पोलीस अधिकारी यांना मारहाण करणाऱ्या आ.बच्चु कडू यांना अटक करा भाजपा नेते गोपाल तीरमारे यांची पत्रकार परिषेदेत मागणी -करण खंडारे चांदूर बाजार अमरावती येथील सायंस्कोर मैदानावर आमदार बच्चू कडू यांनी पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण केल्या प्रकरणी बच्चू कडू यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी आता भाजपा नेते गोपाल तीरमारे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व कायदा सुव्यवस्था बिगडू नये याकरीता पोलीस प्रशासनाने समजुत काढण्याचा प्रयत्न केला असून उपस्तित पोलीस अधिकारी यांना प्रहार कार्यकर्त्यांच्या जमावामध्ये मारहान केली पोलीस अधिकारी यांना केलेल्या मारहानीचा स्वतः आ. कडू यांनी सोशल मिडीयावर स्वताला मोठे पणा दाखविण्याचा प्रयत्नात तो व्हिडीओ प्रसारीत केल्यामुळे पोलीसांची प्रतीमा मलीन झाली असल्याने त्यांची तात्काळ पोलीस सुरक्षा काढून टाकावी अशी सुद्धा मागणी तिरमारे यांनी यावेळी केली भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार नवनित रवि राणा यांच्या प्रचारार्थ देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे सभेकरीता अमरावती शहराची सायंस्कोर मैदानाची परवानगी देण्यात आलेली होती त्यामुळे मंगळवार दिनांक २३ एप्रिल रोजी अमरावती शहरातील सायंस्कोर मैदान परिसरात आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चु बाबाराव कडू यांचा लोकसभा प्रचार सभेच्या विषयावरून मैदानाची परवानगी आपली असल्याने पोलीस अधिकाऱ्यांशी वाद घातला त्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावुन कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पोलीस प्रशासन पार पाडत असतांनाच आ.बच्चु कडू यांनी कार्यकर्त्यांचा जमाव करुन पोलीस अधिकाऱ्यांशी मोठ्या आवाजात बोलून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला यावेळी आ.कडू यांनी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांना जोरदार कानशीलात लगावून पोलीसांचा सार्वजनिक रित्या अवमान केला असल्याच गोपाल तीरमारे यांनी मत व्यक्त केले तसेच तो व्हिडीओ त्यांनीच स्वताला मोठे पणा दाखविण्याकरीता सोशल मिडीयावर प्रसारीत केला तसेच सर्व सामान्य नागरीकांचे रक्षण करणाऱ्या पोलीसांना अश्याप्रकारे मारहान करून एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप करणे ही बाब अत्यंत गंभीर आहे आ.कडू यांना गेल्या काही वर्षापासून पोलीसांनी मोठया प्रमाणात सुरक्षा दिलेली असतांना त्याच पोलीस अधिकाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी कानशीलात लावून त्यांचा अपमान केला, तसेच एक जनप्रतिनिधीच पोलीसांवर हात उत्चतु शकते त्यामुळे पोलीसांचा धाक नागरीकांमध्ये कमी होत आहे तसेच पोलीस अधिकारी यांना सार्वजनिक ठिकाणी मारहान करणे, त्यांचा अपमान करणे, त्यांच्यावर खोटे आरोप करणे, तसेच शासकिय कामामध्ये अडथळा निर्माण केला असल्याने आ. बच्चू कडू यांचेवर भादवी कलम ३५३ व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करण्याची मागणी विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती, जिल्हाधिकारी, अमरावती तसेच पोलीस आयुक्त, अमरावती शहर यांचेकडे निवेदन देऊन भाजपा नेते गोपाल तिरमारे यांनी केली आहे. (बॉक्स मध्ये घेणे) कार्यवाही न केल्यास तीर्व आंदोलन करणार या अगोदर सुध्दा प्रशासकिय अधिकारी व पोलीस अधिकारी यांना मारहान केल्या प्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवुन शिक्षा सुध्दा थोटावली आहे त्यामुळे आमच्या निवेदनाची दखल न घेतल्यास आम्ही तीव्र आंदोलन करण्याची भुमीका घेवु असा इशारा देखील भाजपा नेते गोपाल तिरमारे यांनी प्रशासनाला दिला.
पोलीस अधिकारी यांना मारहाण करणाऱ्या आ.बच्चु कडू यांना अटक करा भाजपा नेते गोपाल तीरमारे यांची पत्रकार परिषेदेत मागणी -करण खंडारे चांदूर बाजार अमरावती येथील सायंस्कोर मैदानावर आमदार बच्चू कडू यांनी पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण केल्या प्रकरणी बच्चू कडू यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी आता भाजपा नेते गोपाल तीरमारे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व कायदा सुव्यवस्था बिगडू नये याकरीता पोलीस प्रशासनाने समजुत काढण्याचा प्रयत्न केला असून उपस्तित पोलीस अधिकारी यांना प्रहार कार्यकर्त्यांच्या जमावामध्ये मारहान केली पोलीस अधिकारी यांना केलेल्या मारहानीचा स्वतः आ. कडू यांनी सोशल मिडीयावर स्वताला मोठे पणा दाखविण्याचा प्रयत्नात तो व्हिडीओ प्रसारीत केल्यामुळे पोलीसांची प्रतीमा मलीन झाली असल्याने त्यांची तात्काळ पोलीस सुरक्षा काढून टाकावी अशी सुद्धा मागणी तिरमारे यांनी यावेळी केली भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार नवनित रवि राणा यांच्या प्रचारार्थ देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे सभेकरीता अमरावती शहराची सायंस्कोर मैदानाची परवानगी देण्यात आलेली होती त्यामुळे मंगळवार दिनांक २३ एप्रिल रोजी अमरावती शहरातील सायंस्कोर मैदान परिसरात आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चु बाबाराव कडू यांचा लोकसभा प्रचार सभेच्या विषयावरून मैदानाची परवानगी आपली असल्याने पोलीस अधिकाऱ्यांशी वाद घातला त्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावुन कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पोलीस प्रशासन पार पाडत असतांनाच आ.बच्चु कडू यांनी कार्यकर्त्यांचा जमाव करुन पोलीस अधिकाऱ्यांशी मोठ्या आवाजात बोलून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला यावेळी आ.कडू यांनी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांना जोरदार कानशीलात लगावून पोलीसांचा सार्वजनिक रित्या अवमान केला असल्याच गोपाल तीरमारे यांनी मत व्यक्त केले तसेच तो व्हिडीओ त्यांनीच स्वताला मोठे पणा दाखविण्याकरीता सोशल मिडीयावर प्रसारीत केला तसेच सर्व सामान्य नागरीकांचे रक्षण करणाऱ्या पोलीसांना अश्याप्रकारे मारहान करून एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप करणे ही बाब अत्यंत गंभीर आहे आ.कडू यांना गेल्या काही वर्षापासून पोलीसांनी मोठया प्रमाणात सुरक्षा दिलेली असतांना त्याच पोलीस अधिकाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी कानशीलात लावून त्यांचा अपमान केला, तसेच एक जनप्रतिनिधीच पोलीसांवर हात उत्चतु शकते त्यामुळे पोलीसांचा धाक नागरीकांमध्ये कमी होत आहे तसेच पोलीस अधिकारी यांना सार्वजनिक ठिकाणी मारहान करणे, त्यांचा अपमान करणे, त्यांच्यावर खोटे आरोप करणे, तसेच शासकिय कामामध्ये अडथळा निर्माण केला असल्याने आ. बच्चू कडू यांचेवर भादवी कलम ३५३ व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करण्याची मागणी विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती, जिल्हाधिकारी, अमरावती तसेच पोलीस आयुक्त, अमरावती शहर यांचेकडे निवेदन देऊन भाजपा नेते गोपाल तिरमारे यांनी केली आहे. (बॉक्स मध्ये घेणे) कार्यवाही न केल्यास तीर्व आंदोलन करणार या अगोदर सुध्दा प्रशासकिय अधिकारी व पोलीस अधिकारी यांना मारहान केल्या प्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवुन शिक्षा सुध्दा थोटावली आहे त्यामुळे आमच्या निवेदनाची दखल न घेतल्यास आम्ही तीव्र आंदोलन करण्याची भुमीका घेवु असा इशारा देखील भाजपा नेते गोपाल तिरमारे यांनी प्रशासनाला दिला.
- अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांची बेभाव दरांनी ज्वारीची खरेदी1
- #अमरावती #डॉ. निधी पांडेय#रियल न्यूज महाराष्ट्र1
- वरुड - तिवसा, वरूड तालुक्यात वादळासह गारपीट1
- *तिवसा तालुक्यात वादळी पावसाचे थैमान*tcnchannel51411
- छहवेदिन1
- अमरावती महाराष्ट्र | Amravati Railway Station | अमरावती रेल्वे स्थानक1
- Om international school & jr science college, Anjangaon surji....1
- Imtiyaz Jaleel Sahab in Daryapur1