डॉ. राजेश काळे हिंदी सेवा आणि संवर्धन पुरस्काराने सन्मानित डॉ. राजेश काळे हिंदी सेवा आणि संवर्धन पुरस्काराने सन्मानित नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा नागपूर शहर प्रतिनिधी नागपूर/ वर्धा: आजचा दिवस माझ्या आयुष्यातील अत्यंत अभिमानाचा, अविस्मरणीय आणि भावस्पर्शी दिवस ठरला असल्याचे नागपूरचे प्रसिद्ध डॉ. राजेश चंद्रकांत काळे यांनी सांगितले. शिक्षण मंत्रालय (भारत सरकार) आणि केंद्रीय हिंदी निदेशालय यांच्या संयुक्त विद्यमाने, 'अभ्युदय बहुउद्देशीय संस्था वर्धा द्वारे "हिंदी सेवा संवर्धक पुरस्कार" देऊन डॉ. राजेश चंद्रकांत काळे यांना सन्मानित करण्यात आले. हिंदी साहित्य आणि हिंदी भाषेचा प्रसार व प्रचार करण्याच्या उद्देशाने त्यांनी केलेल्या विनम्र साहित्यसेवेसाठी हा पुरस्कार बहाल करण्यात आला. हा सन्मान, माझ्यासाठी केवळ एक पुरस्कार नाही; तर माझ्या साहित्य साधनेसाठी तो प्रेरणा आणि ऊर्जेचा एक नवा स्रोत ठरला असल्याचे डॉ. राजेश चंद्रकांत काळे म्हणाले. या सन्मानाबद्दल संस्थेचे आदरणीय अध्यक्ष श्री. वैद्यनाथ अय्यर; सन्माननीय श्री. नरेंद्र दंडारे; आणि आमचे प्रेरणास्रोत, सन्माननीय श्री. अनिल मालोंकरजी, या सर्वांचा अत्यंत मनापासून आणि कृतज्ञतापूर्वक ऋणी आहे. कारण या सर्वांनीच मला या सन्मानास पात्र मानले. तसेच, सर्व वाचक, मित्र, हितचिंतक आणि सहकारी साहित्यप्रेमी यांच्याप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. तुमचे प्रेम, विश्वास आणि प्रोत्साहन हीच माझ्या लेखणीची खरी ताकद आहे. मला आशा आहे की, तुमचे हे प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत सदैव असेच कायम राहतील असेही डॉ. राजेश चंद्रकांत काळे यांनी आभार व्यक्त करतांना सांगितले.
डॉ. राजेश काळे हिंदी सेवा आणि संवर्धन पुरस्काराने सन्मानित डॉ. राजेश काळे हिंदी सेवा आणि संवर्धन पुरस्काराने सन्मानित नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा नागपूर शहर प्रतिनिधी नागपूर/ वर्धा: आजचा दिवस माझ्या आयुष्यातील अत्यंत अभिमानाचा, अविस्मरणीय आणि भावस्पर्शी दिवस ठरला असल्याचे नागपूरचे प्रसिद्ध डॉ. राजेश चंद्रकांत काळे यांनी सांगितले. शिक्षण मंत्रालय (भारत सरकार) आणि केंद्रीय हिंदी निदेशालय यांच्या संयुक्त विद्यमाने, 'अभ्युदय बहुउद्देशीय संस्था वर्धा द्वारे "हिंदी सेवा संवर्धक पुरस्कार" देऊन डॉ. राजेश चंद्रकांत काळे यांना सन्मानित करण्यात आले. हिंदी साहित्य आणि हिंदी भाषेचा प्रसार व प्रचार करण्याच्या उद्देशाने त्यांनी केलेल्या विनम्र साहित्यसेवेसाठी हा पुरस्कार बहाल करण्यात आला. हा सन्मान, माझ्यासाठी केवळ एक पुरस्कार नाही; तर माझ्या साहित्य साधनेसाठी तो प्रेरणा आणि ऊर्जेचा एक नवा स्रोत ठरला असल्याचे डॉ. राजेश चंद्रकांत काळे म्हणाले. या सन्मानाबद्दल संस्थेचे आदरणीय अध्यक्ष श्री. वैद्यनाथ अय्यर; सन्माननीय श्री. नरेंद्र दंडारे; आणि आमचे प्रेरणास्रोत, सन्माननीय श्री. अनिल मालोंकरजी, या सर्वांचा अत्यंत मनापासून आणि कृतज्ञतापूर्वक ऋणी आहे. कारण या सर्वांनीच मला या सन्मानास पात्र मानले. तसेच, सर्व वाचक, मित्र, हितचिंतक आणि सहकारी साहित्यप्रेमी यांच्याप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. तुमचे प्रेम, विश्वास आणि प्रोत्साहन हीच माझ्या लेखणीची खरी ताकद आहे. मला आशा आहे की, तुमचे हे प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत सदैव असेच कायम राहतील असेही डॉ. राजेश चंद्रकांत काळे यांनी आभार व्यक्त करतांना सांगितले.
- नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावात १९ वर्षीय लकी कानफाडे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.1
- अभिनेता किरण माने यांनी आपल्या रक्तात 'शिव-भीम विचारांची धग आणि रग' भिनल्याचे मोठे विधान केले. कोल्हापुरातील त्यांचे भाषण व्हायरल झाल्यानंतर, त्यांनी आपल्या विरोधकांना डिवचत हे कॉम्बिनेशन 'लै खतरनाक' असल्याचे म्हटले. त्यांची तडफड हेच आपले यश असल्याचेही त्यांनी नमूद केले.1
- शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आह; किरण माने शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आह; किरण माने कोल्हापुरातलं माझं हे भाषण प्रचंड व्हायरल होऊन भक्तपिलावळीच्या कंपूत पुन्हा जाळ आणि धूर संगटच काढला हे पाहून मन तृप्त झालं ! बुडं करपून भेदरलेले भक्तगण सैरावैरा पळताना बघितले की लै म्हणजे लै आनंद होतो मला… मी तुमच्या शिव्याशापांपासून लांSSSब गेलोय बेट्यांनो… तुम्हाला याची लाज वाटली पाहिजे की पाच वर्ष एकाच माणसावर आपण जळतोय आणि गेली पाच वर्ष आपलंच नाक ठेचलं जातंय… शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आहे. हे कॉम्बिनेशन लै खतरनाक ! तुमच्या पिढ्यांपिढ्यांना पुरून उरलंय हे. आता मी इतक्या उंचीवर आहे की, तुमच्या ट्रोलिंगची थुंकी आता तुमच्याच तोंडावर पडायला लागली आहे… जळत रहा… तुमची तडफड हेच माझं यश. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू । नका चरफडू घ्या रे तुम्ही ।। - द किरण माने.1
- कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील डोरली येथे १९ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील डोरली येथे १९ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या नागपूर :- कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील डोरली गावात एका १९ वर्षीय युवकाने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. मृत युवकाचे नाव लकी विजयराव कानफाडे असे आहे. घटनेची माहिती मिळताच सामाजिक व रुग्णसेवक मंगेश गमे व त्यांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच कळमेश्वर पोलीस स्टेशनचे पीएसआय प्रशांत खोब्रागडे व अमलदार समीर शेंडे यांनीही घटनास्थळी भेट देत पंचनामा प्रक्रिया केली. यानंतर गळफास घेतलेल्या लकी कानफाडे यांचा मृतदेह पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे हलविण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास कळमेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज जी काळबांडे, पीएसआय प्रशांत खोब्रागडे व अमलदार समीर शेंडे करीत आहेत.1
- कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील डोरली येथे १९ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील डोरली येथे १९ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या नागपूर :- कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील डोरली गावात एका १९ वर्षीय युवकाने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. मृत युवकाचे नाव लकी विजयराव कानफाडे असे आहे. घटनेची माहिती मिळताच सामाजिक व रुग्णसेवक मंगेश गमे व त्यांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच कळमेश्वर पोलीस स्टेशनचे पीएसआय प्रशांत खोब्रागडे व अमलदार समीर शेंडे यांनीही घटनास्थळी भेट देत पंचनामा प्रक्रिया केली. यानंतर गळफास घेतलेल्या लकी कानफाडे यांचा मृतदेह पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे हलविण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास कळमेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज जी काळबांडे, पीएसआय प्रशांत खोब्रागडे व अमलदार समीर शेंडे करीत आहेत.1
- उत्तर प्रदेशातील हापुड येथे महाराणा प्रताप जयंती शोभायात्रेदरम्यान मुस्लिमबहुल भागात दगडफेकीमुळे तणाव निर्माण झाला. या घटनेत अनेक लोक जखमी झाले असून काही वाहनांचीही तोडफोड झाली. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून पुढील तपास सुरू आहे.1
- मुरादाबादच्या कांठमध्ये वीर महाराणा प्रताप यांची ४८७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. या कार्यक्रमात शेकडो लोकांनी भाग घेऊन त्यांच्या शौर्य, बलिदान आणि स्वाभिमानाला आदराने नमन केले. भव्य शोभायात्रेत तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता, ज्यामुळे हा सोहळा आकर्षणाचे केंद्र ठरला.2
- महाराष्ट्रात आमदार आशीष देशमुख यांनी पाणंद रस्त्यांच्या बांधकामातून शेतकऱ्यांसाठी दुहेरी फायद्याची संकल्पना मांडली आहे. नदी, नाले आणि तलावांच्या खोलीकरणातून मुरूम मिळाल्यास एकीकडे दर्जेदार रस्ते तर दुसरीकडे प्रभावी जलसंधारणाचे काम होईल. यामुळे भूजल पातळी वाढून शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढेल, ज्यामुळे दुष्काळ निवारणात मदत होईल.1