गांवों में ₹90 लाख के विकास कामों में धांधलीभाजपा के जिलाध्यक्ष भिलावेकर ने लगाए गंभीर आरोप, अधिकारी से मांगी जानकारी धारणी : मेलघाट की धारणी तहसील के अनेक गांवों में नागरी सुविधा योजना वर्ष 2025-26 अंतर्गत विभिन्न काम मंजूर किए गए थे। इसमें कुछ गांवों में किए गए कामों में धांधली किए जाने की आशंका भाजपा मेलघाट के जिलाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर ने जताई है। उन्होंने धारणी पंचायत समिति के गटविकास अधिकारी को इस संदर्भ में पत्र देकर योजना से जुड़ी आवश्यक जानकारी मांगी है। राज्य में भाजपा की सरकार है, ऐसे में पार्टी के ही पदाधिकारी ने उक्त आरोप लगाकर जानकारी मांगी है। इस कारण इस विषय की चर्चा जोरों पर हो रही है। प्राप्त जानकारी के अनुसार पूर्व विधायक प्रभुदास भिलावेकर को अब मेलघाट जिलाध्यक्ष की जिम्मेदारी दी है। दिए गए पत्र में प्रभुदास भिलावेकर ने कहा कि तहसील के ग्राम बिजूधावड़ी, सालई, घूटी, कारादा, शिरपुर, चटवाबोड़, दूनी में नागरी सुविधा योजना वर्ष 2025-26 के तहत करीब 90 लाख के काम प्रस्तावित थे। इन कामों में अनियमितता सामने आई है। इस कारण उन्होंने योजना की प्रशासकीय मान्यता की प्रति, आवश्यक दस्तावेज सहित 16 प्रश्नों के उत्तर गटविकास अधिकारी से मांगे हैं। साथ ही मांग करते हुए कहा है कि यदि यह जानकारी नहीं मिली और जांच नहीं होने पर ठेकेदारों के बिल अदा ना किए जाए।
गांवों में ₹90 लाख के विकास कामों में धांधलीभाजपा के जिलाध्यक्ष भिलावेकर ने लगाए गंभीर आरोप, अधिकारी से मांगी जानकारी धारणी : मेलघाट की धारणी तहसील के अनेक गांवों में नागरी सुविधा योजना वर्ष 2025-26 अंतर्गत विभिन्न काम मंजूर किए गए थे। इसमें कुछ गांवों में किए गए कामों में धांधली किए जाने की आशंका भाजपा मेलघाट के जिलाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर ने जताई है। उन्होंने धारणी पंचायत समिति के गटविकास अधिकारी को इस संदर्भ में पत्र देकर योजना से जुड़ी आवश्यक जानकारी मांगी है। राज्य में भाजपा की सरकार है, ऐसे में पार्टी के ही पदाधिकारी ने उक्त आरोप लगाकर जानकारी मांगी है। इस कारण इस विषय की चर्चा जोरों पर हो रही है। प्राप्त जानकारी के अनुसार पूर्व विधायक प्रभुदास भिलावेकर को अब मेलघाट जिलाध्यक्ष की जिम्मेदारी दी है। दिए गए पत्र में प्रभुदास भिलावेकर ने कहा कि तहसील के ग्राम बिजूधावड़ी, सालई, घूटी, कारादा, शिरपुर, चटवाबोड़, दूनी में नागरी सुविधा योजना वर्ष 2025-26 के तहत करीब 90 लाख के काम प्रस्तावित थे। इन कामों में अनियमितता सामने आई है। इस कारण उन्होंने योजना की प्रशासकीय मान्यता की प्रति, आवश्यक दस्तावेज सहित 16 प्रश्नों के उत्तर गटविकास अधिकारी से मांगे हैं। साथ ही मांग करते हुए कहा है कि यदि यह जानकारी नहीं मिली और जांच नहीं होने पर ठेकेदारों के बिल अदा ना किए जाए।
- Post by Sharad Dayedar1
- जालना आरटीओ कार्यालयाशेजारी भीषण आग; गायरान जळून खाक जालना शहरातील आरटीओ कार्यालयाच्या शेजारील परिसरात आज अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. गायरान जमिनीवरील सुकलेल्या गवताने क्षणात पेट घेतल्याने आग वेगाने पसरली आणि मोठ्या प्रमाणात गवत जळून खाक झाले. आगीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गायरान क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुकलेल्या गवतामुळे आग अधिक भडकली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेचा अधिक तपास सुरू आहे.1
- भोकरदनमध्ये जयंती उत्सव 2026मोठ्या उत्सहात साजरा, जयंती मिरवणुकीत वृद्धसह, तरुण तरुणीनी धरला तालावर ठेका1
- बोरगांव बाजार येथे विविध ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते पूजन करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली...2
- हिंगोली: जिल्ह्यातील 'आर.डी.एस.एस.' (RDSS) योजनेअंतर्गत झालेली कामे आणि गावठाण फिडर सप्रेशनच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, शिवसेना (शिंदे गट) सेनगाव तालुकाप्रमुख अमोल सीताराम खिल्लारे यांनी हिंगोली येथील महावितरण कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही अधिकारी दाद देत नसल्याने अखेर आंदोलनाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. २०२५ मध्ये कामे संपल्याचा दावा, तरीही कामे सुरूच? या प्रकरणातील मुख्य धक्कादायक बाब म्हणजे, कागदोपत्री २०२५ मध्येच जी कामे पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आली आहेत, ती कामे आजही प्रत्यक्ष जमिनीवर सुरू आहेत. या विसंगतीबाबत जेव्हा महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारणा केली जाते, तेव्हा सेनगाव, हिंगोली आणि संपूर्ण जिल्ह्यात नेमकी कोणती कामे सुरू आहेत, याची माहिती खुद्द अधिकाऱ्यांनाही नसल्याचे समोर आले आहे. अधांतरी चौकशी आणि अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी दोन महिन्यांपूर्वी गोरेगाव येथे या प्रश्नावर 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सेनगावचे डी.वाय. (DY) आणि अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिले होते की, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. मात्र, आजतागायत कोणतीही कारवाई झाली नाही. तत्कालीन अधीक्षक अभियंता हिंगोली यांच्याकडे दाद मागितली असता, त्यांनी 'डी.वाय.' कडे बोट दाखवून जबाबदारी झटकली. चौकशी पत्रात अनियमितता अमोल खिल्लारे यांनी असाही आरोप केला आहे की, यापूर्वी झालेल्या कथित चौकशी पत्रावर कसलीही तारीख नाही, तसेच त्यावर संबंधित लाईनमनच्या सह्याही नाहीत. नियमानुसार कोणतीही चौकशी करताना पंच, ग्रामसेवक, तलाठी, तंटामुक्ती अध्यक्ष किंवा पोलीस पाटील यांना सोबत घेणे आवश्यक असते. मात्र, महावितरणने कोणाशीही संपर्क न साधता केवळ कागदी घोडे नाचवून भ्रष्टाचार दडपण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी न्यायापासून वंचित निकृष्ट दर्जा: सेनगाव तालुक्यातील कामांचा दर्जा अतिशय निकृष्ट असून शेतकऱ्यांच्या नावावर कामे झाली की नाही, याची माहिती अधिकारी देत नाहीत. भूगोल पिंपरीचा प्रश्न: येथील शेतकऱ्यांनी दोन वेळा उपोषण करूनही त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही. भ्रष्टाचाराचा विळखा: आर.डी.एस.एस. योजनेतील ए.बी. केबल आणि फिडरच्या कामात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच "महावितरणचे अधिकारी संगनमत करून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. जोपर्यंत हा भ्रष्टाचार उघडा पडत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही," असा इशारा अमोल खिल्लारे यांनी दिला आहे. हिंगोली जिल्हा महावितरण कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.1
- mumbai malad infinity mall1
- खामगाव : नारी शक्ती वंदन अधिनियमच्या समर्थनार्थ महिलांनी शहरातून रॅली काढून जल्लोष केला. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे संकल्पनेतून लोकसभा व राज्यसभा सभागृहात नारी शक्ती वंदन हे ऐतिहासिक विधेयक मंजूर करण्यात आले. त्यामुळे देशाच्या विकास यात्रेत हे महत्वाचे पाऊल ठरणार आहे. यावर चर्चा करण्यासाठी येत्या 16,17 व 18 एप्रिल रोजी विशेष अधिवेशनसुद्धा बोलाविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या या ऐतिहासिक निर्णयाबद्दल 15 एप्रिल रोजी भाजपा महिला आघाडी व विविध सामाजिक संघटनाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला.शहरात भव्य रॅली काढून या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करण्यात आले.सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला वंदन करून अर्जुन जल मंदिर येथून दुपारी 4 वाजता रॅलीला सुरवात झाली . महावीर चौक, मेन रोड, मोहन चौक, शहीद भगतसिंग चौक, एकबोटे चौक या मार्गाने मार्गक्रमण करीत भाजप कार्यालय टॉवर चौक येथे झाला. नगरध्यक्षा सौ अपर्णा फुंडकर यांच्या नेतृत्वात निघालेल्या या रॅलीत भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ सारिकाताई डागा, खामगाव तालुकाध्यक्षा सौ श्रद्धा धोरण धोरण,तालुकाध्यक्षा श्रद्धा जोशी,शहराध्यक्षा सौ भाग्यश्री मानकर ,माजी प. स. सौ उर्मिलाताई गायकी सौ शिवानी कुलकर्णी नगरसेविका सौ कांता पवार,सौ नीलिमा डोरले, सौ जानवी कुलकर्णी,रुबीना पटेल, सौ ज्योती काळे,सौ सत्यभामा दही, सौ ज्योती पवार,सौ सरला नेमाने, सौ लता ताठे, सौ इंद्रायणी घोगले, सौ वंदना मानकर, सो मनकर्णा क्षीरसागर,सौ आशा करंगळे, सौ सुरेखा बोचरे, सौ मनीषा खंडारे, सौ उमा ठोंबरे, सौ कोकिला देशमुख,सौ खडसनेताई, सौ सुनीता पानझाडे, सौ प्रमिला मोरे रजनी भारसाकडे, सौ छाया भावसार, सौ रेखा शेळके, सौ अनिता डाहे, सौ सविता साने, सौ सुरेखा जाधव, सौ मयुरी बोदडे, सौ कोमल थानवी, सौ लीलावती जोशी, सौ सोनल सदावर्ते, सौ शितल सदावर्ते, सौ पायल कडाळे, सौ सुरेखा ठाकरे, सौ अश्विनी हेलोडे,सौ विद्या इंगळे रेखा हेलोडे, सो मंगला सुळे, सौ गीता देशमुख, सौ सरस्वती वेरुळकर, सौ सारिका शमी, सौ ज्योती शर्मा,सौ कल्पना कस्तुरे,सौ कांचन मंदानी, सौ वर्षा शमी,सौ रुपाली पारस्कर, सौ पौर्णिमा चोटलानी, सौ कल्पना वाघाडे, सौ अरुणा राऊत, सौ शितल मोरे, सौ शारदा खुमकर, सौ रुख्मा काटे , सौ अनिता वानखडे, सौ राधा गायकवाड, सौ वैशाली चांभारे, सौ वर्षा हिवराळे, सौ दीक्षा चोपडे, सौ सोनू इंगळे, आधी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या व जल्लोष करीत या विधेयकाचे स्वागत केले. यावेळी या विधेयकाच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. शेकडो महिला व नागरिकांनी फलकावर स्वाक्षरी केल्या.1
- shjfsfhjjfddfhhcxdhhdshhhcdsfgghhgfdddhhfxdd1
- कोचिंग सेंटरपासून ब्लॅकमेलपर्यंत? अमरावती प्रकरण गाजतंय 🚨 अमरावती येथे समोर आलेल्या एका गंभीर प्रकरणाने सध्या संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. प्राथमिक माहितीनुसार, काही मुलींना कोचिंग सेंटरच्या माध्यमातून टार्गेट करून त्यानंतर ब्लॅकमेल केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींसह काही अल्पवयीन मुलींचाही समावेश असल्याची चर्चा असून, त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित मुलींचे व्हिडिओ आणि फोटो तयार करून त्यांचा गैरवापर केल्याचे आरोप समोर येत आहेत. या माध्यमातून पैसे उकळणे आणि दबाव टाकण्याचे प्रकार घडल्याचेही बोलले जात आहे. सुमारे 180 पेक्षा अधिक मुलींना लक्ष्य करण्यात आल्याची चर्चा असून, 350 पेक्षा अधिक फोटो आणि व्हिडिओ संदर्भात माहिती पुढे येत आहे. या आकडेवारीची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याला पोलिसांनी अटक केली असून, मोहम्मद जोयान हा सध्या फरार असल्याची माहिती आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. पोलीस यंत्रणेकडून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, सत्य परिस्थिती काय आहे याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडे लक्ष देण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.1