logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मोरवी हाउस मधील साखर संघाचे अतिथी गृह त्वरित चालू करण्याची मागणी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, गोवा स्ट्रीट, सुंदरलाल बहल मार्गावर असलेल्या पोलीस वसाहती समोरील महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे कारखाना कर्मचाऱ्यांसाठी असलेले मोरवी हाउस मधील साखर संघाचे अतिथी गृह त्वरित चालू करण्याची मागणी राज्यातील सहकारी साखर कारखान्याकडून होत आहे. माजी मुख्यमंत्री राज्याचे स्व. वसंतदादा पाटील यांनी राज्य सहकारी साखर संघाच्या माध्यमातून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, गोवा स्ट्रीट, सुंदरलाल बहल मार्गावर असलेल्या पोलीस वसाहती समोरील महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे कारखाना कर्मचाऱ्यांसाठी असलेले मोरवी हाउस मधील साखर संघाचे अतिथी गृहात राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या साखर कारखान्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साठी अतिथी गृह सुरू केले होते, अनेक वर्ष या गेस्ट हाऊसच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचारी यांची मोठी सोय मुंबईमध्ये होत होती. अलीकडच्या काळात तोट्यात चाललेले गेस्ट हाऊस एका खाजगी ठेकेदाराला साखर संघाने चालवायला दिले होते, पण त्याने देखील चालवता-चालवता, सध्या अनेक महिने झाले बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे मुंबईत कारखान्याच्या कामानिमित्त येणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची मोठी गैरसोय होत आहे. पर्यायाने साखर संघाचे देखील अतिथी गृह बंद असल्यामुळे नुकसान होत आहे. यामुळे साखर कारखाना अधिकारी व कर्मचारी यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. साखर संघाने बघ्याची भूमिका न घेता, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, गोवा स्ट्रीट, सुंदरलाल बहल मार्गावर असलेल्या पोलीस वसाहती समोरील महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे कारखाना कर्मचाऱ्यांसाठी असलेले मोरवी हाउस मधील साखर संघाचे अतिथी गृह त्वरित सुरू करावे व राज्यातील साखर उद्योगातील अधिकारी व कर्मचारी यांची गैरसोय टाळावी अन्यथा राज्यातील सहकारी साखर कारखाना अधिकारी व कर्मचारी यांच्या युनियन कडून मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या बाबत राज्याचे सहकार मंत्री, सचिव, आयुक्त, संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ यांच्यासह राज्यातील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यांनी लक्ष घालण्याची मागणी पुढे येत आहे.

1 day ago
user_Akkalkot news
Akkalkot news
Press reporter अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
1 day ago
423c6133-8657-4601-b4e6-1a46b9c0303a

मोरवी हाउस मधील साखर संघाचे अतिथी गृह त्वरित चालू करण्याची मागणी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, गोवा स्ट्रीट, सुंदरलाल बहल मार्गावर असलेल्या पोलीस वसाहती समोरील महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे कारखाना कर्मचाऱ्यांसाठी असलेले मोरवी हाउस मधील साखर संघाचे अतिथी गृह त्वरित चालू करण्याची मागणी राज्यातील सहकारी साखर कारखान्याकडून होत आहे. माजी मुख्यमंत्री राज्याचे स्व. वसंतदादा पाटील यांनी राज्य सहकारी साखर संघाच्या माध्यमातून मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, गोवा स्ट्रीट, सुंदरलाल बहल मार्गावर असलेल्या पोलीस वसाहती समोरील महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे कारखाना कर्मचाऱ्यांसाठी असलेले मोरवी हाउस मधील साखर संघाचे अतिथी गृहात राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या साखर कारखान्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साठी अतिथी गृह सुरू केले होते, अनेक वर्ष या गेस्ट हाऊसच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचारी यांची मोठी सोय मुंबईमध्ये होत होती. अलीकडच्या काळात तोट्यात चाललेले गेस्ट हाऊस एका खाजगी ठेकेदाराला साखर संघाने चालवायला दिले होते, पण त्याने देखील चालवता-चालवता, सध्या अनेक महिने झाले बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे मुंबईत कारखान्याच्या कामानिमित्त येणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची मोठी गैरसोय होत आहे. पर्यायाने साखर संघाचे देखील अतिथी गृह बंद असल्यामुळे नुकसान होत आहे. यामुळे साखर कारखाना अधिकारी व कर्मचारी यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. साखर संघाने बघ्याची भूमिका न घेता, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, गोवा स्ट्रीट, सुंदरलाल बहल मार्गावर असलेल्या पोलीस वसाहती समोरील महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे कारखाना कर्मचाऱ्यांसाठी असलेले मोरवी हाउस मधील साखर संघाचे अतिथी गृह त्वरित सुरू करावे व राज्यातील साखर उद्योगातील अधिकारी व कर्मचारी यांची गैरसोय टाळावी अन्यथा राज्यातील सहकारी साखर कारखाना अधिकारी व कर्मचारी यांच्या युनियन कडून मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या बाबत राज्याचे सहकार मंत्री, सचिव, आयुक्त, संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ यांच्यासह राज्यातील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यांनी लक्ष घालण्याची मागणी पुढे येत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • रमाबाई जयंती व महिला दिन मोठ्या उत्साहाने सजरा...
    1
    रमाबाई जयंती व महिला दिन मोठ्या उत्साहाने  सजरा...
    user_Digital media.
    Digital media.
    Financial Analyst माढा, सोलापूर, महाराष्ट्र•
    21 min ago
  • लातूर मनपा प्रशासनाने 2026-27 चे अर्थ संकल्पचे अंदाज पत्रक स्थायी समिती समोर के सादर, लातूर मनपा चे नवनिर्वाचित सभापती सचिन बंडापल्ले यांनी सदर अंदाज पत्रकात काही त्रुटी असल्याचे सांगत सदर अंदाज पत्रक दुरुस्त करून अचूक अंदाज पत्रक सादर करण्याच्या केल्या सूचना.
    1
    लातूर मनपा प्रशासनाने 2026-27 चे अर्थ संकल्पचे अंदाज पत्रक स्थायी समिती समोर के सादर,
लातूर मनपा  चे नवनिर्वाचित सभापती सचिन बंडापल्ले यांनी सदर अंदाज पत्रकात काही त्रुटी असल्याचे सांगत सदर अंदाज पत्रक दुरुस्त करून अचूक  अंदाज पत्रक सादर करण्याच्या केल्या सूचना.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    4 hrs ago
  • ये सारी बात का जिम्मेदार कोण है? चैनल को सबस्क्राईब करो और कमेंट, लाईक जरूर करो. बच्चे स्कूल मे मास्टरजी को ढूंढ रही है. मास्टरजी गाव मे बच्चे के मा बाप को धुंड रहे है. और मा बाप अपने मा बाप को 2002 के लिस्ट में धूंड रहे है.
    1
    ये सारी बात का जिम्मेदार कोण है?
चैनल को सबस्क्राईब करो और कमेंट, लाईक जरूर करो.
बच्चे स्कूल मे मास्टरजी को ढूंढ रही है.
मास्टरजी गाव मे बच्चे के मा बाप को धुंड रहे है. 
और मा बाप अपने मा बाप को 2002 के लिस्ट में धूंड रहे है.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company Latur, Maharashtra•
    16 hrs ago
  • लातूर: शहरात काल सायंकाळी धडकलेल्या वादळी वाऱ्याने अशोक हॉटेल परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला. या वाऱ्याच्या तडाख्यात एक भलामोठे, जुने झाड मुळासकट उखडून थेट रस्त्यावर कोसळले. झाडाखाली उभी असलेली चारचाकी आणि अनेक दुचाकी वाहने क्षणार्धात चिरडली गेली. घटनेच्या वेळी परिसरात नागरिकांची वर्दळ असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही सेकंदांचा फरक असता तर मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली. दरम्यान, परिसरातील धोकादायक व जुनी झाडे वेळेत न हटवल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “अशा घटनांमुळे मोठा जीवितहानीचा धोका निर्माण होतो, प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून कारवाई करावी,” अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
    1
    लातूर: शहरात काल सायंकाळी धडकलेल्या वादळी वाऱ्याने अशोक हॉटेल परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला. या वाऱ्याच्या तडाख्यात एक भलामोठे, जुने झाड मुळासकट उखडून थेट रस्त्यावर कोसळले. झाडाखाली उभी असलेली चारचाकी आणि अनेक दुचाकी वाहने क्षणार्धात चिरडली गेली.
घटनेच्या वेळी परिसरात नागरिकांची वर्दळ असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र काही सेकंदांचा फरक असता तर मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, परिसरातील धोकादायक व जुनी झाडे वेळेत न हटवल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. “अशा घटनांमुळे मोठा जीवितहानीचा धोका निर्माण होतो, प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून कारवाई करावी,” अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    17 hrs ago
  • सांगोला तालुका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी विनोद घुगे यांनी उपस्थितांना संबोधित केले.
    1
    सांगोला तालुका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी विनोद घुगे यांनी उपस्थितांना संबोधित केले.
    user_दत्तात्रय पवार
    दत्तात्रय पवार
    सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • *वडवळ नागनाथ रेल्वे स्थानकावर सुविधाचा अभाव, अनेक समस्यांनी नगरीक वचीत गेल्या अनेक वर्षापासून कुठली सुविधा नाही रेल्वे स्टेशन.वर वडवळ नागनाथ रेल्वे स्टेशन येथे सुविधाचा अभाव आहे. कारण या रेल्वे स्थानकावर कसलीच सुविधा नाही. या रेल्वे स्थानकावर पाण्याची व्यवस्था नाही येथे कसलाच निवारा नाही. 16000 लोकसंख्येचे गाव असलेले वडवळ नागनाथ येथे रेल्वे टेशन आहे येथे दिवसभरातून आठ रेल्वे गाडी थांबतात. आणि दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात. पण या रेल्वे स्थानकावर सुविधा कसलीच नाही. महत्त्वाची म्हणजे पाण्याची व्यवस्था नाही कारण आता उन्हाळा असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे पाण्याची सुविधा नाही. दुसरी म्हणजे निवारा नाही कडक उन्हामध्ये प्रवाशांना थांबावे लागत आहे कारण येथे निवारा नाही. तसेच येथे प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे. कारण येथे प्लॅटफॉर्म ची उंची खूप कमी आहेत. ज्येष्ठ नागरिक तसेच वयोवृद्ध यांना रेल्वे चढण्यासाठी खूप त्रास होत आहे. तरी रेल्वे प्रशासन याची लवकरच दखल घ्यावी ही मागणी नागरिकातून होत आहे. आणि त्वरित येथे रेल्वे स्थानकामध्ये पाण्याची व्यवस्था करावी तसेच निवार्याची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे.
    4
    *वडवळ नागनाथ रेल्वे स्थानकावर सुविधाचा अभाव, अनेक समस्यांनी नगरीक वचीत गेल्या अनेक वर्षापासून कुठली सुविधा नाही  रेल्वे स्टेशन.वर 
वडवळ नागनाथ रेल्वे स्टेशन येथे सुविधाचा अभाव आहे. कारण या रेल्वे स्थानकावर कसलीच सुविधा नाही. या रेल्वे स्थानकावर पाण्याची व्यवस्था नाही  येथे कसलाच निवारा नाही. 16000 लोकसंख्येचे गाव असलेले वडवळ नागनाथ येथे रेल्वे टेशन आहे येथे दिवसभरातून आठ रेल्वे गाडी थांबतात. आणि दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात. पण या रेल्वे स्थानकावर सुविधा कसलीच नाही. महत्त्वाची म्हणजे पाण्याची व्यवस्था नाही कारण आता उन्हाळा असल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे पाण्याची सुविधा नाही. दुसरी म्हणजे निवारा नाही कडक उन्हामध्ये प्रवाशांना थांबावे लागत आहे कारण येथे निवारा नाही. तसेच येथे प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात यावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे. कारण येथे प्लॅटफॉर्म ची उंची खूप कमी आहेत. ज्येष्ठ नागरिक तसेच वयोवृद्ध यांना रेल्वे चढण्यासाठी खूप त्रास होत आहे. तरी रेल्वे प्रशासन याची लवकरच दखल घ्यावी ही मागणी नागरिकातून होत आहे. आणि त्वरित येथे रेल्वे स्थानकामध्ये पाण्याची व्यवस्था करावी तसेच निवार्याची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशातून होत आहे.
    user_Satish Chande
    Satish Chande
    चाकूर, लातूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    1
    Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • बीड जिल्ह्यातील पिंपळनेर ते माजलगाव अत्यंत निकिष्ट दर्जा स्थापन झाला आहे पिंपळनेर पासून माजलगाव ला जाणारा रस्ता याच्यावर गुत्तेदार आणि अर्धवट काम सोडून पूर्ण बिल उचलला आहे कलेक्टर बीड व रस्ता विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे या रस्त्याची दुर्दशा अत्यंत बिकट आहे मेन हवे रोड असताना देखील याच्यावर
    2
    बीड जिल्ह्यातील पिंपळनेर ते माजलगाव अत्यंत निकिष्ट दर्जा स्थापन झाला आहे पिंपळनेर पासून माजलगाव ला जाणारा रस्ता याच्यावर गुत्तेदार आणि अर्धवट काम सोडून पूर्ण बिल उचलला आहे कलेक्टर बीड व रस्ता विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे या रस्त्याची दुर्दशा अत्यंत बिकट आहे मेन हवे रोड असताना देखील याच्यावर
    user_Motiram Narke
    Motiram Narke
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    20 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.