रस्त्यावर वाहने उभा केल्याने अनकढाळ टोल नाका येथे वाहतुकीस अडथळा , प्रवासी व वाहन चालकांमधून नाराजी रस्त्यावर वाहने उभा केल्याने अनकढाळ टोल नाका येथे वाहतुकीस अडथळा. वाटंबरे/प्रतिनिधी: रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती अनकढाळ टोल नाका या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चहा पाणी, नाश्ता, जेवणासाठी मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते .या ठिकाणी उभा करण्यात आलेली वाहने वाहन चालकाकडून अस्ताव्यस्त उभा करण्यात आलेली असतात त्यामुळे येण्या जाणाऱ्या वाहतुकींना मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होतो. या ठिकाणाहून मिरज, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची वर्दळ असते. या ठिकाणी एसटी पत्रा निवारा शेड नसल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावर एसटी बसची वाट पाहत बसावे लागते मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर वाहने उभी असल्याने पाठीमागून येणाऱ्या वाहनांना आडून येणारे प्रवासी दिसून येत नसल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यामुळे वाहनचालकातून व प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे . संक्षिप्त स्वरूपात. वसुलीत मग्न असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गा पोलीसांचे या गोष्टीकडे लक्ष जात नाही का ? असे प्रवासी व वाहन चालकांमधून बोलले जात आहे.
रस्त्यावर वाहने उभा केल्याने अनकढाळ टोल नाका येथे वाहतुकीस अडथळा , प्रवासी व वाहन चालकांमधून नाराजी रस्त्यावर वाहने उभा केल्याने अनकढाळ टोल नाका येथे वाहतुकीस अडथळा. वाटंबरे/प्रतिनिधी: रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती अनकढाळ टोल नाका या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चहा पाणी, नाश्ता, जेवणासाठी मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते .या ठिकाणी उभा करण्यात आलेली वाहने वाहन चालकाकडून अस्ताव्यस्त उभा करण्यात आलेली असतात त्यामुळे येण्या जाणाऱ्या वाहतुकींना मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होतो. या ठिकाणाहून मिरज, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर
प्रवाशांची वर्दळ असते. या ठिकाणी एसटी पत्रा निवारा शेड नसल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावर एसटी बसची वाट पाहत बसावे लागते मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर वाहने उभी असल्याने पाठीमागून येणाऱ्या वाहनांना आडून येणारे प्रवासी दिसून येत नसल्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही . त्यामुळे वाहनचालकातून व प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे . संक्षिप्त स्वरूपात. वसुलीत मग्न असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गा पोलीसांचे या गोष्टीकडे लक्ष जात नाही का ? असे प्रवासी व वाहन चालकांमधून बोलले जात आहे.
- Post by ईलियास नजीर शेख1
- रमाबाई जयंती व महिला दिन मोठ्या उत्साहाने सजरा...1
- थोपटेवाडी गावात काही भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन रस्त्याच्या कामामुळे फूटल्याने आठ ते दहा दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांचे पाण्याविना प्रचंड हाल झाल्याने संतप्त नागरिक व महिला भगिनींनी पंचायत समिती बारामती या ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत व्हावा व तात्काळपाणी पुरवठा सुरु न झाल्यास बारामती पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढण्यासंदर्भातील निवेदन तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने आणि नागरिकांच्या समस्यांची दखल घेऊन बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांनी थोपटेवाडी गावाला भेट देऊन फुटलेल्या पाईपलाईन ठिकाणी मुख्य रस्त्यावरती भर उन्हात उभे राहून नागरिकांच्या अडीअडचणी समस्या जाणून घेतल्या व त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना सरपंच रेखा बनकर व ग्रामसेविका वर्षा सालगुडे आणि ग्रामपंचायत सदस्य यांना दिल्या.1
- Post by कर्जत लाईव्ह1
- इचलकरंजी येथील विक्रम नगर, आरगे भवन परिसरात गॅस पाईपलाईन साठ्याला भीषण आग लागली. आगीचे स्वरूप मोठे असल्याने परिसरात खळबळ उडाली होती. अग्निशामक दलाने वेळेत धाव घेतल्याने मोठी हानी टळली. महापौर उदय धातुंडे यांनीही भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सविस्तर बातमीसाठी व्हिडिओ पूर्ण पहा.2
- Post by कोयनानगर प्रतिनिधी अरुण सुर्यव1
- Post by E city news network1
- बारामतीतील डॉक्टर गावडे यांनी शासकीय रुग्णालयाचा बोगस शिक्का प्रमाणपत्रावर मारल्याने त्यांना अटक होणार का?1