प्रज्ञाशोध परीक्षेत विश्वगुरु गोपाळ लोहार याचे उज्वल यश अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा बोरोटी (खु) येथील विद्यार्थी विश्वगुरु गोपाळ लोहार याने सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रज्ञा शोध परिक्षेत उत्तम अंक संपादन करून यश मिळविला आहे. जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये लहान पणापासून स्पर्धा परीक्षेच्या अवगत होण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षेच्या भीती दूर करण्यासाठी इयत्ता तिसरी आणि सहावी विद्यार्थ्यासाठी प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात येते.यंदाचा वर्षी प्रथमच ऑनलाइन निकाल जाहीर झाले असून पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे. या परीक्षेत बोरोटी (खु.) येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेचा विद्यार्थी विश्वगुरु गोपाळ लोहार याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे शाळेचे नाव उज्ज्वल झाले असून विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रज्ञाशोध परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास करण्यासाठी घेतली जाते आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. विद्यार्थ्याच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक राजश्री तांबे,सहशिक्षक शरणप्पा फुलारी, विषय शिक्षक अनंत बांगर यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांना शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धाराम बिराजदार,उपाध्यक्ष चिदानंद शिंगे,राजू हालोळी,पालक तसेच ग्रामस्थ यांच्या वतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले आहे. या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून शाळेच्या शैक्षणिक प्रगतीत आणखी भर पडणार आहे.
प्रज्ञाशोध परीक्षेत विश्वगुरु गोपाळ लोहार याचे उज्वल यश अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा बोरोटी (खु) येथील विद्यार्थी विश्वगुरु गोपाळ लोहार याने सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रज्ञा शोध परिक्षेत उत्तम अंक संपादन करून यश मिळविला आहे. जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये लहान पणापासून स्पर्धा परीक्षेच्या अवगत होण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षेच्या भीती दूर करण्यासाठी इयत्ता तिसरी आणि सहावी विद्यार्थ्यासाठी प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात येते.यंदाचा वर्षी प्रथमच ऑनलाइन निकाल जाहीर झाले असून पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे. या परीक्षेत बोरोटी (खु.) येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेचा विद्यार्थी विश्वगुरु गोपाळ लोहार याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे शाळेचे नाव उज्ज्वल झाले असून विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रज्ञाशोध परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास करण्यासाठी घेतली जाते आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. विद्यार्थ्याच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक राजश्री तांबे,सहशिक्षक शरणप्पा फुलारी, विषय शिक्षक अनंत बांगर यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांना शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धाराम बिराजदार,उपाध्यक्ष चिदानंद शिंगे,राजू हालोळी,पालक तसेच ग्रामस्थ यांच्या वतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले आहे. या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून शाळेच्या शैक्षणिक प्रगतीत आणखी भर पडणार आहे.
- Post by Digital media.1
- लातूर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये एक जीव गमावला भूलतज्ञाच्या अज्ञानामुळे1
- 17 लाख सरकारी कर्मचारी, जि प शिक्षक,-शिक्षके तर कर्मचारी आज पासून संपावर संपकाऱ्यांवर कार्यवाही चा सरकार चा इशारा.1
- लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते आंबेजोगाई हायवे रोडवर चालत्या कारणे घेतला पेट. वाहन चालकासह कार जळून खाक. सूरु ॲप इन मराठी न्यूज लातूर. सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026. लातूर जिल्ह्यात उन्हाचा पारा चढला असून सध्या 41 अंश ते 43 अंश पारा असून मोठ्या प्रमाणात उन्हाचा कडाका लागत आहे दुपारी बारा ते चार च्या दरम्यान बाहेर निघणे खूप कठीण झाले आहे. यातच लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते आंबेजोगाई हायवे रोडवर कार जात असताना या कारणे अचानक पेट घेतला वाहन चालकास छातीत दुखत असल्याने तो घराकडे जात होता अचानक पेट घेतल्याने वाहन चालकास बाहेर पडण्याचाही आगीने वेळ न दिल्याने वाहन चालकासह कारणे पेट घेत वाहन चालकाचा जागेवर मृत्यू झाला असून कार पूर्णपणे जळत असताना पाहायला दिसत आहे.1
- अवैध दारू विक्री व हातभट्टी निर्मितीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ₹89,500/- चा मुद्देमाल जप्त. लातूर (एल पी उगीले) जिल्ह्यात अवैध दारू विक्री व निर्मितीविरोधात पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शना खाली विशेष मोहीम राबविण्यात येत असून, त्या अनुषंगाने उपविभाग लातूर ग्रामीण हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने दोन ठिकाणी प्रभावी कारवाई करून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू जप्त केली आहे. पोलीस ठाणे मुरुड हद्दीतील माटेफळ गावातील आण्णाभाऊ साठे चौक परिसरात एक इसम बेकायदेशीररित्या देशी दारू विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिस पथकाने सुमारे 09:15 वा. छापा टाकला.सदर कारवाईत गोविंद दिगंबर खोसे (वय 38 वर्षे, रा. माटेफळ, ता. जि. लातूर) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून देशी दारू 90 एमएलच्या 70 सिलबंद बाटल्या एकूण किंमत – ₹3,500/- मुद्देमाल जप्त करण्यात आला.त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे माटेफळ शिवारातील तळ्याजवळ दुसरी कारवाई करण्यात आली. या कारवाईत मलकू विठोबा पवार (वय 47 वर्षे, रा. तुकाई नगर, मुरुड, ता. जि. लातूर) यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून 6 प्लास्टिक बॅरलमध्ये साठवलेले आंबट रसायन –1200 लिटर,गावठी दारू – 20 लिटर असा एकूण ₹86,000/- असा दोन्ही कारवाईत एकूण – ₹89,500/- (एकोणनव्वद हजार पाचशे रुपये) हस्तगत करण्यात आला आहे.व सदर रसायन व दारूचा नमुना घेऊन उर्वरित मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे निर्देशान्वये अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथका मधील पोउपनि प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, तुळशीराम बरुरे, गोविंद भोसले,पाराजी पुठठेवाड, प्रदीप चोपणे,पोलीस ठाणे मुरुड येथील सफौ हिंगमीरे, बाबासाहेब खोपे यांनी केली असून दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (अ) (2) व 65 (फ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.4
- ----- (प्रतिनिधी):- नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे रस्त्यालगतच्या विहिरीत कार कोसळून ९ जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेनंतर राज्यभरात अशा धोकादायक विहिरींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यातील विविध गावांमध्येही रस्त्यालगत असलेल्या विहिरींबाबत ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार बीड यांना निवेदन देऊन रस्त्यालगत धोकादायक स्थितीत असलेल्या विहिरींची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाय योजना करण्याची मागणी केली आहे. संबंधित विहिरींच्या मालकांना सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संरक्षक भिंत किंवा कठडा उभारण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशीही त्यांनी मागणी केली. दरम्यान, बीड तालुक्यातील पोखरी (घाट) येथील खिल्लारे वस्ती परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली विहीर अत्यंत धोकादायक अवस्थेत असून तिच्याभोवती कोणतीही संरक्षण व्यवस्था नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या विहिरीमुळे लहान मुले, दुचाकीस्वार, बैलगाड्या तसेच जनावरांच्या जीविताला धोका असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर ध्रुपदी खिल्लारे, गोरख खिल्लारे, मधुकर खिल्लारे, मच्छिंद्र खिल्लारे, बबन खिल्लारे, जालिंदर खिल्लारे, हौसराव खिल्लारे, साहेबराव धुमाळ, दत्तु खिल्लारे यांच्या सह खिल्लारे, मुळीक व झांजुर्णे वस्तीवरील ग्रामस्थांनी संबंधित विहिरीला तातडीने संरक्षक कठडा किंवा भिंत उभारण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी “दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रशासनाने उपाय योजना कराव्यात,” अशी ठाम भूमिका घेतली असून, या कडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.1
- Post by मन्सूर शेख1
- 📍खळबळ जनक घटना लातूर येथील बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज च्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये सिलेंडरचा स्फोट ? पहा व्हिडीओ1