छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मेगा पदयात्रेचे आयोजन मेगा पदयात्रा सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावी - जिल्हाधिकारी संतोष पाटील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मेगा पदयात्रेचे आयोजन मेगा पदयात्रा सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावी - जिल्हाधिकारी संतोष पाटील सातारा दि. 14: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन 19 फेब्रुवारी रोजी माय भारत (मेरा युवा भारत ) मेगा पदयात्रा राज्यभरात आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाचा मुख्य कार्यक्रम सातारा येथे होणार आहे. या पदयात्रेत जिल्हाभरातून दहा हजाराहून अधिक नागरिक, विद्यार्थी, खेळाडू, कलाकार सहभागी होणार आहेत. याचे काटेकोर नियोजन करण्यात येत असून प्रत्येक विभागाला देण्यात आलेल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या योग्यतरीने पार पाडाव्यात आणि ही मेगा यात्रा यशस्वी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात माय भारत मेगा पदयात्रा आयोजनाबाबत जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, माय भारत, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार राज्य निर्देशक कालिदास घाटवळ, जिल्हा युवा अधिकारीस्वप्निल देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी म्हणजे 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मेगा पदयात्रेत 10 दहा हजाराहून अधिक सहभागी होणार आहेत. त्यांनी माय भारत पोर्टलवर नोंदणी करावी, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, तरुण पिढीला शिवाजी महाराजांचा वैचारिक आणि शौर्याचा वारसा कळावा व ही पिढी त्यांच्या कार्याशी जोडली जावी, यासाठी या पदयात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. मेगा पदयात्रा मार्गावरील चौकांमध्ये साऊंड सिस्टीम लावावी यावरुन शिवकालीन पोवाडे वाजविण्यात यावे व सातारा शहर हे सकाळीपासूनच शिवमय करावे. पद यात्रा मार्ग स्वच्छ करावा कुठल्याही प्रकाराचा कचारा मार्गावर दिसणार नाही याची दक्षता घ्यावी. एनसीसी व एनएनएस चे विद्यार्थी ड्रोसकोडमध्ये मेगा पदयात्रेत सहभागी होतील याबाबत महाविद्यालयांना कळविण्यात यावे. मेगा पदयात्रा निघाल्यानंतर चौकाचौकात शिवकालीन कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे. वातावरण निर्मितीसाठी सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करावे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पोलीस विभागाने खबरदारी घ्यावी. तसेच मेगा पदयात्रेतील मुला, मुली व नागरिकांसाठी पाण्याची व अल्पपोहराची व्यवस्था करावी. तसेच पदयात्रा मार्गावर रुग्णवाहिका तैनात ठेवावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिले. 0000
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मेगा पदयात्रेचे आयोजन मेगा पदयात्रा सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावी - जिल्हाधिकारी संतोष पाटील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मेगा पदयात्रेचे आयोजन मेगा पदयात्रा सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी करावी - जिल्हाधिकारी संतोष पाटील सातारा दि. 14: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन 19 फेब्रुवारी रोजी माय भारत (मेरा युवा भारत ) मेगा पदयात्रा राज्यभरात आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाचा मुख्य कार्यक्रम सातारा येथे होणार आहे. या पदयात्रेत जिल्हाभरातून दहा हजाराहून अधिक नागरिक, विद्यार्थी, खेळाडू, कलाकार सहभागी होणार आहेत. याचे काटेकोर नियोजन करण्यात येत असून प्रत्येक विभागाला देण्यात आलेल्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या योग्यतरीने पार पाडाव्यात आणि ही मेगा यात्रा यशस्वी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात माय भारत मेगा पदयात्रा आयोजनाबाबत जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, माय भारत, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार राज्य निर्देशक कालिदास घाटवळ, जिल्हा युवा अधिकारीस्वप्निल देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी म्हणजे 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मेगा पदयात्रेत 10 दहा हजाराहून अधिक सहभागी होणार आहेत. त्यांनी माय भारत पोर्टलवर नोंदणी करावी, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, तरुण पिढीला शिवाजी महाराजांचा वैचारिक आणि शौर्याचा वारसा कळावा व ही पिढी त्यांच्या कार्याशी जोडली जावी, यासाठी या पदयात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. मेगा पदयात्रा मार्गावरील चौकांमध्ये साऊंड सिस्टीम लावावी यावरुन शिवकालीन पोवाडे वाजविण्यात यावे व सातारा शहर हे सकाळीपासूनच शिवमय करावे. पद यात्रा मार्ग स्वच्छ करावा कुठल्याही प्रकाराचा कचारा मार्गावर दिसणार नाही याची दक्षता घ्यावी. एनसीसी व एनएनएस चे विद्यार्थी ड्रोसकोडमध्ये मेगा पदयात्रेत सहभागी होतील याबाबत महाविद्यालयांना कळविण्यात यावे. मेगा पदयात्रा निघाल्यानंतर चौकाचौकात शिवकालीन कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे. वातावरण निर्मितीसाठी सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करावे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पोलीस विभागाने खबरदारी घ्यावी. तसेच मेगा पदयात्रेतील मुला, मुली व नागरिकांसाठी पाण्याची व अल्पपोहराची व्यवस्था करावी. तसेच पदयात्रा मार्गावर रुग्णवाहिका तैनात ठेवावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिले. 0000
- विक्रम शिंदे /भोर दि.17 भोरमधील मोरवाडी पाचलिंगे परिसरात बेकायदेशीर उत्खनन सुरू असून डोंगरांची बेसुमार कत्तल होतं असल्याचा प्रकार सुरू आहे.मात्र तलाठी- मंडलाधिकाऱ्यांचे याकडे डोळेझाक करत असून पर्यावरण प्रेमींनी कारवाईची मागणी केली आहे.1
- वर्धा–नागपूर रेल्वे महामार्गावर तुळजापूर रेल्वे स्टेशनजवळ जीटी एक्सप्रेसला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.1
- AJITDADA STATUE : बारामतीच्या तिरंगा सर्कल येथील नटराज कलामंडळासमोर अजितदादांचा १० फुटी पुतळा उभारला जाणार आहे.. संस्थेचे अध्यक्ष किरण गुजर यांनी याबद्दल माहिती देत पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात आल्याचं सांगितलंय.. #AjitPawar #politics #baramatikar #viralpost #viralvideo #maharashtra #development #fypシ #explore #BreakingNews #MaharashtraPolitics1
- Post by Akash mane1
- Post by Raju Bawdiwale1
- एप्स्टिन फाइल के आने के बाद "मुद्रा" मोदी अब "मुजरा" मोदी बन गए हैं - ॲड. प्रकाश आंबेडकर1
- महोबा (बुंदेलखंड)। भ्रष्टाचार का एक और चौंकाने वाला मामला सामने आया है। बुंदेलखंड के महोबा जिले में जल जीवन मिशन के तहत लगभग 65 लाख रुपये की लागत से बनाई गई पानी की टंकी टेस्टिंग के महज एक दिन बाद ही लीक हो गई। जानकारी के मुताबिक 13 फरवरी को टंकी की विधिवत टेस्टिंग की गई थी। अधिकारियों और संबंधित कर्मचारियों की मौजूदगी में पानी भरकर इसकी जांच की गई। लेकिन टेस्टिंग के अगले ही दिन टंकी से पानी रिसने लगा, जिससे निर्माण कार्य की गुणवत्ता पर गंभीर सवाल खड़े हो गए हैं। स्थानीय ग्रामीणों का कहना है कि सरकार ने गांव-गांव स्वच्छ पेयजल पहुंचाने के लिए करोड़ों रुपये खर्च किए हैं, लेकिन यदि निर्माण कार्य में ही लापरवाही बरती जाएगी तो योजनाओं का उद्देश्य कैसे पूरा होगा? लोगों ने आरोप लगाया कि निर्माण में घटिया सामग्री का इस्तेमाल किया गया है, जिसके कारण टंकी इतनी जल्दी क्षतिग्रस्त हो गई। इस घटना के बाद विभागीय अधिकारियों की कार्यप्रणाली पर भी सवाल उठ रहे हैं। आखिर 65 लाख रुपये की लागत से बनी टंकी एक दिन भी सही सलामत नहीं रह सकी, तो निर्माण की निगरानी किस स्तर पर हुई? ग्रामीणों ने मामले की उच्च स्तरीय जांच और दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है। यदि समय रहते जिम्मेदारों पर कार्रवाई नहीं की गई, तो जल जीवन मिशन जैसी महत्वाकांक्षी योजना की विश्वसनीयता पर असर पड़ सकता है।1
- विक्रम शिंदे /भोर दि.17 तालुक्याच्या विसगाव खोरे भागातील नीलकंठ येथे गोट्यात बांधलेल्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करत बिबट्याने दोन बकरी ठार केल्याची घटना आज दि.17 उघडकीस आली आहे.याबाबत शेतकयांनी माहिती दिली.या बाबत शेतकयांमध्ये सध्या भीतीचे वातावरण असून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.1