logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

राहुरी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील सन २०००-२००१ च्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी 'एक हात मदतीचा' हा उपक्रम हाती घेतला आहे. या बॅचच्या विद्यार्थ्यांनी 'चैतन्य ग्रुप' स्थापन करून मराठी शाळांचा भौतिक विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सुसंस्कृत पिढी घडवण्याच्या हेतूने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्याध्यापक श्री. शिरसाठ बी.एल. सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रवेश संख्येत मोठी वाढ झाली असून, शाळा परिसर, चिंचविहिरे, गणेगाव आणि इतर वाड्या-वस्त्यांमधून विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. या उपक्रमांतर्गत माजी विद्यार्थी श्री. अतुल बंगाळ, डॉ. श्री. महेश लाटे आणि डॉ. श्री. देवेंद्र निकम यांनी स्व. भास्करराव सुखदेव निकम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. या उपक्रमाची आखणी आणि पाठपुरावा श्री. अमित देशमुख सर यांनी केला असून, माहिती प्रसाराचे काम श्री. श्रीकांत निकम यांनी सांभाळले आहे. शाळेतील आधुनिक सुविधा, प्रयोगशाळा, कॉम्प्युटर लॅब, एनसीसी युनिट आणि शिक्षकांच्या मेहनतीमुळे ही प्रगती शक्य झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या उपक्रमाचे मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. अरुणसाहेब तनपुरे, उपाध्यक्ष मा. श्री. ज्ञानेश्वर पा. कोळसे, जनरल सेक्रेटरी मा. श्री. हर्षदादा तनपुरे, सह-सेक्रेटरी मा. श्री. सुनिल पा. मोरे, खजिनदार मा. श्री. रावसाहेब पा. तनपुरे आणि शालेय कमिटीचे सदस्य मा. श्री. कृष्णा पा. मुसमाडे व मा. श्री. अरुण पाटील ढूस यांनी कौतुक केले आहे. मुख्याध्यापक श्री. शिरसाठ सर आणि पर्यवेक्षक श्री. चव्हाण सर यांनी चैतन्य ग्रुपच्या कार्याचे अभिनंदन करून कृतज्ञता व्यक्त केली आहे. ही मदत केवळ शाळा विकास नसून समाजाप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता असल्याचे सांगत, भविष्यातही शाळा विकास योजनेत सहभाग देण्याचा मानस या ग्रुपने व्यक्त केला आहे.

11 hrs ago
user_पत्रकार जालिंदर आल्हाट
पत्रकार जालिंदर आल्हाट
Rahuri, Ahmednagar•
11 hrs ago
dc48138d-078a-43cf-93cc-87e747fa6edf

राहुरी येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील सन २०००-२००१ च्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी 'एक हात मदतीचा' हा उपक्रम हाती घेतला आहे. या बॅचच्या विद्यार्थ्यांनी 'चैतन्य ग्रुप' स्थापन करून मराठी शाळांचा भौतिक विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सुसंस्कृत पिढी घडवण्याच्या हेतूने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्याध्यापक श्री. शिरसाठ बी.एल. सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रवेश संख्येत मोठी वाढ झाली असून, शाळा परिसर, चिंचविहिरे, गणेगाव आणि इतर वाड्या-वस्त्यांमधून विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. या उपक्रमांतर्गत माजी विद्यार्थी श्री. अतुल बंगाळ, डॉ. श्री. महेश लाटे आणि डॉ. श्री. देवेंद्र निकम यांनी स्व. भास्करराव सुखदेव निकम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. या उपक्रमाची आखणी आणि पाठपुरावा श्री. अमित देशमुख सर यांनी केला असून, माहिती प्रसाराचे काम

dbcf2187-098a-49d3-bbea-eae074f814a5

श्री. श्रीकांत निकम यांनी सांभाळले आहे. शाळेतील आधुनिक सुविधा, प्रयोगशाळा, कॉम्प्युटर लॅब, एनसीसी युनिट आणि शिक्षकांच्या मेहनतीमुळे ही प्रगती शक्य झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या उपक्रमाचे मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. अरुणसाहेब तनपुरे, उपाध्यक्ष मा. श्री. ज्ञानेश्वर पा. कोळसे, जनरल सेक्रेटरी मा. श्री. हर्षदादा तनपुरे, सह-सेक्रेटरी मा. श्री. सुनिल पा. मोरे, खजिनदार मा. श्री. रावसाहेब पा. तनपुरे आणि शालेय कमिटीचे सदस्य मा. श्री. कृष्णा पा. मुसमाडे व मा. श्री. अरुण पाटील ढूस यांनी कौतुक केले आहे. मुख्याध्यापक श्री. शिरसाठ सर आणि पर्यवेक्षक श्री. चव्हाण सर यांनी चैतन्य ग्रुपच्या कार्याचे अभिनंदन करून कृतज्ञता व्यक्त केली आहे. ही मदत केवळ शाळा विकास नसून समाजाप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता असल्याचे सांगत, भविष्यातही शाळा विकास योजनेत सहभाग देण्याचा मानस या ग्रुपने व्यक्त केला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरमध्ये आदिवासी हॉस्टेलच्या ढिसाळ कारभाराबाबत जाब विचारण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांना फोन केला असता, त्या स्वतः कार्यालयात उपस्थित नसल्याचे समोर आले आहे. वरिष्ठ अधिकारीच जागेवर हजर नसल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांकडून काय अपेक्षा करावी, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. या प्रकारामुळे संबंधित मंत्र्यांनी तातडीने दखल घेऊन या ढिसाळ कारभारावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
    1
    औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरमध्ये आदिवासी हॉस्टेलच्या ढिसाळ कारभाराबाबत जाब विचारण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांना फोन केला असता, त्या स्वतः कार्यालयात उपस्थित नसल्याचे समोर आले आहे. वरिष्ठ अधिकारीच जागेवर हजर नसल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांकडून काय अपेक्षा करावी, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.

या प्रकारामुळे संबंधित मंत्र्यांनी तातडीने दखल घेऊन या ढिसाळ कारभारावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • road acha he ninsjshsbsgbsnabsgnsgsnsha gebshbsnsjnsbsbsnehe chh. sambhaji nagarhhenb
    1
    road acha he ninsjshsbsgbsnabsgnsgsnsha  gebshbsnsjnsbsbsnehe
chh. sambhaji nagarhhenb
    user_Guru GR Kumar
    Guru GR Kumar
    देवळाई, छत्रपती संभाजीनगर•
    23 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद अकरम आणि त्यांच्या कुटुंबीयांना एका अज्ञात व्यक्तीकडून एसएमएसद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकरणी काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने तात्काळ पोलिस आयुक्त कार्यालयात भेट देऊन लेखी तक्रार दाखल केली आहे. शिष्टमंडळाने पोलिसांकडे मागणी केली आहे की, धमकी देणाऱ्या या अज्ञात आरोपीचा तातडीने शोध घेण्यात यावा आणि त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
    1
    छत्रपती संभाजीनगर काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद अकरम आणि त्यांच्या कुटुंबीयांना एका अज्ञात व्यक्तीकडून एसएमएसद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकरणी काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने तात्काळ पोलिस आयुक्त कार्यालयात भेट देऊन लेखी तक्रार दाखल केली आहे. शिष्टमंडळाने पोलिसांकडे मागणी केली आहे की, धमकी देणाऱ्या या अज्ञात आरोपीचा तातडीने शोध घेण्यात यावा आणि त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर येथे १९९० च्या दशकातील डॉन बाबा फर्जंन याच्या घरावर पोलिसांनी रात्री उशिरा मोठी धाड टाकली आहे. या कारवाईत पोलिसांनी डॉनच्या घरातून तब्बल ६,३५० काडतुसे, शस्त्रे, पैसे आणि सोने-चांदी जप्त केली आहे. गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही धाड टाकण्यात आली होती. संबंधित डॉन बाबा फर्जंन याचा मागील महिन्यातच डायबेटिजने मृत्यू झाला असून, सध्या पोलिसांनी या कारवाईदरम्यान डॉनच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगर येथे १९९० च्या दशकातील डॉन बाबा फर्जंन याच्या घरावर पोलिसांनी रात्री उशिरा मोठी धाड टाकली आहे. या कारवाईत पोलिसांनी डॉनच्या घरातून तब्बल ६,३५० काडतुसे, शस्त्रे, पैसे आणि सोने-चांदी जप्त केली आहे. गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही धाड टाकण्यात आली होती. संबंधित डॉन बाबा फर्जंन याचा मागील महिन्यातच डायबेटिजने मृत्यू झाला असून, सध्या पोलिसांनी या कारवाईदरम्यान डॉनच्या पत्नीला ताब्यात घेतले आहे.
    user_रविंद्र सुरडकर गुरव
    रविंद्र सुरडकर गुरव
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावात ग्रामपंचायतीने माग गारुडी दलित समाजाला जाणीवपूर्वक लक्ष्य करत त्यांच्या घरावर बुलडोझर चालवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील अनेक ठिकाणी अतिक्रमणे झालेली असतानाही, केवळ एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून त्यांच्यावर घोर अन्याय करण्यात आला आहे. सत्ताधारी आणि पुढारी वर्गाने रचलेल्या एका मोठ्या जातीयवादी कटाचा हा भाग असून, या कारवाईमुळे संपूर्ण समाजाला वाळीत टाकल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोणतीही न्यायालयीन प्रक्रिया किंवा शासन नियमावलीचे पालन न करता ही बेकायदेशीर कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अन्यायकारक आणि जातीयवादी कारवाईविरोधात मानव सुरक्षा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोलजी राखपसरे आणि समाजातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी तीव्र जाहीर निषेध नोंदवला आहे. संगमनेरचे तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित ग्रामपंचायत प्रशासन व दोषी गावगुंडांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. तसेच, या प्रकरणात स्थानिक पोलीस यंत्रणेकडूनही योग्य सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
    4
    अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावात ग्रामपंचायतीने माग गारुडी दलित समाजाला जाणीवपूर्वक लक्ष्य करत त्यांच्या घरावर बुलडोझर चालवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गावातील अनेक ठिकाणी अतिक्रमणे झालेली असतानाही, केवळ एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून त्यांच्यावर घोर अन्याय करण्यात आला आहे. सत्ताधारी आणि पुढारी वर्गाने रचलेल्या एका मोठ्या जातीयवादी कटाचा हा भाग असून, या कारवाईमुळे संपूर्ण समाजाला वाळीत टाकल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोणतीही न्यायालयीन प्रक्रिया किंवा शासन नियमावलीचे पालन न करता ही बेकायदेशीर कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या अन्यायकारक आणि जातीयवादी कारवाईविरोधात मानव सुरक्षा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोलजी राखपसरे आणि समाजातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी तीव्र जाहीर निषेध नोंदवला आहे. संगमनेरचे तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित ग्रामपंचायत प्रशासन व दोषी गावगुंडांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. तसेच, या प्रकरणात स्थानिक पोलीस यंत्रणेकडूनही योग्य सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
    user_Amol shelke 1711
    Amol shelke 1711
    Construction Worker संगमनेर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.