वीस खाटांचा कक्ष पॉलीएटिव्ह केअर सेंटर लातूर जिल्ह्यात सुरू व्हावा.. ज्येष्ठांचे पालकमंत्र्यास निवेदन.. लातूर - अक्षय तृतीयेच्या पूर्वसंधेला जिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन माननीय शिवेंद्रराजे भोसले पालकमंत्री लातूर यांच्या हस्ते कृषी महाविद्यालयाच्या परिसरात नांदेड रोड लातूर येथे संपन्न झाले हे रुग्णालय 100 बेडवरून 500 बेड पर्यंत नेण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखविला जिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजनाचे अवचित्य साधून ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव प्रकाश घादगिने यांनी या जिल्हा रुग्णालयात आहे त्या जिल्हा रुग्णालयात वार्धक्या ने थकलेले ज्यांची काळजी कोणी घेत नाही जे की 80 वर्ष व त्या वयापेक्षा अधिक आहेत त्यांची काळजी, आरोग्य, सांभाळ व औषधोपचार यासाठी वीस 20 खाटांचा कक्ष पॉलीएटिव्ह केअर सेंटर या लातूर जिल्ह्यात सुरू व्हावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी त्यांनी यापूर्वी माननीय श्री प्रकाश आंबिटकर साहेब आरोग्यमंत्री माननीय मेघना साकोरे बोर्डीकर राज्यमंत्री व माननीय श्री शिवेंद्रसिंह राजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री लातूर यांना अगोदरच पत्र व्यवहाराने मागणी केलेली आहे. जिल्हा रुग्णालय याचे भूमिपूजन व ज्येष्ठांसाठी लागणारा पॉलीएटिव्ह केअर सेंटर या रुग्णालयात व्हावा म्हणून परत एक निवेदन या भूमिपूजनाच्या वेळी प्रकाश घादगिने सचिव ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने देण्यात आले. यावेळी संघाचे पदाधिकारी श्री रमेश भोयरेकर, प्रकाश निला यांची उपस्थिती होती.
वीस खाटांचा कक्ष पॉलीएटिव्ह केअर सेंटर लातूर जिल्ह्यात सुरू व्हावा.. ज्येष्ठांचे पालकमंत्र्यास निवेदन.. लातूर - अक्षय तृतीयेच्या पूर्वसंधेला जिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन माननीय शिवेंद्रराजे भोसले पालकमंत्री लातूर यांच्या हस्ते कृषी महाविद्यालयाच्या परिसरात नांदेड रोड लातूर येथे संपन्न झाले हे रुग्णालय 100 बेडवरून 500 बेड पर्यंत नेण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखविला जिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजनाचे अवचित्य साधून ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव प्रकाश घादगिने यांनी या जिल्हा रुग्णालयात आहे त्या जिल्हा रुग्णालयात वार्धक्या ने थकलेले ज्यांची काळजी कोणी घेत नाही जे की 80 वर्ष व त्या वयापेक्षा अधिक आहेत त्यांची काळजी, आरोग्य, सांभाळ व औषधोपचार यासाठी वीस 20 खाटांचा कक्ष पॉलीएटिव्ह केअर सेंटर या लातूर जिल्ह्यात सुरू व्हावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी त्यांनी यापूर्वी माननीय श्री प्रकाश आंबिटकर साहेब आरोग्यमंत्री माननीय मेघना साकोरे बोर्डीकर राज्यमंत्री व माननीय श्री शिवेंद्रसिंह राजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री लातूर यांना अगोदरच पत्र व्यवहाराने मागणी केलेली आहे. जिल्हा रुग्णालय याचे भूमिपूजन व ज्येष्ठांसाठी लागणारा पॉलीएटिव्ह केअर सेंटर या रुग्णालयात व्हावा म्हणून परत एक निवेदन या भूमिपूजनाच्या वेळी प्रकाश घादगिने सचिव ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने देण्यात आले. यावेळी संघाचे पदाधिकारी श्री रमेश भोयरेकर, प्रकाश निला यांची उपस्थिती होती.
- लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते आंबेजोगाई हायवे रोडवर चालत्या कारणे घेतला पेट. वाहन चालकासह कार जळून खाक. सूरु ॲप इन मराठी न्यूज लातूर. सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026. लातूर जिल्ह्यात उन्हाचा पारा चढला असून सध्या 41 अंश ते 43 अंश पारा असून मोठ्या प्रमाणात उन्हाचा कडाका लागत आहे दुपारी बारा ते चार च्या दरम्यान बाहेर निघणे खूप कठीण झाले आहे. यातच लातूर जिल्ह्यातील अहमदपूर ते आंबेजोगाई हायवे रोडवर कार जात असताना या कारणे अचानक पेट घेतला वाहन चालकास छातीत दुखत असल्याने तो घराकडे जात होता अचानक पेट घेतल्याने वाहन चालकास बाहेर पडण्याचाही आगीने वेळ न दिल्याने वाहन चालकासह कारणे पेट घेत वाहन चालकाचा जागेवर मृत्यू झाला असून कार पूर्णपणे जळत असताना पाहायला दिसत आहे.1
- सहाय्यक निबंध दुधाटे यांचे तात्काळ निलंबन करा पत्रकार परिषदेत मागणी.1
- लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात धक्कादायक घटना व नात्याला काळीबा पासणारे घटना घडली आहे सख्या चुलतीनेच सात वर्षीय पुतण्याचा केला गळा आवळून त्याला खून घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. सकाळी दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यानंतर सुरू झालेल्या शोधमोहीमेत 7 वर्षीय देवांश स्वामी याचा मृतदेह पडक्या घराजवळ आढळून आला. 👉 दुसरा मुलगा साईचरण स्वामी सुखरूप सापडला, ही एक दिलासादायक बाब. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शेतजमिनीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणी मृत बालकाची चुलती असलेल्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. तपासात बेपत्ता नाट्य रचल्याचाही आरोप समोर येत असून, या घटनेमुळे नात्यांवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.1
- माजी मंत्री आ. अमित देशमुख अवमान प्रकरणी उदगीरात निषेध.... उदगीर (प्रतिनिधी) लातूर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ आरक्षण वर्गीकरण संदर्भात आंदोलन झाले. आंदोलन करणे हा संविधानिक अधिकार आहे. पण सदरील आंदोलन भरकटले गेले असा आरोप मानवाधिकार संरक्षण समितीच्या वतीने राज्य समन्वयक नितीन एकुर्केकर यांच्या वतीने करण्यात आला. विषय आरक्षण वर्गीकरणाचा होता पण त्यात माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समाजाला प्रतिनिधित्व दिले नाही म्हणून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून विटंबना करण्यात आली , अर्वाच्य भाषा वापरण्यात आली. अपमानजनक भाषा वापरण्यात आली. पाय बांधण्यात येतील असेही यावेळी आंदोलनकर्ते म्हणाले. आरक्षण वर्गीकरण संदर्भात आंदोलन असताना दुसराच विषय मध्ये विनाकारण घुसवून लातूरचे माजी मंत्री आ. अमित देशमुख यांची बदनामी करण्यात आली. माजी मंत्री आ. यांचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना वैयक्तिक आकासापोटी बदनामी करण्याच्या हेतूने सदरील प्रकार घडवून आणल्याची टीका यावेळी पॅंथर नेते गौतम दादा सोमवंशी यांनी केली . सदरील प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून माजी मंत्री आ. अमित देशमुख यांच्या बद्दल अपमान जनक वक्तव्य करणाऱ्या आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत, याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी उदगीर व पोलीस निरीक्षक उदगीर शहर यांना देण्यात आले. सदरील असंविधानिक भाषा वापरणाऱ्यांनी तात्काळ दिलगिरी व्यक्त करावी. पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अन्यथा जशास तसे उत्तर मिळेल आणि आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी मानवाधिकार संरक्षण समितीचे राज्य समन्वयक नितीन एकुर्केकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक जिल्हाध्यक्ष सुशील कुमार शिंदे, भारतीय दलित पॅंथरचे युवक प्रदेशाध्यक्ष गौतम दादा सोमवंशी, राहुल चौधरी, राम काळे, श्रीआनंद उपाध्ये, आकाश दयानंद माने, कृष्णा मोगले,अक्षय सावंत इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.3
- वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघात रुग्णांसाठी शहरात चार आरोग्य केंद्र - महापौर सय्यद इकबाल1
- Post by Mohsin ahmed khan1
- मुखेडच्या लेकीचा राष्ट्रपतीच्या उपस्थितीत गौरव मुखेड दि. १५ एप्रिल रोजी नागपूर येथे अखील भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूरच्या वतीने पार पडलेल्या द्वितीय दिक्षांत समारोहात मुखेडची लेक डॉ. ऋतुजा अशोक कौरवार यांचा महामहीम राष्ट्रपती मा. द्रोपदी मुरमु व राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. डॉ. ऋतुजा अशोक कौरवार यांनी AIIMS, Nagpur येथून सन. २०२० च्या बॕचमध्ये MBBS आॕब्स्टेट्रिक्स व गायनेकाॕलाॕजी या विषयात प्रथम व जनरल मेडिसीन या विषयात द्वितीय आल्याबद्दल त्यांना या कार्यक्रमात गौरविण्यात आले. तसेच १२ वी नीट-२०२० मध्ये ७२० पैकी ६६७ गुण घेऊन देशात १४५० वा क्रमांक मिळविला. डॉ. ऋतुजा ही AIIMS ला मुखेड आणि परिसरातून जाणारी एकमेव विद्यार्थीनी होती. तिच्या या यशामध्ये तिचे वडिल डॉ. अशोक कौरवार व आई डॉ. रचिता कौरवार यांचे अथक परिश्रम तेवढेच महत्त्वाचे आहेत. डॉ. ऋतुजाला हा बहुमान मिळाल्याबद्दल मुखेडकरांची छाती गर्वाने फुलली असून परिसरात तीच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.7
- माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन केल्याने काँग्रेसने चुकीचे गुन्हे दाखल केल्याने “अटक करा किंवा गुन्हा मागे घ्या!” – गांधी चौक पोलीस ठाण्यात मातंग समाजाचा आक्रमक पवित्रा. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026. लातूर शहरात आज मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. “आम्ही गुन्हा केला असेल तर आम्हाला अटक करा,” अशी ठाम मागणी करत कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात जोरदार घोषणाबाजी केली आहे. लातूर शहरात शनिवार दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी डॉ. अण्णाभाऊ साठे चौकात माजी मंत्री लातूरचे आमदार अमित देशमुख व आमदार नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारून पायाखाली तुडवून मोठे आंदोलन करत आरक्षण उपवर्गीकरणाचा जाहीर निषेध करण्यात आला होता. या प्रकरणी काँग्रेसच्या वतीने गांधी चौक पोलीस ठाण्यात सुमारे बारा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी पोलिसांनी रात्री उशिरा संबंधित कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी कोणीही हाती लागले नाही. याच्या निषेधार्थ आज सोमवार (दि. 20 एप्रिल 2026) रोजी सकाळी सुमारे 11 वाजता 10 ते 12 मातंग समाजाचे कार्यकर्ते स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले. डॉ. अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष ॲड. सच्छिद्र नाना कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी “अटक करा किंवा गुन्हा मागे घ्या” अशी मागणी करत दुपारी तीन वाजेपर्यंत आक्रमक भूमिका घेतली. परिस्थिती तणावपूर्ण होत असताना गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. चर्चेनंतर कार्यकर्त्यांनी अखेर माघार घेतली आणि वातावरण निवळले.1