महिला पुढील आव्हाने यांचा मध्य साधत प्रगतीचे शिखर गाठता येते भिवापूर येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. जयश्री राऊत याचे प्रतिपादन उमरेड (प्रतिनिधी ) कुटूंबातील अडचनी व महिला पुढील आव्हाने यांचा मध्य साधत प्रगतीचे शिखर गाठता येइल. असे प्रतीपादन डॉ. जयश्री राऊत यांनी केले. ते स्थानिक जय भवानी व्यायम शाळा, कला तथा क्रिडा मंडळ व्दारे आयोजीत जागतीक महीला दिनाच्या कार्यक्रमा प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या. स्थानिक भिमादेवी मंदीरा सामोरील परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. डॉ. जयश्री राऊत तर प्रमुख अतिथी म्हणुन माजी सभापती पंचायत समिती प्रभाताई लांजेवार, नगरसेविका धनश्री प्रशांत गजभिये नगर सेविका, नगरसेवक सौ. किरन कवडु नागरीकर, भिमादेवी मंडळाचे अध्यक्ष गोविंद गुप्ता, विजय लांजेवार, लेखराम उरकुडकर, जगदीश नागपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. राऊत पुढे म्हणाल्या कि महीला कौटुंबीक अडचनीं मुळे आव्हानांचा सामना करू शकत नाही. त्यामुळे त्यांची मानसीकता खचल्या जाते. पर्यायाने महीला प्रगती पासून वैचीत राहण्यास कारणीभुत ठरतात. असे प्रतिपादन त्यांनी केले. सर्व प्रथम कांतीजोती सावित्रीबाई फुले याच्या प्रतिमेला माल्यार्पन, व दिप प्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी या प्रसंगी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्थाविक विजय लांजेवार यांनी तर संचालन सौ. मिनाक्षी श्रिधर चौधरी, कु. बुलबुल धनविजय यांनी आभार मानले. कार्यमाला बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैष्णवी ठाकरे, रविना चौधरी, कल्यानी ठाकरे, संजिवीनी चौधरी, यामिनी भानारकर, शिवानी परसवार, नायरा दिघोरे, सौ. संपना दिघोरे, सौ. वर्षा दिघोरे, वैशाली नान्हे, राहुल दिघोरे, सोनू भोयर, शुभम शिवरकर, आदिंनी परिश्रम घेतले.
महिला पुढील आव्हाने यांचा मध्य साधत प्रगतीचे शिखर गाठता येते भिवापूर येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. जयश्री राऊत याचे प्रतिपादन उमरेड (प्रतिनिधी ) कुटूंबातील अडचनी व महिला पुढील आव्हाने यांचा मध्य साधत प्रगतीचे शिखर गाठता येइल. असे प्रतीपादन डॉ. जयश्री राऊत यांनी केले. ते स्थानिक जय भवानी व्यायम शाळा, कला तथा क्रिडा मंडळ व्दारे आयोजीत जागतीक महीला दिनाच्या कार्यक्रमा प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या. स्थानिक भिमादेवी मंदीरा सामोरील परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. डॉ. जयश्री राऊत तर प्रमुख अतिथी म्हणुन माजी सभापती पंचायत समिती प्रभाताई लांजेवार, नगरसेविका धनश्री प्रशांत गजभिये नगर सेविका, नगरसेवक सौ. किरन कवडु नागरीकर, भिमादेवी मंडळाचे अध्यक्ष गोविंद गुप्ता, विजय लांजेवार, लेखराम उरकुडकर, जगदीश नागपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. राऊत पुढे म्हणाल्या कि महीला कौटुंबीक अडचनीं मुळे आव्हानांचा सामना करू शकत नाही. त्यामुळे त्यांची मानसीकता खचल्या जाते. पर्यायाने महीला प्रगती पासून वैचीत राहण्यास कारणीभुत ठरतात. असे प्रतिपादन त्यांनी केले. सर्व प्रथम कांतीजोती सावित्रीबाई फुले याच्या प्रतिमेला माल्यार्पन, व दिप प्रज्वलीत करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी या प्रसंगी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्थाविक विजय लांजेवार यांनी तर संचालन सौ. मिनाक्षी श्रिधर चौधरी, कु. बुलबुल धनविजय यांनी आभार मानले. कार्यमाला बहुसंख्य महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैष्णवी ठाकरे, रविना चौधरी, कल्यानी ठाकरे, संजिवीनी चौधरी, यामिनी भानारकर, शिवानी परसवार, नायरा दिघोरे, सौ. संपना दिघोरे, सौ. वर्षा दिघोरे, वैशाली नान्हे, राहुल दिघोरे, सोनू भोयर, शुभम शिवरकर, आदिंनी परिश्रम घेतले.
- औरई CO साहब की चुप्पी का राज क्या? अतिक्रमण के बाद भी चौक पर कब्जा, क्यों नहीं हो रही FIR?" #Aurai #Muzaffarpur #bihar #trending #viral #BiharNews #NitishKumar #AkashPriyadarshi1
- Post by Pitam Parjapati4
- मुंबई/ चंद्रपूर: महिला आयोगाच्या निधीच्या मागणीबद्दल आज सभागृहात भूमिका मांडली. महिला आयोगाने खर्च केलेल्या ४.५ कोटी रुपये निधी पैकी किती निधी हा महिला आयोगाच्या कर्मचारी वेतनासाठी खर्च झाला ? महिला आयोगाची सध्याची मनुष्यबळ संख्या ३५ आहे, राज्यातील ६.५ कोटी महिलांना सेवा देण्यासाठी हे मनुष्यबळ पुरेसे आहे का ? आवश्यकता असल्यास या मनुष्यबळात वाढ करणार का ? असे महत्त्वाचे प्रश्न सभागृहात मांडले.1
- Post by मारोती काकडे1
- Post by Dil Muhammad Ansari1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- ११ वर्षाच्या विद्यार्थ्याने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, कारण ऐकून थक्क व्हाल... चूक नेमकी कोणाची?? भंडारा : शाळेत दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले. नंतर भांडणाचे रूपांतरभंडारा येथील 11वर्ष हाणामारीत झाले. रागाच्या भरात एका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याने फलकावर काहीतरी अभद्र वाक्य लिहिली. शिक्षकांनी ती वाचताच पालकांना बोलवण्याचे फर्मान सोडले. त्यानंतर मात्र विद्यार्थ्याला धडकी भरली. यावर मार्ग विचारण्यासाठी विद्यार्थ्याने 'एआय'ला काय करायचे असे विचारले असता 'एआय'ने त्याला चुकीची कबुली देण्यास सांगितले. मात्र आपण चूक कबूल केली तर बाबा मारतील जब भीतीने या अल्पवयीन विद्यार्थ्याने दुसरा मार्ग शोधला. त्याने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला. विद्यार्थ्याने भीतीपोटी अपहरणाचा असा बनाव रचल्याचे उघड होताच पालकही चकित झाले. मात्र या प्रकारामुळे मोबाईलचा अतिवापर आणि विद्यार्थ्यांचा एकलकोंडेपणा पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाला आहे. पालकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीचे परिणाम आता मुलांच्या मानसिकतेवर होऊ लागले आहेत. नोकरीसाठी दिवसभर घराबाहेर राहणारे, पैसा कमावण्याच्या स्पर्धेत धावणारे आई-वडील आणि घरात एकाकी पडलेली मुले. घरात या मुलांशी संवाद साधण्यासाठी कोणीही नसल्याने ती एकलकोंडी होतात. त्यांच्या मनात अनेक प्रश्नांचे कुतूहल असते, मात्र त्यांच्या प्रश्नांना योग्य दिशा देणार कोणीही नसतं. हळूहळू मोबाईल सारखे यंत्र त्यांचे सवंगडी होतात. मुले मोबाईलच्या आहारी गेल्याची ओरड केली जाते मात्र त्याला जबाबदार कोण ? याचा विचार होताना दिसत नाही. मोबाईल आणि चित्रपटांच्या आहारी जाऊन सिनेमातल्या कथानकाप्रमाणे कथा रचू लागतात. सिनेमातले कथानकालाही लाजवेल असा एक प्रकार पवनी तालुक्यात समोर आला आहे. एका नामांकित शाळेतील अकरा वर्षीय विद्यार्थ्याने केवळ शिक्षक आणि पालकांच्या भीतीने स्वतःच्या अपहरणाचा ड्रामा रचला. हा प्रकार उघडकीस येताच चर्चेला उधाण आले आहे. "११ वर्षाचा एक विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी स्कूल बसची वाट पाहत उभा होता. तोच एका व्यक्तीने तिथे येऊन त्याच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि चाकूच्या धाकावर त्या विद्यार्थ्याचे अपहरण केले. ट्रॅव्हल्समधून उतरलेल्या एका व्यक्तीने या विद्यार्थ्याच्या नाकावर रुमाल ठेवताच तो बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला नागपूरच्या दिशेने नेत असताना उमरेडच्या पुढे त्याच्या परिचित असलेल्या एका मंदिराजवळ गाडी थांबताच त्याला अचानक शुद्ध आली, त्याने आरडाओरडा करताच अपहरणकर्त्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर विद्यार्थ्यांने घरी आईला फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला. थोड्याच वेळात जवळच राहत असलेले त्याचे मामा तेथे पोहोचले आणि ते त्याला सुखरूप घरी घेऊन आले. " ही सारी आपबीती एका अकरा वर्षीय विद्यार्थ्याने रडत रडत त्याच्या पालकांसमोर बोलून दाखवली. त्याचे बोलणे ऐकून आईचेही डोळे पाणावले आणि लेक सुखरूप घरी परतल्याचे समाधानही तिच्या डोळ्यात तरळू लागले. पालकांनी त्याला याबाबत आणखीन विचारणा करण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले मात्र त्यात असे काहीही घडल्याचे निष्पन्न झाले नाही त्यामुळे पालकांच्या मनात शंकेची पाल चूकचुकली. विद्यार्थ्याला याबाबत आणखी प्रश्न विचारून त्याच्याकडून सत्य वदविण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. त्याचा खोटेपणा फार काळ टिकू शकला नाही. व त्याने ढसाढसा रडत रडत आपण अपहरणाचा बनाव रचला असल्याचे पालकांसमोर कबूल केले. शाळेतील शिक्षकांच्या आणि पालकांकडून आपल्याला शिक्षा होईल किंवा मार बसेल या भीतीने आपण हा सर्व प्रकार केल्याचे त्याने सांगितले. घडलेला सर्व प्रकार थक्क करून देणारा असला तरी यात नेमकी चूक कोणाची हा प्रश्न उपस्थित होतो. अकरा वर्षाच्या एखाद्या मुलाने युट्युबवर बघून असा बनाव करणे, तेही अत्यंत शुल्लक कारणासाठी. त्या चिमुकल्याच्या मनात असलेली भीती आणि एकटेपणा तर या सर्वांना जबाबदार नाही ? पालकांनी मुलांना वेळ देणे, त्यांना समजून घेणे आणि त्यांच्या एकटेपणाला दूर करणे ही जाता काळाची गरज असल्याचे पुन्हा एकदा या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. अन्यथा मोबाईलच्या आहारी गेलेले हे चिमुकले पब्जी आणि कोरियन गेम सारख्या ऑनलाइन गेमिंगचे बळी पडतील. मुलांनी केलेल्या कृतीसाठी त्यांना दोष देत बसण्यापेक्षा पालकांनी वेळेचं सावध होणे आता गरजेचे आहे.1
- इंडिया में थी ट्रक पर हॉस्पिटल कैसी हालत थी मैंने किसी से बोल मदद करने की तो उसने भी बात नहीं की और मेरा काम करता था उसने भी मदद की इस क्षेत्र में मैं क्या कर सकता था और मन भरोस इलाज करवाता रहा और आज मीटिंग चाहिए लेकिन किसी ने मदद नहीं की है देख सकते हो आप2