कोल्हापूर खून प्रकरणातील मुख्य आरोपी चेंबूरमधून अटकेत; गुन्हे शाखा कक्ष-६ ची संयुक्त कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपीला मुंबईतील चेंबूर परिसरातून अटक करण्यात आली आहे.ही कारवाई गुन्हे शाखा कक्ष-६ आणि करवीर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने केली. करवीर पोलीस ठाणे जिल्हा कोल्हापूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 591/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 189(2), 191(2), 191(3), 324(4), 352, 351(2), 62(2), 238 तसेच शस्त्र अधिनियम कलम 4, 27 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(अ), 135 अन्वये गुन्हा नोंद आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी करवीर पोलिसांनी मुंबई गुन्हे शाखेकडे मदत मागितली होती.या माहितीची तात्काळ दखल घेत गुन्हे शाखा कक्ष-६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे यांनी वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेऊन तपास मोहीम सुरू केली. त्यानुसार दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. या पथकांमध्ये API धुतराज, PSI नार्वेकर, HC वानखेडे, HC शिंदे, HCD मगर तसेच करवीर पोलीस ठाण्याचे PSI सपाटे, HC पाटील आणि PC पाटील यांचा समावेश होता. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी मुंबईतील विष्णुनगर म्हाडा कॉलनी आरसीएफ परिसर चेंबूर येथे भाड्याने राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानंतर पोलिसांनी दाट लोकवस्ती असलेल्या परिसरात अचूक माहिती गोळा करून व्हिडिओकॉन बिल्डिंग रूम नंबर415बी-नं9येथून आरोपीला यशस्वीरीत्या ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव सिद्धार्थ शशिकांत गवळी (वय 30 वर्ष, मूळ रा. कोल्हापूर) असे आहे.आरोपीला कक्ष-६ कार्यालयात आणून चौकशी करण्यात आली असता त्याने संबंधित गुन्ह्यात सहभाग असल्याचे मान्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर आरोपीची शताब्दी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी करवीर पोलीस ठाण्याचे PSI सपाटे यांच्या ताब्यात देण्यात आले.दरम्यान पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी सिद्धार्थ गवळी याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत.करवीर पोलीस ठाणे आणि जुना राजवाडा पोलीस स्टेशन येथे मारहाण, जबरी वसुली, धमकी यांसारख्या विविध कलमांखाली त्याच्यावर एकूण सहा गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे.ही कारवाई गुन्हे शाखेच्या समन्वयातून आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने करण्यात आल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे कक्ष-६, गुन्हे शाखा चेंबूर यांनी सांगितले.
कोल्हापूर खून प्रकरणातील मुख्य आरोपी चेंबूरमधून अटकेत; गुन्हे शाखा कक्ष-६ ची संयुक्त कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपीला मुंबईतील चेंबूर परिसरातून अटक करण्यात आली आहे.ही कारवाई गुन्हे शाखा कक्ष-६ आणि करवीर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने केली. करवीर पोलीस ठाणे जिल्हा कोल्हापूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 591/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 189(2), 191(2), 191(3), 324(4), 352, 351(2), 62(2), 238 तसेच शस्त्र अधिनियम कलम 4, 27 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(अ), 135 अन्वये गुन्हा नोंद आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी करवीर पोलिसांनी मुंबई गुन्हे शाखेकडे मदत मागितली होती.या माहितीची तात्काळ दखल घेत गुन्हे शाखा कक्ष-६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे यांनी वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेऊन तपास मोहीम सुरू केली. त्यानुसार दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. या पथकांमध्ये API धुतराज, PSI नार्वेकर, HC वानखेडे, HC शिंदे, HCD मगर तसेच करवीर पोलीस ठाण्याचे PSI सपाटे, HC पाटील आणि PC पाटील यांचा समावेश होता. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी मुंबईतील विष्णुनगर म्हाडा कॉलनी आरसीएफ परिसर चेंबूर येथे भाड्याने राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानंतर पोलिसांनी दाट लोकवस्ती असलेल्या परिसरात अचूक माहिती गोळा करून व्हिडिओकॉन बिल्डिंग रूम नंबर415बी-नं9येथून आरोपीला यशस्वीरीत्या ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव सिद्धार्थ शशिकांत गवळी (वय 30 वर्ष, मूळ रा. कोल्हापूर) असे आहे.आरोपीला कक्ष-६ कार्यालयात आणून चौकशी करण्यात आली असता त्याने संबंधित गुन्ह्यात सहभाग असल्याचे मान्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर आरोपीची शताब्दी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी करवीर पोलीस ठाण्याचे PSI सपाटे यांच्या ताब्यात देण्यात आले.दरम्यान पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी सिद्धार्थ गवळी याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत.करवीर पोलीस ठाणे आणि जुना राजवाडा पोलीस स्टेशन येथे मारहाण, जबरी वसुली, धमकी यांसारख्या विविध कलमांखाली त्याच्यावर एकूण सहा गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे.ही कारवाई गुन्हे शाखेच्या समन्वयातून आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने करण्यात आल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे कक्ष-६, गुन्हे शाखा चेंबूर यांनी सांगितले.
- Jogeshwari East ke ilake se yah bhikhari Paisa jama karke Jogeshwari West mein jakar sharab pita Hai....1
- मुंबई में गैस सिलेंडर न मिलने के कारण कितने. होटल बंद हो चुके हैं1
- देखिए कैसे सभी लोग मिलकर माँ की ज्योति जलाते हैं और कैसे अपने भीतर दिव्यता का आह्वान करते हैं, यह जरूरी धार्मिक अनुष्ठान कैसे नर को नारायण से जोड़ता है और आपके भीतर धार्मिक आस्था को जगाता है।1
- वाराणसी के भेलूपुर थाना अंतर्गत महमूरगंज चौकी का यह वारदात है एक सिपाही जो की महमूरगंज चौकी पर पोस्टेड है रात में एक एक्सीडेंट हुआ था जिसमें पब्लिक को गाली देते हुए नजर आया कहने पर बोला जो आपको करना है कर लीजिए हम किसी से नहीं डरते हमें वर्दी अपने मेहनत से मिली है ना कि पब्लिक से1
- मुंबई महानगर क्षेत्रात कार्यरत महिला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी “कम अर्ली–गो अर्ली” सुविधा लागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी विधान परिषदेत केली. महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून महिलांना सन्मान, समान संधी आणि सुरक्षितता मिळेल असा समाज निर्माण करण्याचा संकल्प अधिक दृढ करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.आंतर्राष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने विधान परिषदेत झालेल्या विशेष चर्चेला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.सुनेत्रा पवार म्हणाल्या की कम अर्ली–गो अर्ली या सुविधेनुसार मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचारी सकाळी ९.१५ ते ९.४५ या वेळेत कार्यालयात लवकर येऊन काम सुरू करू शकतील.त्यांनी जितक्या मिनिटे लवकर काम सुरू केले.तितक्याच मिनिटे त्यांना संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची परवानगी दिली जाईल. या सुविधेमुळे महिलांना जास्तीत जास्त ३० मिनिटांपर्यंत सवलत मिळू शकणार आहे.या निर्णयामुळे पीक अवरच्या काळात महिलांना प्रवास करताना भेडसावणाऱ्या अडचणी कमी होतील आणि त्यांना मोठा दिलासा मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केले.विधान परिषदेत चर्चेत सहभागी झालेल्या सर्व सदस्यांचे आभार मानताना त्यांनी सांगितले की महिलांच्या सक्षमीकरणासंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण सूचना समोर आल्या असून सरकार त्या सकारात्मक दृष्टीने विचारात घेऊन आवश्यक पावले उचलणार आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ऑपरेशन मुस्कान मोहिमेअंतर्गत जुलै २०१५ ते फेब्रुवारी २०२६ दरम्यान १४ मोहिमा राबविण्यात आल्या असून त्यातून राज्यभरातील ४२,५९४ मुलांचा शोध घेण्यात यश आले आहे. तसेच ऑपरेशन शोध मोहिमेद्वारे ५,०६६ महिला आणि २,७७१ मुलांचा शोध लावण्यात आला आहे.राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मिसिंग सेल कार्यरत असून महिलांशी संबंधित प्रकरणांच्या निवारणासाठी ५१ भरोसा सेल स्थापन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकार विविध योजना राबवत असल्याचे सांगताना त्यांनी लाडकी बहिण, नमो महिला सशक्तीकरण, लेक लाडकी, अन्नपूर्णा आणि लखपती दीदी या योजनांचा उल्लेख केला.स्वयं सहाय्यता गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद मॉल, उमेद मार्ट आणि महालक्ष्मी सरस यांसारखे उपक्रम सुरू करण्यात आले असून ही उत्पादने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही उपलब्ध करून देण्यात आली आहेत.आंगणवाडी सेविका, सहायिकांच्या मानधन तसेच मूलभूत सुविधांच्या प्रश्नाबाबत सरकार सकारात्मक दृष्टीकोन ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यातील १७,२५४ आंगणवाडी केंद्रांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.महिलांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येत असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट आणि बोरीवली रेल्वे स्थानकांवर सायबर गुन्हे रोखण्यासाठी विशेष यंत्रणा उभारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.महिला सरकारी कर्मचाऱ्यांना १८० दिवसांच्या प्रसूती रजेची मंजुरी देण्यात आली असून त्यानंतर आवश्यक असल्यास महिलांना वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय कमाल एक वर्षापर्यंत अर्ध्या वेतनावर रजा घेण्याची परवानगी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यात चौथी महिला धोरण लागू करण्यात आले असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ग्रामीण भागात महिलांच्या सुरक्षितता आणि सन्मानासाठी आदिशक्ती अभियान राबविण्यात येत असून बालविवाह रोखणे, अत्याचारमुक्त गावे निर्माण करणे आणि मुलींचे शिक्षण टिकविणे हा त्याचा उद्देश आहे.महिलांचे सक्षमीकरण केवळ आर्थिक पातळीवर मर्यादित नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक सक्षमीकरण तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.जिजाबाई,सावित्रीमाई फुले, अहिल्याबाई होळकर,महाराणी ताराबाई यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन महिलांच्या प्रगतीसाठी पुढे जाण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.1
- दूरदर्शन की पुरानी यादें 😮💨😔😥1
- समाजवादी पार्टी के नेता अखिलेश यादव ने बढ़ती महंगाई और गैस सिलेंडर की कीमतों को लेकर सरकार पर बड़ा हमला बोला। उन्होंने कहा कि अब सरकार की जिम्मेदारी बनती है कि सिलेंडर कैसे भरे जाएंगे। अगर चीजें इतनी महंगी हो जाएंगी तो आम आदमी के हाथ से निकल जाएंगी। उन्होंने तंज कसते हुए कहा कि अगर ऐसा ही दो हफ्ते और चला तो लोगों को लकड़ी का इंतजाम करना पड़ेगा। Akhilesh Yadav’s sharp reaction on rising inflation and LPG gas cylinder prices is now making headlines. Watch this short news update. Police Vision Times1
- Post by Lokhit Hindi1