logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

न्यायालय हे नाटकाचे व्यासपीठ नाही! ११ वर्षे न्यायालयीन वेळ वाया घालवणाऱ्या दोघांना प्रत्येकी ५ लाखांचा दंड.. वकील-अशिलातील गोपनीयतेचा भंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा कठोर निर्णय; बार कौन्सिलची कारवाई कायम.. कायदेशीर नीतिमत्ता आणि अशिलाच्या गोपनीयतेचा मोठा विजय; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ऐतिहासिक — ॲड. महेश धन्नाव.. न्यायालय हे नाटकाचे व्यासपीठ नाही! ११ वर्षे न्यायालयीन वेळ वाया घालवणाऱ्या दोघांना प्रत्येकी ५ लाखांचा दंड.. वकील-अशिलातील गोपनीयतेचा भंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा कठोर निर्णय; बार कौन्सिलची कारवाई कायम.. कायदेशीर नीतिमत्ता आणि अशिलाच्या गोपनीयतेचा मोठा विजय; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ऐतिहासिक — ॲड. महेश धन्नाव.. न्यायालयाचा वापर वैयक्तिक वाद, सूडबुद्धी किंवा प्रसिद्धीसाठी करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा अत्यंत कठोर संदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तब्बल ११ वर्षे न्यायालयीन प्रक्रियेत वेळ वाया घालवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने वकील रिझवान सिद्दीकी आणि त्यांची माजी महिला अशील रेहाना खान यांच्यावर प्रत्येकी ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणात संबंधित महिलेने एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याविरोधात केलेल्या तक्रारीसंदर्भात आपल्या वकिलाला दिलेली गोपनीय माहिती तसेच वैयक्तिक संभाषणांचे रेकॉर्डिंग वकिलाने काही टीव्ही वाहिन्यांवर सार्वजनिक केल्याचा आरोप होता. या प्रकाराची गंभीर दखल घेत बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या शिस्तपालन समितीने वकील रिझवान सिद्दीकी यांच्यावर व्यावसायिक गैरवर्तणुकीचा ठपका ठेवत त्यांची सनद दोन वर्षांसाठी निलंबित केली होती. या निर्णयाला वकिलाने आव्हान दिले होते.

4 hrs ago
user_सय्यद अबरार सय्यद अफसर
सय्यद अबरार सय्यद अफसर
Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
4 hrs ago

न्यायालय हे नाटकाचे व्यासपीठ नाही! ११ वर्षे न्यायालयीन वेळ वाया घालवणाऱ्या दोघांना प्रत्येकी ५ लाखांचा दंड.. वकील-अशिलातील गोपनीयतेचा भंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा कठोर निर्णय; बार कौन्सिलची कारवाई कायम.. कायदेशीर नीतिमत्ता आणि अशिलाच्या गोपनीयतेचा मोठा विजय; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ऐतिहासिक — ॲड. महेश धन्नाव.. न्यायालय हे नाटकाचे व्यासपीठ नाही! ११ वर्षे न्यायालयीन वेळ वाया घालवणाऱ्या दोघांना प्रत्येकी ५ लाखांचा दंड.. वकील-अशिलातील गोपनीयतेचा भंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा कठोर निर्णय; बार कौन्सिलची कारवाई कायम.. कायदेशीर नीतिमत्ता आणि अशिलाच्या गोपनीयतेचा मोठा विजय; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ऐतिहासिक — ॲड. महेश धन्नाव.. न्यायालयाचा वापर वैयक्तिक वाद, सूडबुद्धी किंवा प्रसिद्धीसाठी करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, असा अत्यंत कठोर संदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तब्बल ११ वर्षे न्यायालयीन प्रक्रियेत वेळ वाया घालवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने वकील रिझवान सिद्दीकी आणि त्यांची माजी महिला अशील रेहाना खान यांच्यावर प्रत्येकी ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणात संबंधित महिलेने एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याविरोधात केलेल्या तक्रारीसंदर्भात आपल्या वकिलाला दिलेली गोपनीय माहिती तसेच वैयक्तिक संभाषणांचे रेकॉर्डिंग वकिलाने काही टीव्ही वाहिन्यांवर सार्वजनिक केल्याचा आरोप होता. या प्रकाराची गंभीर दखल घेत बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या शिस्तपालन समितीने वकील रिझवान सिद्दीकी यांच्यावर व्यावसायिक गैरवर्तणुकीचा ठपका ठेवत त्यांची सनद दोन वर्षांसाठी निलंबित केली होती. या निर्णयाला वकिलाने आव्हान दिले होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जालन्यात मोकाट जनावरांवर आता ‘महानगरपालिकेचा फास’! सोमवारपासून विशेष मोहीम; मालकांवर दंडासह फौजदारी कारवाईचा इशारा.. रस्ते, चौक अन् पदपथावर जनावरे सोडणाऱ्या पशुपालकांची आता खैर नाही; जनावरे थेट कोंडवाड्यात, दंड व संपूर्ण खर्चही मालकांकडून वसूल.. जालन्यात मोकाट जनावरांवर आता ‘महानगरपालिकेचा फास’! सोमवारपासून विशेष मोहीम; मालकांवर दंडासह फौजदारी कारवाईचा इशारा.. रस्ते, चौक अन् पदपथावर जनावरे सोडणाऱ्या पशुपालकांची आता खैर नाही; जनावरे थेट कोंडवाड्यात, दंड व संपूर्ण खर्चही मालकांकडून वसूल.. आज दिनांक 28 शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता जालना महानगरपालिकेने आता मोकाट जनावरांविरोधात कडक कारवाईचा निर्णय घेतला आहे. येणारा सणासुदीचा काळ लक्षात घेऊन महानगरपालिकेकडून सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक, पदपथ तसेच कचराकुंड्यांच्या परिसरात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अनेक वेळा ही जनावरे अचानक रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण होतो. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी वाहतूक विस्कळीत होऊन नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने आता मोकाट जनावरांच्या मालकांनाच जबाबदार धरण्याचा निर्णय घेतला आहे.
    1
    जालन्यात मोकाट जनावरांवर आता ‘महानगरपालिकेचा फास’! सोमवारपासून विशेष मोहीम; मालकांवर दंडासह फौजदारी कारवाईचा इशारा..

रस्ते, चौक अन् पदपथावर जनावरे सोडणाऱ्या पशुपालकांची आता खैर नाही; जनावरे थेट कोंडवाड्यात, दंड व संपूर्ण खर्चही मालकांकडून वसूल..


जालन्यात मोकाट जनावरांवर आता ‘महानगरपालिकेचा फास’! सोमवारपासून विशेष मोहीम; मालकांवर दंडासह फौजदारी कारवाईचा इशारा..
रस्ते, चौक अन् पदपथावर जनावरे सोडणाऱ्या पशुपालकांची आता खैर नाही; जनावरे थेट कोंडवाड्यात, दंड व संपूर्ण खर्चही मालकांकडून वसूल..
आज दिनांक 28 शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना : शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता जालना महानगरपालिकेने आता मोकाट जनावरांविरोधात कडक कारवाईचा निर्णय घेतला आहे. येणारा सणासुदीचा काळ लक्षात घेऊन महानगरपालिकेकडून सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
शहरातील प्रमुख रस्ते, चौक, पदपथ तसेच कचराकुंड्यांच्या परिसरात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. अनेक वेळा ही जनावरे अचानक रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण होतो. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी वाहतूक विस्कळीत होऊन नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने आता मोकाट जनावरांच्या मालकांनाच जबाबदार धरण्याचा निर्णय घेतला आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!.. दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती.. संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!.. दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती..
    1
    संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!..

दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती..
संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!..
दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती..
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!.. दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती.. संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!.. दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती..
    1
    संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!..

दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती..
संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!..
दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती..
    user_जालना जनता सेवा न्यूज़
    जालना जनता सेवा न्यूज़
    Film Editor जालना, जालना, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • जालन्यात पुन्हा थरार एक ४० वर्षिया तरुणाची धारदार शस्त्र ने अज्ञात हल्लेखोरांनी खपा खप धारदार शस्त्र ने वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली कानून आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
    1
    जालन्यात पुन्हा थरार एक ४० वर्षिया तरुणाची धारदार शस्त्र ने अज्ञात हल्लेखोरांनी खपा खप धारदार शस्त्र ने वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली कानून आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • *बदनापूर येथे जलसंपदा कार्यालयाची कमालीची दुरवस्था; जीर्ण इमारतींमुळे कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत, आमदार नारायण कुचे यांनी लक्ष देण्याची मागणी* *बदनापूर येथे जलसंपदा कार्यालयाची कमालीची दुरवस्था; जीर्ण इमारतींमुळे कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत, आमदार नारायण कुचे यांनी लक्ष देण्याची मागणी* बदनापूर येथील जलसंपदा विभागाच्या (पाटबंधारे विभाग) उपविभागीय कार्यालयाची आणि वसाहतीची इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत पोहोचली आहे. वर्षानुवर्षे या इमारतींची योग्य डागडुजी न झाल्यामुळे या शासकीय कार्यालयाची अवस्था एखाद्या पडक्या वाड्यासारखी झाली असून, येथे कधीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे स्थानिक आमदार नारायण कुचे यांनी तातडीने लक्ष देऊन शासन पातळीवरून नवीन सुसज्ज प्रशासकीय इमारत व निवासस्थाने मंजूर करून आणावीत, अशी तीव्र मागणी बदनापूर तालुक्यातील शेतकरी व नागरिकांमधून केली जात आहे.इमारतींवर झाडीझुडपांचे साम्राज्य, भिंतींना तडेसध्या या कार्यालयाची आणि निवासस्थानांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. देखभालीअभावी छतांवर आणि भिंतींवर मोठ्या प्रमाणावर गवत आणि झाडीझुडपे उगवली आहेत. झाडांची मुळे भिंतींमध्ये खोलवर गेल्याने इमारतीला मोठे तडे गेले असून संपूर्ण सिमेंटचे बांधकाम कमकुवत झाले आहे.ताडपत्रीचा आधार; राहणाऱ्यांच्या जीवितास मोठा धोकाकार्यालयाच्या व निवासस्थानांच्या छताचे प्लास्टर आणि सिमेंटचे भाग सतत निखळून पडत आहेत. पावसाळ्यात छतातून मोठ्या प्रमाणावर पाणी गळत असल्याने, छताचे रक्षण करण्यासाठी त्यावर चक्क प्लास्टिक आणि ताडपत्री टाकण्याची वेळ आली आहे. ही ताडपत्री तात्पुरता आडोसा देत असली, तरी मूळ इमारत कधीही कोसळू शकते अशी भयानक स्थिती आहे. अशा धोकादायक छताखाली दिवस-रात्र राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या निष्पाप कुटुंबाच्या जीवितास यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी एखादी भिंत किंवा छत कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शासकीय दप्तर आणि रेकॉर्ड धोक्यातछताच्या सततच्या गळतीमुळे केवळ माणसांचाच जीव धोक्यात आहे असे नाही, तर तालुक्यातील जलप्रकल्प, कालवे आणि शेतजमिनींच्या नोंदी असलेले अत्यंत महत्त्वाचे शासकीय दप्तर, नकाशे व मोलाच्या फाईल्स भिजून कायमच्या नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेकदा कर्मचाऱ्यांना फाईल्स वाचवण्यासाठी प्लास्टिकचा वापर करावा लागत आहे.परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांचा सुळसुळाटया आवारात राहणारे कर्मचारी, अधिकारी आणि कामानिमित्त येणारे शेतकरी यांच्या जीवाला इमारतीसोबतच आणखी एका संकटाचा सामना करावा लागत आहे. परिसरामध्ये वाढलेल्या अस्ताव्यस्त झाडीझुडपांमुळे साप, विंचू व इतर सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांचा वावर प्रचंड वाढला आहे. यामुळे कर्मचारी व त्यांच्या मुलांना नेहमीच भीतीचा सामना करावा लागत आहे.आमदार नारायण कुचे यांच्याकडून निधीची अपेक्षाबदनापूर तालुक्यातील सिंचन व्यवस्थापनाच्या आणि शेतकर्‍यांच्या दृष्टीने हे कार्यालय अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे स्थानिक आमदार नारायण कुचे यांनी या समस्येची गंभीर दखल घेऊन तातडीने या जागेची पाहणी करावी, तसेच शासन पातळीवर ताकदीने पाठपुरावा करून या धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे आणि येथे नवीन सुसज्ज प्रशासकीय इमारत व कर्मचारी वसाहत उभारण्यासाठी विशेष निधी मंजूर करून आणावा, अशी आग्रही मागणी आता लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
    2
    *बदनापूर येथे जलसंपदा कार्यालयाची कमालीची दुरवस्था; जीर्ण इमारतींमुळे कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत, आमदार नारायण कुचे यांनी लक्ष देण्याची मागणी*

*बदनापूर येथे जलसंपदा कार्यालयाची कमालीची दुरवस्था; जीर्ण इमारतींमुळे कर्मचाऱ्यांचा जीव मुठीत, आमदार नारायण कुचे यांनी लक्ष देण्याची मागणी*
बदनापूर येथील जलसंपदा विभागाच्या (पाटबंधारे विभाग) उपविभागीय कार्यालयाची आणि वसाहतीची इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत पोहोचली आहे. वर्षानुवर्षे या इमारतींची योग्य डागडुजी न झाल्यामुळे या शासकीय कार्यालयाची अवस्था एखाद्या पडक्या वाड्यासारखी झाली असून, येथे कधीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे स्थानिक आमदार नारायण कुचे यांनी तातडीने लक्ष देऊन शासन पातळीवरून नवीन सुसज्ज प्रशासकीय इमारत व निवासस्थाने मंजूर करून आणावीत, अशी तीव्र मागणी बदनापूर तालुक्यातील शेतकरी व नागरिकांमधून केली जात आहे.इमारतींवर झाडीझुडपांचे साम्राज्य, भिंतींना तडेसध्या या कार्यालयाची आणि निवासस्थानांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. देखभालीअभावी छतांवर आणि भिंतींवर मोठ्या प्रमाणावर गवत आणि झाडीझुडपे उगवली आहेत. झाडांची मुळे भिंतींमध्ये खोलवर गेल्याने इमारतीला मोठे तडे गेले असून संपूर्ण सिमेंटचे बांधकाम कमकुवत झाले आहे.ताडपत्रीचा आधार; राहणाऱ्यांच्या जीवितास मोठा धोकाकार्यालयाच्या व निवासस्थानांच्या छताचे प्लास्टर आणि सिमेंटचे भाग सतत निखळून पडत आहेत. पावसाळ्यात छतातून मोठ्या प्रमाणावर पाणी गळत असल्याने, छताचे रक्षण करण्यासाठी त्यावर चक्क प्लास्टिक आणि ताडपत्री टाकण्याची वेळ आली आहे. ही ताडपत्री तात्पुरता आडोसा देत असली, तरी मूळ इमारत कधीही कोसळू शकते अशी भयानक स्थिती आहे. अशा धोकादायक छताखाली दिवस-रात्र राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या निष्पाप कुटुंबाच्या जीवितास यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी एखादी भिंत किंवा छत कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.शासकीय दप्तर आणि रेकॉर्ड धोक्यातछताच्या सततच्या गळतीमुळे केवळ माणसांचाच जीव धोक्यात आहे असे नाही, तर तालुक्यातील जलप्रकल्प, कालवे आणि शेतजमिनींच्या नोंदी असलेले अत्यंत महत्त्वाचे शासकीय दप्तर, नकाशे व मोलाच्या फाईल्स भिजून कायमच्या नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेकदा कर्मचाऱ्यांना फाईल्स वाचवण्यासाठी प्लास्टिकचा वापर करावा लागत आहे.परिसरात सरपटणाऱ्या प्राण्यांचा सुळसुळाटया आवारात राहणारे कर्मचारी, अधिकारी आणि कामानिमित्त येणारे शेतकरी यांच्या जीवाला इमारतीसोबतच आणखी एका संकटाचा सामना करावा लागत आहे. परिसरामध्ये वाढलेल्या अस्ताव्यस्त झाडीझुडपांमुळे साप, विंचू व इतर सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांचा वावर प्रचंड वाढला आहे. यामुळे कर्मचारी व त्यांच्या मुलांना नेहमीच भीतीचा सामना करावा लागत आहे.आमदार नारायण कुचे यांच्याकडून निधीची अपेक्षाबदनापूर तालुक्यातील सिंचन व्यवस्थापनाच्या आणि शेतकर्‍यांच्या दृष्टीने हे कार्यालय अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, याच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे स्थानिक आमदार नारायण कुचे यांनी या समस्येची गंभीर दखल घेऊन तातडीने या जागेची पाहणी करावी, तसेच शासन पातळीवर ताकदीने पाठपुरावा करून या धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे आणि येथे नवीन सुसज्ज प्रशासकीय इमारत व कर्मचारी वसाहत उभारण्यासाठी विशेष निधी मंजूर करून आणावा, अशी आग्रही मागणी आता लोकप्रतिनिधी आणि नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
    user_Yakin Shaikh
    Yakin Shaikh
    बांधकाम कंत्राटदार बदनापूर, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू येथे लाखो रुपयांच्या विकासकामांचा आज भव्य उद्घाटन सोहळा! चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू येथे लाखो रुपयांच्या विकासकामांचा आज भव्य उद्घाटन सोहळा!
    1
    चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू येथे लाखो रुपयांच्या विकासकामांचा आज भव्य उद्घाटन सोहळा!


चिंचोली, देऊळगाव ताड व बोरगाव तारू येथे लाखो रुपयांच्या विकासकामांचा आज भव्य उद्घाटन सोहळा!
    user_बबन धसाळ
    बबन धसाळ
    Farmer भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • आमदार अंबादास दानवे यांचा दामिनी पथकातील पोलीस भगिनींसोबत रक्षाबंधन छत्रपती संभाजीनगर येथील दामिनी पथकातील कर्तव्यदक्ष महिला पोलिसांसोबत यंदाही रक्षाबंधनाचा सण आपुलकीने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. समाजातील माता-भगिनींच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस भगिनींच्या हस्ते राखी बांधून त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला आणि समर्पणाला सलाम करण्यात आला. महिला सुरक्षेसाठी दामिनी पथकाची भूमिका महत्त्वाची असून, संकटाच्या वेळी तत्परतेने मदत करण्याचे काम या महिला पोलीस कर्मचारी करतात. रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पोलीस भगिनींमध्येही उत्साहाचे वातावरण होते. समाजाच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम ठरला.
    1
    आमदार अंबादास दानवे यांचा दामिनी पथकातील पोलीस भगिनींसोबत रक्षाबंधन
छत्रपती संभाजीनगर येथील दामिनी पथकातील कर्तव्यदक्ष महिला पोलिसांसोबत यंदाही रक्षाबंधनाचा सण आपुलकीने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. समाजातील माता-भगिनींच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असलेल्या पोलीस भगिनींच्या हस्ते राखी बांधून त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला आणि समर्पणाला सलाम करण्यात आला. महिला सुरक्षेसाठी दामिनी पथकाची भूमिका महत्त्वाची असून, संकटाच्या वेळी तत्परतेने मदत करण्याचे काम या महिला पोलीस कर्मचारी करतात. रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पोलीस भगिनींमध्येही उत्साहाचे वातावरण होते. समाजाच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम ठरला.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    41 min ago
  • जालन्यात चौधरी नगरात ‘तीज महोत्सवा’चा जल्लोष!.. बंजारा समाजाच्या पारंपरिक संस्कृतीचा जागर; महिला-तरुणींसह समाजबांधवांची जय्यत तयारी.. जालन्यात चौधरी नगरात ‘तीज महोत्सवा’चा जल्लोष!.. बंजारा समाजाच्या पारंपरिक संस्कृतीचा जागर; महिला-तरुणींसह समाजबांधवांची जय्यत तयारी.. आज दिनांक 28 शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : बंजारा समाजाच्या समृद्ध परंपरा, संस्कृती आणि लोककलेचे दर्शन घडविणाऱ्या ‘तीज महोत्सवा’चा उत्साह जालन्यात शिगेला पोहोचला आहे. चौधरी नगर परिसरातील संत सेवालाल महाराज व आई जगदंबा माता मंदिराच्या प्रांगणात २९ व ३० ऑगस्ट २०२६ रोजी दोन दिवसीय भव्य तीज महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चौधरी नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तयारीला वेग आला आहे. भव्य मंडप उभारण्यात आला असून, कार्यक्रमासाठी आवश्यक सजावट व इतर तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी बंजारा समाजातील महिला, तरुणी, पुरुष, नागरिक आणि बालके मोठ्या उत्साहाने एकत्र येत पारंपरिक कार्यक्रमांचा सराव करत आहेत. ढोलाच्या तालावर आणि पारंपरिक बंजारा लोकगीतांच्या सुरांवर महिला व तरुणी वर्तुळाकार रिंगणात फेर धरून नृत्याचा सराव करताना दिसत आहेत. पारंपरिक वेशभूषा, लोकगीते आणि नृत्यामुळे चौधरी नगर परिसरात सध्या बंजारा संस्कृतीचा अनोखा रंग पाहायला मिळत आहे. संत सेवालाल महाराज आणि आई जगदंबा मातेच्या आशीर्वादाने या महोत्सवाची सुरुवात होणार असून, दोन दिवसांच्या कालावधीत बंजारा समाजाच्या परंपरा जपणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. यामध्ये पारंपरिक बंजारा लोकनृत्य, तीज गीते आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे.
    1
    जालन्यात चौधरी नगरात ‘तीज महोत्सवा’चा जल्लोष!..

बंजारा समाजाच्या पारंपरिक संस्कृतीचा जागर; महिला-तरुणींसह समाजबांधवांची जय्यत तयारी..


जालन्यात चौधरी नगरात ‘तीज महोत्सवा’चा जल्लोष!..
बंजारा समाजाच्या पारंपरिक संस्कृतीचा जागर; महिला-तरुणींसह समाजबांधवांची जय्यत तयारी..
आज दिनांक 28 शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना : बंजारा समाजाच्या समृद्ध परंपरा, संस्कृती आणि लोककलेचे दर्शन घडविणाऱ्या ‘तीज महोत्सवा’चा उत्साह जालन्यात शिगेला पोहोचला आहे. चौधरी नगर परिसरातील संत सेवालाल महाराज व आई जगदंबा माता मंदिराच्या प्रांगणात २९ व ३० ऑगस्ट २०२६ रोजी दोन दिवसीय भव्य तीज महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चौधरी नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तयारीला वेग आला आहे. भव्य मंडप उभारण्यात आला असून, कार्यक्रमासाठी आवश्यक सजावट व इतर तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी बंजारा समाजातील महिला, तरुणी, पुरुष, नागरिक आणि बालके मोठ्या उत्साहाने एकत्र येत पारंपरिक कार्यक्रमांचा सराव करत आहेत.
ढोलाच्या तालावर आणि पारंपरिक बंजारा लोकगीतांच्या सुरांवर महिला व तरुणी वर्तुळाकार रिंगणात फेर धरून नृत्याचा सराव करताना दिसत आहेत. पारंपरिक वेशभूषा, लोकगीते आणि नृत्यामुळे चौधरी नगर परिसरात सध्या बंजारा संस्कृतीचा अनोखा रंग पाहायला मिळत आहे.
संत सेवालाल महाराज आणि आई जगदंबा मातेच्या आशीर्वादाने या महोत्सवाची सुरुवात होणार असून, दोन दिवसांच्या कालावधीत बंजारा समाजाच्या परंपरा जपणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. यामध्ये पारंपरिक बंजारा लोकनृत्य, तीज गीते आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.