मराठवाड्यातील 33/11 के.व्ही. उपकेंद्रांवर सुरक्षा रक्षक तात्काळ नियुक्त करा ; तांत्रिक कामगार युनियनची मागणी मराठवाड्यातील 33/11 के.व्ही. उपकेंद्रांवर सुरक्षा रक्षक तात्काळ नियुक्त करा ; तांत्रिक कामगार युनियनची मागणी नागपूर : तांत्रिक कामगार युनियन यांच्या वतीने लातूर व मराठवाडा प्रादेशिक परिमंडळातील बहुतांश 33/11 के.व्ही. उपकेंद्रांवर सुरक्षा रक्षकांची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली असल्याची माहिती सरचिटणीस प्रभाकर लहाने यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे. सदर उपकेंद्रांवर मोठ्या प्रमाणात विद्युत उपकरणे, ट्रान्सफॉर्मर व इतर मौल्यवान साहित्य असल्यामुळे चोरी, तोडफोड किंवा अनधिकृत प्रवेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अशा घटना घडल्यास कंपनीला मोठे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच सार्वजनिक व तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासंदर्भात संघटनेने यापूर्वीही लेखी पत्रव्यवहार करून प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे संघटनेने नमूद केले आहे. लातूर व मराठवाडा प्रादेशिक परिमंडळातील सद्यस्थिती लक्षात घेता सर्व 33/11 के.व्ही. उपकेंद्रांवर तात्काळ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, अशी आग्रही मागणी तांत्रिक कामगार युनियन चे केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे, कार्याध्यक्ष शिवाजी शिवनेचारी, उपाध्यक्ष बी आर पवार, गोपाल गाडगे, सतीश भुजबळ सरचिटणीस प्रभाकर लहाने, उपसरचिटणीस आनंद जगताप, विलास डवर, विलास निमसटकर , केंद्रीय संघटक महेश हिवराळे, आर आर ठाकूर, अरुण यावले, मनोज मोरे, श्रीराम वाकचौरे , राज्य सचिव रघुनाथ तात्या लाड, प्रकाश निकम, संजय उगले , बाळासाहेब काटे, कोषाध्यक्ष गजानन अघम , नितीन चव्हाण, दत्तू भोईर, प्रसिद्धी प्रमुख अनिल सरोदे, महिला प्रतिनिधी शुभांगी मुचडे, विवेक बोरकर, किरण करहाळे, प्रकाश वाघ, विक्की कावळे, प्रदीप पाटील, युवा तांत्रिक कामगार संसद मुख्य समन्वयक देवेंद्र साळुंके यांनी केली आहे.
मराठवाड्यातील 33/11 के.व्ही. उपकेंद्रांवर सुरक्षा रक्षक तात्काळ नियुक्त करा ; तांत्रिक कामगार युनियनची मागणी मराठवाड्यातील 33/11 के.व्ही. उपकेंद्रांवर सुरक्षा रक्षक तात्काळ नियुक्त करा ; तांत्रिक कामगार युनियनची मागणी नागपूर : तांत्रिक कामगार युनियन यांच्या वतीने लातूर व मराठवाडा प्रादेशिक परिमंडळातील बहुतांश 33/11 के.व्ही. उपकेंद्रांवर सुरक्षा रक्षकांची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली असल्याची माहिती सरचिटणीस प्रभाकर लहाने यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे. सदर उपकेंद्रांवर मोठ्या प्रमाणात विद्युत उपकरणे, ट्रान्सफॉर्मर व इतर मौल्यवान साहित्य असल्यामुळे चोरी, तोडफोड किंवा अनधिकृत प्रवेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अशा घटना घडल्यास कंपनीला मोठे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच सार्वजनिक व तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासंदर्भात संघटनेने यापूर्वीही लेखी पत्रव्यवहार करून प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे संघटनेने नमूद केले आहे. लातूर व मराठवाडा प्रादेशिक परिमंडळातील सद्यस्थिती लक्षात घेता सर्व 33/11 के.व्ही. उपकेंद्रांवर तात्काळ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, अशी आग्रही मागणी तांत्रिक कामगार युनियन चे केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे, कार्याध्यक्ष शिवाजी शिवनेचारी, उपाध्यक्ष बी आर पवार, गोपाल गाडगे, सतीश भुजबळ सरचिटणीस प्रभाकर लहाने, उपसरचिटणीस आनंद जगताप, विलास डवर, विलास निमसटकर , केंद्रीय संघटक महेश हिवराळे, आर आर ठाकूर, अरुण यावले, मनोज मोरे, श्रीराम वाकचौरे , राज्य सचिव रघुनाथ तात्या लाड, प्रकाश निकम, संजय उगले , बाळासाहेब काटे, कोषाध्यक्ष गजानन अघम , नितीन चव्हाण, दत्तू भोईर, प्रसिद्धी प्रमुख अनिल सरोदे, महिला प्रतिनिधी शुभांगी मुचडे, विवेक बोरकर, किरण करहाळे, प्रकाश वाघ, विक्की कावळे, प्रदीप पाटील, युवा तांत्रिक कामगार संसद मुख्य समन्वयक देवेंद्र साळुंके यांनी केली आहे.
- मुंबई/ चंद्रपूर: महिला आयोगाच्या निधीच्या मागणीबद्दल आज सभागृहात भूमिका मांडली. महिला आयोगाने खर्च केलेल्या ४.५ कोटी रुपये निधी पैकी किती निधी हा महिला आयोगाच्या कर्मचारी वेतनासाठी खर्च झाला ? महिला आयोगाची सध्याची मनुष्यबळ संख्या ३५ आहे, राज्यातील ६.५ कोटी महिलांना सेवा देण्यासाठी हे मनुष्यबळ पुरेसे आहे का ? आवश्यकता असल्यास या मनुष्यबळात वाढ करणार का ? असे महत्त्वाचे प्रश्न सभागृहात मांडले.1
- औरई CO साहब की चुप्पी का राज क्या? अतिक्रमण के बाद भी चौक पर कब्जा, क्यों नहीं हो रही FIR?" #Aurai #Muzaffarpur #bihar #trending #viral #BiharNews #NitishKumar #AkashPriyadarshi1
- Post by Pitam Parjapati4
- Post by मारोती काकडे1
- Post by Dil Muhammad Ansari1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- देवळी (जि. वर्धा) : परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर व विषारी दारू विक्रीचा पर्दाफाश केल्याच्या कारणावरून एका पत्रकारावर व त्यांच्या पत्नीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना देवळी येथे घडली आहे. या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑल इंडिया मीडिया असोसिएशनचे पत्रकार शंकर अंबादास केवदे (रा. देवळी, जि. वर्धा) यांनी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर व विषारी दारू विक्रीबाबत बातमी प्रसारित केली होती. तसेच या संदर्भात संबंधित पोलिसांसोबत झालेल्या संभाषणाची रेकॉर्डिंग सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सोशल मीडियावर प्रसारित केली होती. सदर बाबीची माहिती संबंधित व्यक्तींना मिळाल्यानंतर त्यांनी पत्रकार शंकर केवदे यांना घरातून बोलावून घेतले व त्यांनीच ती रेकॉर्डिंग त्यांना ऐकवली. त्यानंतर “तू आमच्या विरोधात तक्रार का करतोस” या कारणावरून आरोपींनी त्यांच्यावर तसेच त्यांच्या पत्नीवर एकत्रितपणे मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्यांच्या पत्नीच्या हाताला दुखापत झाली असून घटनेदरम्यान आरोपींकडे शस्त्र असल्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे असल्याचे सांगण्यात आले आहे : रामदास डायरे विशाल पारिसे (देवळी)श्रावण डाहे (रा. निंबोली) सदर सर्व व्यक्ती बेकायदेशीर दारू विक्रीच्या व्यवसायाशी संबंधित असल्याची माहिती समोर येत असून परिसरात त्यांच्या दादागिरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी केवळ भारतीय दंड संहिता कलम 115 व 352 अंतर्गत गुन्हा नोंद केल्याचे समजते. मात्र घटनेचे स्वरूप गंभीर असताना अधिक कठोर व संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच पत्रकार शंकर केवदे यांच्या पत्नीचा मेडिकल रिपोर्ट (MLC) देण्यात न आल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सखोल व निष्पक्ष चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. पत्रकारांवर होणाऱ्या अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. — शंकर अंबादास केवदे पत्रकार, ऑल इंडिया मीडिया असोसिएशन रा. देवळी, जि. वर्धा मोबाईल : 70584167432
- इंडिया में थी ट्रक पर हॉस्पिटल कैसी हालत थी मैंने किसी से बोल मदद करने की तो उसने भी बात नहीं की और मेरा काम करता था उसने भी मदद की इस क्षेत्र में मैं क्या कर सकता था और मन भरोस इलाज करवाता रहा और आज मीटिंग चाहिए लेकिन किसी ने मदद नहीं की है देख सकते हो आप2