कोल्हापूर खून प्रकरणातील मुख्य आरोपी चेंबूरमधून अटकेत; गुन्हे शाखा कक्ष-६ ची संयुक्त कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपीला मुंबईतील चेंबूर परिसरातून अटक करण्यात आली आहे.ही कारवाई गुन्हे शाखा कक्ष-६ आणि करवीर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने केली. करवीर पोलीस ठाणे जिल्हा कोल्हापूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 591/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 189(2), 191(2), 191(3), 324(4), 352, 351(2), 62(2), 238 तसेच शस्त्र अधिनियम कलम 4, 27 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(अ), 135 अन्वये गुन्हा नोंद आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी करवीर पोलिसांनी मुंबई गुन्हे शाखेकडे मदत मागितली होती.या माहितीची तात्काळ दखल घेत गुन्हे शाखा कक्ष-६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे यांनी वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेऊन तपास मोहीम सुरू केली. त्यानुसार दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. या पथकांमध्ये API धुतराज, PSI नार्वेकर, HC वानखेडे, HC शिंदे, HCD मगर तसेच करवीर पोलीस ठाण्याचे PSI सपाटे, HC पाटील आणि PC पाटील यांचा समावेश होता. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी मुंबईतील विष्णुनगर म्हाडा कॉलनी आरसीएफ परिसर चेंबूर येथे भाड्याने राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानंतर पोलिसांनी दाट लोकवस्ती असलेल्या परिसरात अचूक माहिती गोळा करून व्हिडिओकॉन बिल्डिंग रूम नंबर415बी-नं9येथून आरोपीला यशस्वीरीत्या ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव सिद्धार्थ शशिकांत गवळी (वय 30 वर्ष, मूळ रा. कोल्हापूर) असे आहे.आरोपीला कक्ष-६ कार्यालयात आणून चौकशी करण्यात आली असता त्याने संबंधित गुन्ह्यात सहभाग असल्याचे मान्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर आरोपीची शताब्दी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी करवीर पोलीस ठाण्याचे PSI सपाटे यांच्या ताब्यात देण्यात आले.दरम्यान पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी सिद्धार्थ गवळी याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत.करवीर पोलीस ठाणे आणि जुना राजवाडा पोलीस स्टेशन येथे मारहाण, जबरी वसुली, धमकी यांसारख्या विविध कलमांखाली त्याच्यावर एकूण सहा गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे.ही कारवाई गुन्हे शाखेच्या समन्वयातून आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने करण्यात आल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे कक्ष-६, गुन्हे शाखा चेंबूर यांनी सांगितले.
कोल्हापूर खून प्रकरणातील मुख्य आरोपी चेंबूरमधून अटकेत; गुन्हे शाखा कक्ष-६ ची संयुक्त कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपीला मुंबईतील चेंबूर परिसरातून अटक करण्यात आली आहे.ही कारवाई गुन्हे शाखा कक्ष-६ आणि करवीर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने केली. करवीर पोलीस ठाणे जिल्हा कोल्हापूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 591/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 189(2), 191(2), 191(3), 324(4), 352, 351(2), 62(2), 238 तसेच शस्त्र अधिनियम कलम 4, 27 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(अ), 135 अन्वये गुन्हा नोंद आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी करवीर पोलिसांनी मुंबई गुन्हे शाखेकडे मदत मागितली होती.या माहितीची तात्काळ दखल घेत गुन्हे शाखा कक्ष-६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे यांनी वरिष्ठांची पूर्वपरवानगी घेऊन तपास मोहीम सुरू केली. त्यानुसार दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. या पथकांमध्ये API धुतराज, PSI नार्वेकर, HC वानखेडे, HC शिंदे, HCD मगर तसेच करवीर पोलीस ठाण्याचे PSI सपाटे, HC पाटील आणि PC पाटील यांचा समावेश होता. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी मुंबईतील विष्णुनगर म्हाडा कॉलनी आरसीएफ परिसर चेंबूर येथे भाड्याने राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानंतर पोलिसांनी दाट लोकवस्ती असलेल्या परिसरात अचूक माहिती गोळा करून व्हिडिओकॉन बिल्डिंग रूम नंबर415बी-नं9येथून आरोपीला यशस्वीरीत्या ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव सिद्धार्थ शशिकांत गवळी (वय 30 वर्ष, मूळ रा. कोल्हापूर) असे आहे.आरोपीला कक्ष-६ कार्यालयात आणून चौकशी करण्यात आली असता त्याने संबंधित गुन्ह्यात सहभाग असल्याचे मान्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर आरोपीची शताब्दी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी करवीर पोलीस ठाण्याचे PSI सपाटे यांच्या ताब्यात देण्यात आले.दरम्यान पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी सिद्धार्थ गवळी याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल आहेत.करवीर पोलीस ठाणे आणि जुना राजवाडा पोलीस स्टेशन येथे मारहाण, जबरी वसुली, धमकी यांसारख्या विविध कलमांखाली त्याच्यावर एकूण सहा गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे.ही कारवाई गुन्हे शाखेच्या समन्वयातून आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने करण्यात आल्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे कक्ष-६, गुन्हे शाखा चेंबूर यांनी सांगितले.
- मुंबईतील टर्मिनल २ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भारतीय कामगार सेनेच्या वतीने त्यांना मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले. या वेळी संजय कदम आणि तोष कदम यांनी कामगारांना त्यांच्या हक्कांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कामगार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Police Vision Times सोबत जोडलेले रहा.1
- लखीमपुर- मैलानी थाना क्षेत्र के बांकेगंज में बाबा अंबेडकर की मूर्ति तोड़ने को लेकर भारी बवाल हो गया है पुलिस वालों की गाड़ियां तोड़ी गई मौके पर भारी हंगामा हो रहा है अंबेडकर जयंती के दिन अंबेडकर साहब की मूर्ति तोड़े जाने को लेकर भारी बवाल⤵️1
- आंबेडकर की 135वीं जयंती के अवसर पर अंबेडकर चैत्य भूमि से @indiaaajkaltv का सीधा प्रसारण। Special live coverage from chaityabhumi of @indiaaajkaltv of 135th birth anniversary of Dr. BR Ambedkar डॉ. बी.आर. आंबेडकर की 135वीं जयंती पर चैत्यभूमि से @indiaaajkaltv की विशेष लाइव कवरेज।1
- गोरेगाव येथील नेस्को परिसरात उघडकीस आलेल्या ड्रग्ज पार्टी प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. विद्यार्थ्यांनी कॅबमध्येच ड्रग्सचे सेवन करणे, एमडीसारख्या घातक पदार्थांचा वापर करणे आणि त्यातून ओव्हरडोस होऊन प्रकृती बिघडणे.ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक व धक्कादायक आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवकचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहेत. ॲड. अमोल मातेले म्हणाले “मुंबईसारख्या महानगरात विद्यार्थ्यांपर्यंत ड्रग्ज इतक्या सहजपणे पोहोचत असतील, तर हे सरकारचे पूर्ण अपयश आहे. कल्याण परिसरातून ड्रग्ज मागवले जातात, इव्हेंटमध्ये खुलेआम सेवन केले जाते, आणि प्रशासनाला काहीच सुगावा लागत नाही.हे अत्यंत लाजिरवाणे आहे.हे फक्त काही विद्यार्थ्यांचे प्रकरण नाही, तर यामागे मोठे ड्रग्ज रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या रॅकेटला कोणाचे संरक्षण आहे? कोणत्या राजकीय दबावाखाली हे प्रकार सुरू आहेत? याची सखोल चौकशी झालीच पाहिजे! पोलीस फक्त अटक दाखवून जबाबदारी संपली असे समजत असतील, तर ते चुकीचे आहे. 15 ते 16 विद्यार्थ्यांचा सहभाग, पुरवठादारांची साखळी हे सर्व पाहता ही केवळ हिमनगाची टोक आहे.” “राज्य सरकारने तात्काळ विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून संपूर्ण ड्रग्ज नेटवर्क उध्वस्त करावे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल. महाराष्ट्रातील तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यातून वाचवण्यासाठी आम्ही कुठल्याही टोकाला जाऊ!” ड्रग्ज पुरवठा साखळीचा संपूर्ण भांडाफोड करावा.संबंधित पोलीस व प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावीशैक्षणिक संस्थांमध्ये अँटी-ड्रग्ज मोहिम तातडीने राबवावी“महाराष्ट्राला ड्रग्जमुक्त करणे ही सरकारची जबाबदारी आहे.आणि त्यात अपयश आल्यास जनता माफ करणार नाही!”1
- Today Special Video From Mi Marathi India1
- 19 अप्रैल को गुलामे अहले बैत फाउंडेशन Dwara महिलाओं के लिए मुफ़्त हिजामा कैंप का आयोजन.#mumbranews1
- Post by Nirbhay Nagri1
- लखीमपुर जिले के मैलानी इलाके में बाबा साहेब की मूर्ति लगाने को लेकर बवाल दलित समाज के गौतम और भार्गव समाज के लोगों में हुई भिड़ंत , विवादित ज़मीन पर गौतम समाज बाबा साहेब अंबेडकर की मूर्ति स्थापित करने जा रहा था , भार्गव समाज ने विरोध किया , बवाल हुआ,पुलिस से भी भिड़े प्रदर्शनकारी,कुछ लोग घायल हैं !! लखनऊ से लगातार दिशा निर्देश के बाद अतिसंवेदनशील दिवस पर पुलिस - प्रशासन क्या कर रहा था यह SIT ही बता पायेगी !! _»› मैलानी-बांकेगंज में बवाल, 20 पुलिसकर्मी घायल हुए है__ मैलानी थाना क्षेत्र के बांकेगंज में B. R. Ambedkar की मूर्ति तोड़े जाने के बाद हिंसा भड़क गई। पथराव में करीब 20 पुलिसकर्मी घायल हुए हैं, जबकि थाना, चौकी और एडिशनल एसपी की गाड़ियां क्षतिग्रस्त की गईं। घटना के दौरान Dainik Bhaskar का एक रिपोर्टर भी हल्का घायल हुआ। इलाके में भारी पुलिस बल तैनात है और हालात तनावपूर्ण बने हुए हैं। जिला मुख्यालय से भारी पुलिस बल मौके की ओर रवाना किया गया है । मैलानी थाना क्षेत्र के बांकेगंज में बाबा अंबेडकर की मूर्ति तोड़ने को लेकर भारी बवाल हो गया है पुलिस की गाड़ियां तोड़ी गई मौके पर भारी हंगामा हो रहा हैअंबेडकर जयंती के दिन अंबेडकर साहब की मूर्ति तोड़े जाने को लेकर भारी बवाल प्रशासन की गाड़ियों पर पथराव एडिशनल SP मौके पर।1