nanded_7 नांदेड : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जादूटोण्याचा प्रकार आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कार्यालयाच्या आवारात काही संशयास्पद वस्तू, लिंबू-मिरची, कुंकू, अगरबत्ती तसेच इतर पूजेसारखी सामग्री ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार पाहून नागरिकांमध्ये तसेच कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देत संताप व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयासारख्या महत्त्वाच्या शासकीय ठिकाणी अशा प्रकारे जादूटोणा किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या घटना घडणे अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करत संपूर्ण घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच अशा प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि परिसरात सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू असून प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. "ताज्या स्थानिक अपडेटसाठी Follow करा आणि Share करायला विसरू नका ! #NandedNews #NaygaonKunturUmri #BreakingNanded" #Nanded #Nanded News #MarathwadaNews #NandedUpdates
nanded_7 नांदेड : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जादूटोण्याचा प्रकार आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कार्यालयाच्या आवारात काही संशयास्पद वस्तू, लिंबू-मिरची, कुंकू, अगरबत्ती तसेच इतर पूजेसारखी सामग्री ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार पाहून नागरिकांमध्ये तसेच कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देत संताप व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालयासारख्या महत्त्वाच्या शासकीय ठिकाणी अशा प्रकारे जादूटोणा किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या घटना घडणे अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करत संपूर्ण घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच अशा प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि परिसरात सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू असून प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. "ताज्या स्थानिक अपडेटसाठी Follow करा आणि Share करायला विसरू नका ! #NandedNews #NaygaonKunturUmri #BreakingNanded" #Nanded #Nanded News #MarathwadaNews #NandedUpdates
- Post by अशोक दगडू वाघमारे1
- मोबाइल चोरी का विरोध करने पर युवक को चाकू मारा; CCTV फुटेज सामने आया छत्रपति संभाजीनगर: मुकुंदवाड़ी इलाके से सामने आई एक चौंकाने वाली घटना में, एक युवक को लुटेरों ने बेरहमी से चाकू मार दिया। युवक ने लुटेरों द्वारा उसका मोबाइल फोन छीनने की कोशिश का विरोध किया था। इस घटना ने शहर में सार्वजनिक सुरक्षा को लेकर चिंताएँ बढ़ा दी हैं।1
- 📍पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात महिला सशक्तीकरणाचा नवा अध्याय नारीशक्ती वंदन अधिनियम! #नारीशक्तीवंदनअधिनियम #महिलासशक्तीकरण #सशक्तमहिलासशक्तराष्ट्र #NariShaktiVandan #ModiForWomenEmpowerment1
- नारी शक्ती बिल होणार पारित, महाराष्ट्र उपाध्यक्षा डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती1
- लातूर शहरात भीमजयंतीचा जल्लोष; मिरवणूक मार्गावर स्वागतासाठी भीम आर्मीच्या स्टेजवर मिरवणूक व मिरवणूक अध्यक्षाचे सन्मान चिन्ह देऊन केले स्वागत. सुरू ॲप इन मराठी न्यूज. बुधवार दिनांक 15 एप्रिल 2026. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मंगळवारी (दि. १४) शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. यासाठी संपूर्ण शहर निळ्या ध्वजांनी, शुभेच्छांच्या फलकांनी आणि आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. एका बाजूला आंबेडकर अनुयायांनी, भीम सैनिकांनी समतेचा संदेश देत लातूर शहरातून अनेक भागातून मिरवणुका काढण्यात आल्या या मिरवणुकांना शांततेचा संदेश देत भीम आर्मीचे रणधीर सुरवसे यांनी मिरवणुकीतील अध्यक्षांना स्टेजवर बोलावून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भीम आर्मीचे अध्यक्ष रणधीर सुरवसे यांनी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले शिका संघर्ष करा परंतु आपला समाज संघटित झाला नाही तो झाला पाहिजे, संघटन करा असे समाजाला संदेश देत सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती भीम आर्मीने उत्साहात साजरी केली. याप्रसंगी भीम आर्मीचे सर्व पदाधिकारी व सदस्य भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- 🙏 मी तुम्हाला एका खास उपक्रमासाठी आमंत्रित करत आहे… 🌍 आज जगात ताण, भीती आणि अस्थिरता वाढत आहे… पण एक सुंदर सत्य आहे - 👉 समाजातील फक्त 1% लोक जर नियमित ध्यान करू लागले, तर त्यांचा शांत आणि सकारात्मक प्रभाव हळूहळू संपूर्ण समाजात पसरतो 💫 🧘♂️14 दिवसांची विनामूल्य मेडिटेशन सिरीज 🗓 20 एप्रिलपासून ⏰ Batch Timings: 👉 7:00 AM | 11:00 AM | 7:00 PM ✨ प्राणायाम • ध्यान • सकारात्मक ऊर्जा आताच विनामूल्य नोंदणी करा आणि त्या 1% चा भाग बनन्यासाठी व्हॉटसअप करा 9422366147 🌿 शांत मनातूनच शांत जग निर्माण होतं 🌍1
- Post by अशोक दगडू वाघमारे1
- विशेष अधिवेशन घेऊन नारिशक्ती वंदन या अभियाना अंतर्गत घटना दुरुस्ती करणार असल्यामुळे देशाचे पंत प्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार -भारतीय जनता पार्टी प्रदेश उप अध्यक्षा अर्चना पाटील चाकूरकर1
- Post by बाळकृष्ण प्रकाश कदम4