Shuru
Apke Nagar Ki App…
दिल्लीत शेतकरी आंदोलनासाठी गेलेले माजी मंत्री महादेव जानकर आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिल्लीतील राजघाट परिसरात शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी हे नेते गेले असताना पोलिसांनी ही कारवाई केली. देशभरातील १५४ पेक्षा जास्त शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि शेतकरी किसान घाट येथे दाखल झाले आहेत. देशातील शेतकरी संघटनांच्या वतीने दिल्लीत अमेरिकन ट्रेड डील विरोधात हे आंदोलन करण्यात येणार होते, ज्यादरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
EXPRESS NEWS
दिल्लीत शेतकरी आंदोलनासाठी गेलेले माजी मंत्री महादेव जानकर आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिल्लीतील राजघाट परिसरात शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी हे नेते गेले असताना पोलिसांनी ही कारवाई केली. देशभरातील १५४ पेक्षा जास्त शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि शेतकरी किसान घाट येथे दाखल झाले आहेत. देशातील शेतकरी संघटनांच्या वतीने दिल्लीत अमेरिकन ट्रेड डील विरोधात हे आंदोलन करण्यात येणार होते, ज्यादरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- महाराष्ट्रात सर्वच राजकीय मंडळी एकसारखीच असून एका पक्षाने दुसऱ्या पक्षाची आणि दुसऱ्याने इतर पक्षांची केवळ पोलखोल चालवली आहे. या राजकीय साठमारीत केवळ राज्यातील सर्वसामान्य जनता आणि गोरगरीब शेतकरीच भरडले जात आहेत. सत्तेच्या बळावर विरोधकांवर थेट गुन्हे दाखल केले जात असून सत्ताधाऱ्यांना काहीही बोलण्याची सोय उरलेली नाही. महाराष्ट्रात स्वतः अजितदादा यांच्यावर कोणतीही एफआयआर (FIR) दाखल होऊ शकत नाही, मात्र जे कोणी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलतात किंवा लिहितात, त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल केले जातात. यामुळे "राजकारण लय वगांळ हाय" अशी परिस्थिती निर्माण झाली आहे।1
- सांगली शहरात बिलं वाढली रस्ते खड्डे व्यवस्थित नाहीत या विरोधात जनता आक्रमक सांगली कुपवाड मिरज महानगरपालिकेतील रस्ते गटारी पावसामुळे दलदल झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन आंदोलन केले1
- पाऊले पंढरीची वाट चालत असून, दिंडी पंढरपूरच्या वाटेने पुढे मार्गस्थ होत आहे.1
- मुंबईत आज अजितदादांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन सुरू झाले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह इतर नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी प्रदर्शनातील छायाचित्रे पाहताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थित असलेले सर्वच नेते अजितदादांच्या आठवणींमध्ये रमले आणि अत्यंत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.1
- कल्याण ज्वेलर्सच्या बारामती येथील शोरूमच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री तब्बू बारामतीत आली आहे.1
- महाराष्ट्रात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन झाले असून, या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे.1
- महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील विद्यार्थी दिल्लीत जंतर-मंतरवर धडकले असून तेथे महाराष्ट्राचा आवाज जोरदारपणे घुमला आहे. हे सर्व विद्यार्थी जंतर-मंतर येथे वेगवेगळ्या घोषणा देत आहेत. या विद्यार्थ्यांच्या विविध घोषणांनी संपूर्ण जंतर-मंतर परिसर अक्षरशः दणाणून गेला आहे।1
- उमर्टी येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत एक मोठा छापा टाकला आहे. या छाप्यादरम्यान पोलिसांनी गावठी कट्टे बनविण्याचे साहित्य जप्त केले आहे.1