज मंझरीकर (हवेली), रामहरी महाराज वायबसे (सावरगाव सोने), रामायणाचार्य एकनाथ महाराज गाडे (चकलंबा), रामकृष्ण महाराज रंधवे बापू (पाटोदा), प्रेमानंद शास्त्री महाराज (वृंदावन धाम), भागवताचार्य शंकर महाराज चिंचकर (बीड) तसेच कृष्णा महाराज शास्त्री (हैनाही महाराज संस्थान, गुंदेफळ, बुलढाणा) यांनी किर्तनसेवा दिली. पंचक्रोशीतील विविध गावांतील मृदुंगाचार्य, वारकरी व भजनी मंडळांच्या सहभागातून हरिजागर व प्रवचनांचे भरगच्च कार्यक्रम पार पडले. महाशिवरात्र उत्सव कमिटी बेलगाव, बेलगाव तरुण मंडळ व विश्वस्त मंडळ यांच्या वतीने नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले होते. किर्तनानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    (प्रतिनिधी):- बीड तालुक्यातील बेलगाव येथील श्री क्षेत्र बेलेश्वर संस्थान येथे महाशिवरात्र महोत्सवानिमित्त दिनांक ९ फेब्रुवारी पासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची आज सोमवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी भक्तिमय वातावरणात सांगता झाली. गुरुवर्य महंत मठाधिपती महादेव भारती महाराज व मठाधिपती शांतीब्रम्ह तुकाराम भारती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह पार पडला. सांगता प्रसंगी शांतीब्रम्ह तुकाराम भारती महाराज यांच्या सुश्राव्य अमृततुल्य दहिहंडी कार्यक्रम अर्थात ‘काल्याच्या किर्तनाने’ उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. या वेळी मोरेश्वर संस्थान कोळवाडीचे मठाधिपती हरिहर भारती महाराज, बबन महाराज मंझरीकर, भक्तिदास महाराज शिंदे ( बेलखंडी पाटोदा), रणजित महाराज शिंदे (नेकनुर) उपस्थित होते. किर्तनादरम्यान त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील — “तुझिये संगति! जाली आमुची निश्चिंत!, नाही देखिले ते मळे! भोग सुखाचे सोहळे!!, घरी ताकांचे सरोवर! येथे नवनीताचे पुर!!, तुका म्हणे आतां! आम्ही न वजो दवडितां!!” या अभंगाच्या माध्यमातून गोपाळ आणि भगवंतातील गोड संवादाचे रसाळ वर्णन केले. “भगवंताची संगत लाभल्यावर मन निश्चिंत होते. कोणती ही चिंता, अपेक्षा किंवा अपूर्णता उरत नाही. भोग आणि सोहळा यात फरक आहे; परंतु भगवंताच्या संगतीत सुखाचा केवळ भोग नव्हे, तर आनंदसोहळाच प्राप्त होतो,” असे ते म्हणाले. तसेच भगवान श्रीकृष्ण यांच्या बाललीलांपासून ते अवतारसमाप्तीपर्यंतच्या जीवन प्रवासावर प्रबोधन करत “हे विश्वच माझे घर” या तत्वज्ञानाचा गोड संदेश दिला. परमात्म्याचे नामस्मरण, समभाव आणि विश्वबंधुत्व हीच खरी भक्ती असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. अखंड हरिनाम सप्ताह कालावधीत विविध विषयांवर नामांकित किर्तनकारांनी समाजप्रबोधन केले. बबन महाराज मंझरीकर (हवेली), रामहरी महाराज वायबसे (सावरगाव सोने), रामायणाचार्य एकनाथ महाराज गाडे (चकलंबा), रामकृष्ण महाराज रंधवे बापू (पाटोदा), प्रेमानंद शास्त्री महाराज (वृंदावन धाम), भागवताचार्य शंकर महाराज चिंचकर (बीड) तसेच कृष्णा महाराज शास्त्री (हैनाही महाराज संस्थान, गुंदेफळ, बुलढाणा) यांनी किर्तनसेवा दिली. पंचक्रोशीतील विविध गावांतील मृदुंगाचार्य, वारकरी व भजनी मंडळांच्या सहभागातून हरिजागर व प्रवचनांचे भरगच्च कार्यक्रम पार पडले. महाशिवरात्र उत्सव कमिटी बेलगाव, बेलगाव तरुण मंडळ व विश्वस्त मंडळ यांच्या वतीने नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले होते. किर्तनानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    1 day ago
  • जालना में रमज़ान के दौरान 7 रातों की शबीना तरावीह का विशेष आयोजन जालना: रमज़ान के मुबारक महीने में हर साल की तरह इस बार भी जालना में  इबादत से भरा खास आयोजन होने जा रहा है. शहर की दरगाह हज़रत सैयद अहमद शेर  सवार में स्थित मस्जिद शेर सवार में रमज़ान की पहली तारीख से सातवीं रमज़ान तक लगातार सात रातों की शबीना तरावीह पढ़ी जाएगी. इन सातों रातों में मौलाना नौशाद रज़ा  क़ादरी अलीमी द्वारा कुरान-ए-पाक की मुकम्मल तिलावत की जाएगी.  इस दौरान पूरा क़ुरान शरीफ़ मुकम्मल किया जाएगा. नमाजियों की तादाद के मद्देनजर यह भी ऐलान किया गया कि, सिर्फ तरावीह की नमाज के लिए लाउडस्पीकर का उपयोग किया जाएगा.  इशा की अज़ान रात 8:15 बजे होगी, जबकि जमात 8:45 बजे से शुरू की जाएगी. दरगाह के मुतवल्ली जमील मौलाना ने सभी अहले-ईमान से अपील की है कि वे अधिक से अधिक संख्या में शिरकत कर रमज़ान की बरकतें और सवाब हासिल करें. सुविधा और व्यवस्था को ध्यान में रखते हुए अकीदतमंदो से अनुरोध किया गया है कि वे अपनी गाड़ियाँ दरगाह शरीफ़ के नदी वाले गेट की ओर ही पार्क करें, ताकि किसी प्रकार की असुविधा न हो. इस पूरे रूहानी आयोजन की देखरेख दरगाह के मुतवल्ली सैयद जमील अहमद क़ादरी रज़वी कर रहे हैं.
    1
    जालना में रमज़ान के दौरान 7 रातों की शबीना तरावीह का विशेष आयोजन
जालना: रमज़ान के मुबारक महीने में हर साल की तरह इस बार भी जालना में  इबादत से भरा खास आयोजन होने जा रहा है. शहर की दरगाह हज़रत सैयद अहमद शेर  सवार में स्थित मस्जिद शेर सवार में रमज़ान की पहली तारीख से सातवीं रमज़ान तक लगातार सात रातों की शबीना तरावीह पढ़ी जाएगी.
इन सातों रातों में मौलाना नौशाद रज़ा  क़ादरी अलीमी द्वारा कुरान-ए-पाक की मुकम्मल तिलावत की जाएगी.  इस दौरान पूरा क़ुरान शरीफ़ मुकम्मल किया जाएगा. नमाजियों की तादाद के मद्देनजर यह भी ऐलान किया गया कि, सिर्फ तरावीह की नमाज के लिए लाउडस्पीकर का उपयोग किया जाएगा. 
इशा की अज़ान रात 8:15 बजे होगी, जबकि जमात 8:45 बजे से शुरू की जाएगी. दरगाह के मुतवल्ली जमील मौलाना ने सभी अहले-ईमान से अपील की है कि वे अधिक से अधिक संख्या में शिरकत कर रमज़ान की बरकतें और सवाब हासिल करें.
सुविधा और व्यवस्था को ध्यान में रखते हुए अकीदतमंदो से अनुरोध किया गया है कि वे अपनी गाड़ियाँ दरगाह शरीफ़ के नदी वाले गेट की ओर ही पार्क करें, ताकि किसी प्रकार की असुविधा न हो. इस पूरे रूहानी आयोजन की देखरेख दरगाह के मुतवल्ली सैयद जमील अहमद क़ादरी रज़वी कर रहे हैं.
    user_Imran Siddiqui
    Imran Siddiqui
    Jalna, Maharashtra•
    9 hrs ago
  • Post by YUVA JALNA NEWS
    1
    Post by YUVA JALNA NEWS
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    पत्रकार जालना, जालना, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.