स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त श्रमजीवी संघटनेचा स्वच्छता अभियान श्रमजीवी संघटना शहापूरच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त शहापूर तालुक्यातील अघई कातकरी वाडी येथे जयंती साजरी करत भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. समाजात स्वच्छता, पर्यावरण संरक्षण व सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. नवीन वर्षाच्या निमित्ताने ३१ डिसेंबर रोजी समाजकंटकांकडून अघई विभागातील जंगल परिसर तसेच धरणाच्या आजूबाजूच्या भागात मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिक व इतर घाण टाकण्यात आली होती. यामुळे परिसरातील पर्यावरणाचा ऱ्हास झाला असून वन्यजीवांनाही याचा मोठा फटका बसत होता. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन श्रमजीवी संघटनेने सामाजिक बांधिलकी स्वीकारत तात्काळ स्वच्छता मोहीम हाती घेतली. या स्वच्छता अभियानाचे नेतृत्व श्रमजीवी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष रुपेश, तालुका सचिव प्रकाश खोडका व अघई गट अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांनी केले. यावेळी अघई गण अध्यक्ष गुरुनाथ कुरकुटे, सचिव अशोक वलंबा यांच्यासह यशवंत टोकरे, मारुती भवर, संदीप महाले, गणपत वाघ, विठ्ठल वाघ, अनंता माळी, लक्ष्मण वाघ, बुधाजी मोरे, राम वाघ, शांताराम गावित, प्रकाश गावित, विवेक वाघ, सुभाष गावित, कृष्णा पडवळे, गणेश दिवा, गुरुनाथ देवा, सुनील वाघ, अंकुश दिवा, उपेंद्र मुकणे, गावंजी पारधी आदी कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता. या अभियानात महिला कार्यकर्त्या अनिता करपट, संगीता करपट, नंदा चिमडा, प्रज्ञा अनंता माळी तसेच मनीषा खोडका यांनी विशेष योगदान दिले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेत स्वच्छतेचे महत्त्व समाजासमोर मांडले. युवक, महिला व विद्यार्थ्यांचा सहभाग पाहता ही मोहीम केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित न राहता सामाजिक जनजागृतीचे प्रभावी माध्यम ठरली. स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती अघई कातकरी वाडी येथे साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी अघई ग्रामपंचायतचे ग्रामसेवक पाटील साहेब उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी स्वच्छता, शिस्त व सामाजिक जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले. सकाळपासून दुपारपर्यंत चाललेल्या या मोहिमेत जंगल परिसर व धरणाच्या काठावरून मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिक पिशव्या व इतर घातक कचरा गोळा करून त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्यात आली. या उपक्रमामुळे परिसर पुन्हा स्वच्छ व सुरक्षित झाला असून पर्यावरण संरक्षणाचा ठोस संदेश समाजात पोहोचला आहे. स्वामी विवेकानंदांचे राष्ट्रनिर्माणाचे विचार आणि राजमाता जिजाऊंचे संस्कार, शिस्त व सामाजिक बांधिलकीचे मूल्य या अभियानातून प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन घाण टाकणाऱ्या समाजकंटकांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन श्रमजीवी संघटनेच्या वतीने करण्यात आले. भविष्यातही असे सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त श्रमजीवी संघटनेचा स्वच्छता अभियान श्रमजीवी संघटना शहापूरच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त शहापूर तालुक्यातील अघई कातकरी वाडी येथे जयंती साजरी करत भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. समाजात स्वच्छता, पर्यावरण संरक्षण व सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. नवीन वर्षाच्या निमित्ताने ३१ डिसेंबर रोजी समाजकंटकांकडून अघई विभागातील जंगल परिसर तसेच धरणाच्या आजूबाजूच्या भागात मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिक व इतर घाण टाकण्यात आली होती. यामुळे परिसरातील पर्यावरणाचा ऱ्हास झाला असून वन्यजीवांनाही याचा मोठा फटका बसत होता. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन श्रमजीवी संघटनेने सामाजिक बांधिलकी स्वीकारत तात्काळ स्वच्छता मोहीम हाती घेतली. या स्वच्छता अभियानाचे नेतृत्व श्रमजीवी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष रुपेश, तालुका सचिव प्रकाश खोडका व अघई गट अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांनी केले. यावेळी अघई गण अध्यक्ष गुरुनाथ कुरकुटे, सचिव अशोक वलंबा यांच्यासह यशवंत टोकरे, मारुती भवर, संदीप महाले, गणपत वाघ, विठ्ठल वाघ, अनंता माळी, लक्ष्मण वाघ, बुधाजी मोरे, राम वाघ, शांताराम गावित, प्रकाश गावित, विवेक वाघ, सुभाष गावित, कृष्णा पडवळे, गणेश दिवा, गुरुनाथ देवा, सुनील वाघ, अंकुश दिवा, उपेंद्र मुकणे, गावंजी पारधी
आदी कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता. या अभियानात महिला कार्यकर्त्या अनिता करपट, संगीता करपट, नंदा चिमडा, प्रज्ञा अनंता माळी तसेच मनीषा खोडका यांनी विशेष योगदान दिले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेत स्वच्छतेचे महत्त्व समाजासमोर मांडले. युवक, महिला व विद्यार्थ्यांचा सहभाग पाहता ही मोहीम केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित न राहता सामाजिक जनजागृतीचे प्रभावी माध्यम ठरली. स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती अघई कातकरी वाडी येथे साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी अघई ग्रामपंचायतचे ग्रामसेवक पाटील साहेब उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी स्वच्छता, शिस्त व सामाजिक जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले. सकाळपासून दुपारपर्यंत चाललेल्या या मोहिमेत जंगल परिसर व धरणाच्या काठावरून मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिक पिशव्या व इतर घातक कचरा गोळा करून त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्यात आली. या उपक्रमामुळे परिसर पुन्हा स्वच्छ व सुरक्षित झाला असून पर्यावरण संरक्षणाचा ठोस संदेश समाजात पोहोचला आहे. स्वामी विवेकानंदांचे राष्ट्रनिर्माणाचे विचार आणि राजमाता जिजाऊंचे संस्कार, शिस्त व सामाजिक बांधिलकीचे मूल्य या अभियानातून प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन घाण टाकणाऱ्या समाजकंटकांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन श्रमजीवी संघटनेच्या वतीने करण्यात आले. भविष्यातही असे सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
- गांवों में हिंदू जागरूकता समय की आवश्यकता है। ठाणे ग्रामीण-अखिल आर्यवत संघ, आंतरराष्ट्रीय बजरंग दल द्वारा आयोजित विराट हिंदू एकता सम्मेलन दिनांक 10 जानेवारी शनिवार की देर शाम अंतरराष्ट्रीय बजरंग दल के संस्थापक अध्यक्ष दिनेश पाटिल के नेतृत्व में पोद्दार समृद्धि क्लब हाउस में आयोजित किया गया। इस अवसर पर रायगढ़ जिले के रसानी खालापुर के अंतर्राष्ट्रीय बजरंग दल के कार्यकर्ता उपस्थित थे। इस अवसर पर विद्यार्थी कक्षा के छोटे बच्चों के लिए हनुमान चालीसा मंत्र का पाठ, सुंदरकांड, महा आरती, श्री राम नाम भजन और प्रश्नोत्तर जैसे विशेष कार्यक्रम आयोजित किए गए। कार्यक्रम का समापन उन्हें प्रमाण पत्र और पुरस्कार देकर किया गया। प्रश्नोत्तर सत्र में प्रथम, द्वितीय और तृतीय स्थान प्राप्त करने वाले तथा कार्यक्रम में भाग लेने वाले विद्यार्थियों को दिनेश पाटिल द्वारा प्रमाण पत्र प्रदान किए गए। उन्हें सम्मानित किया गया इस समय दिनेश पाटिल मंच से बोल रहे थे कि देश में हिंदू जागरूक हो रहे हैं, हिंदुओं को जगाने के लिए आंतरराष्ट्रीय बजरंग दल के कार्यकर्ता गांव-गांव जा रहे हैं और लोगों को जागरूक कर रहे हैं। बदलापुर में आयोजित यह कार्यक्रम दिखावे या सजावट के लिए नहीं है, बल्कि हिंदू भाइयों को एकजुट करने के लिए है और यह एक चिंगारी है। ऐसा कार्यक्रम आज के समय की जरूरत है, आज गांवों में जागरूकता पैदा करना बहुत आसान है। ऐसे कार्यक्रम आयोजित करने के लिए पैसे की जरूरत नहीं है, अगर सभी हिंदू एक साथ आ जाएं तो यह सफल होगा। अंतर्राष्ट्रीय बजरंग दल के संस्थापक अध्यक्ष दिनेश पाटिल ने श्रोताओं को संबोधित करते हुए कहा कि उस समय हिंदुओं ने अयोध्या में बाबरी मस्जिद को ध्वस्त कर दिया था, और हिंदू धर्म के चहेते नेता बालासाहेब ठाकरे ने स्वयं यह दृढ़ रुख अपनाया था कि बालासाहेब ठाकरे ही देश में एकमात्र ऐसे व्यक्ति थे जिन्होंने यह स्वीकार किया और जिम्मेदारी ली कि बाबरी मस्जिद को हम हिंदुओं ने ध्वस्त किया था। इस अवसर पर कोंकण प्रांत मंत्री सचिन धुले, विशाल जयसवाल, रायगढ़ जिला अध्यक्ष बाबू भोईर, मावल लोकसभा अध्यक्ष राकेश खराडे, जनार्दन मालुसरे, ठाणे जिला ग्रामीण अध्यक्ष राकेश टेम्बे, चेतन जामगरे, संचार प्रमुख महेंद्र, मलेश गुडसे, प्रशांत तम्बोली, प्रदीप गुप्ता, दुर्गाशक्ति पोद्दार, जयसवाल ठक्कर और अन्य उपस्थित थे।# @highlight योगी सिद्धनाथ अघोर साधक CMOMaharashtra CMO Goa CM Madhya Pradesh टायगर ग्रुप महाराष्ट्र Rukma Nand Pandey बालयोगी श्री सदानंद महाराज - Balyogi Shri Sadanand Maharaj Mike Plays Cm Dr Himanta Biswa sarma Fan Club PM Narendra Modi Dattatray A Dethe Mangal Prabhat Lodha Kayakalp Global Jagadguru Paramhans Acharya Uswege Murderer PMO India PMO India : Report Card Kapil Patil Mahesh Chaughule CM Ramesh UP CM Support CM Uttarakhand Fan Club Hemont Mattwankar(marathi_bhai11 जनवरी 2026 #Aligarh #PressConference #ModiJi #AmitShahJi #YogiJi #BulldozerAction #HinduSamaj #NationFirst #jaishriram Dinesh Patil Dinesh Patil Dinesh Patil HinduPravin Togadia1
- Post by महाराष्ट्र सरकार1
- गूगल मैप पर भरोसा पड़ा भारी ! जंगल में फंसी थार, हुई राख !1
- महाराष्ट्र के सातारा में भारतीय सेना के जवान प्रमोद जाधव को जब अंतिम विदाई दी गई, तो पूरा गांव शोक में डूब गया। हादसे में शहीद हुए जवान की पत्नी को अस्पताल से स्ट्रेचर पर उनके अंतिम दर्शन के लिए लाया गया, जबकि उनकी महज आठ घंटे पहले जन्मी नवजात बेटी को गोद में लेकर अंतिम विदाई दिलाई गई। सेना की सलामी, बिलखते परिजन और तिरंगे में लिपटा शहीद- इस हृदयविदारक दृश्य ने न सिर्फ गांव बल्कि पूरे शहर को भावुक कर दिया। #viral #viralreels #military #maharashtra1
- मुंबई के धारावी में मुस्लिम युवक आकिब शेख का आरोप है कि उसको और उसके दोस्तों को गौमांस ले जाने के शक में परेशान किया गया। जबकि उनके साथ भैंस का मांस था।1
- सेव्हन हिल हॉस्पिटलची दादागिरी मुंबईमध्ये महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना सहन करणार नाही दादागिरी केली तर दुप्पट दादागिरीने आम्ही उतरू.. सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देऊ.1
- Your friend Chandrakant Sangale is inviting you to become smart. Also, many around you, are using the Useme App. Download the app to get 1000 useme coins. Step:1 To download this app use my link that is provided below. Step:2 Register yourself using your mobile number. Step:3 Complete your KYC to successfully register. For more information, download the Useme app through this link :- https://play.google.com/store/apps/details?id=com.useme.wallet&referrer=UM3797511
- Post by महाराष्ट्र सरकार1