logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

नागपूरचे माजी पालकमंत्री, ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन नागपूरचे माजी पालकमंत्री, ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन आमदार समीर मेघे यांना पितृशोक हिंगणा/नागपूर शहर प्रतिनिधी बिनधास्त न्यूज नेटवर्क नागपूर : (दि २२ मार्च) माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे निधन झालं आहे. वयाच्या 89 वर्षी हृदयविकाराच्या धक्क्यानं त्यांचे निधन झाले आहे. दत्ता मेघे हे काँग्रेसचे सरकार असताना नागपूरचे पालकमंत्री होते. त्यासोबतच रामटेक, वर्धा लोकसभा मतदार संघातून ते खासदार म्हणून देखील निवडून गेले होते. त्यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भरीव काम होते. ते हिंगणा विधानसभा मतदार संघातील भाजप आमदार समीर मेघे यांचे वडील आहेत. दत्ता मेघे यांच्या निधनाने विदर्भासह राज्याच्या राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मेघे यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1936 रोजी वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे झाला होता. त्यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजपमध्ये काम करत चार वेळा लोकसभा खासदार म्हणून नागपूर, रामटेक व वर्धा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले. विदर्भातील तीन मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येणारे ते विदर्भातील एकमेव नेते आहेत. राज्यसभेतही सदस्य म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले. राज्याचे ते विरोधी पक्षनेतेही राहिले.याशिवाय राज्यसभा सदस्य तसेच महाराष्ट्र विधानपरिषदेतही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. दत्ता मेघे यांच्या निधनाने सर्वच स्तरातून हळहळ दत्ता मेघे यांच्या निधनाने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. दत्ता मेघे यांनी राजकारणासोबतच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. नागर युवक शिक्षण संस्थाच्या माध्यमातून तसेच ‘ दत्ता मेघे इन्स्टीट्यूट ऑफ मेडीकल सायन्स’सारख्या संस्थांच्या उभारणीतून त्यांनी ग्रामीण भागात शिक्षण व आरोग्य सुविधा पोहोचवल्या. त्यांच्या कार्यामुळे विदर्भातील हजारो विद्यार्थ्यांना संधी मिळाली. मेघे हे विदर्भ राज्याच्या मागणीचे समर्थक म्हणूनही ओळखले जात होते. त्यांच्या कुटुंबातील पुढील पिढीही राजकारणात सक्रिय असून पुत्र समीर मेघे आमदार आहेत.

on 22 March
user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
on 22 March
bdaee4b2-1502-487b-9ac4-2d4e3a116040

नागपूरचे माजी पालकमंत्री, ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन नागपूरचे माजी पालकमंत्री, ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन आमदार समीर मेघे यांना पितृशोक हिंगणा/नागपूर शहर प्रतिनिधी बिनधास्त न्यूज नेटवर्क नागपूर : (दि २२ मार्च) माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे निधन झालं आहे. वयाच्या 89 वर्षी हृदयविकाराच्या धक्क्यानं त्यांचे निधन झाले आहे. दत्ता मेघे हे काँग्रेसचे सरकार असताना नागपूरचे पालकमंत्री होते. त्यासोबतच रामटेक, वर्धा लोकसभा मतदार संघातून ते खासदार म्हणून देखील निवडून गेले होते. त्यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भरीव काम होते. ते हिंगणा विधानसभा मतदार संघातील भाजप आमदार समीर मेघे यांचे वडील आहेत. दत्ता मेघे यांच्या निधनाने विदर्भासह राज्याच्या राजकीय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मेघे यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1936 रोजी वर्धा जिल्ह्यातील पवनार येथे झाला होता. त्यांनी आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजपमध्ये काम करत चार वेळा लोकसभा खासदार म्हणून नागपूर, रामटेक व वर्धा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व केले. विदर्भातील तीन मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येणारे ते विदर्भातील एकमेव नेते आहेत. राज्यसभेतही सदस्य म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केले. राज्याचे ते विरोधी पक्षनेतेही राहिले.याशिवाय राज्यसभा सदस्य तसेच महाराष्ट्र विधानपरिषदेतही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. दत्ता मेघे यांच्या निधनाने सर्वच स्तरातून हळहळ दत्ता मेघे यांच्या निधनाने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. दत्ता मेघे यांनी राजकारणासोबतच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. नागर युवक शिक्षण संस्थाच्या माध्यमातून तसेच ‘ दत्ता मेघे इन्स्टीट्यूट ऑफ मेडीकल सायन्स’सारख्या संस्थांच्या उभारणीतून त्यांनी ग्रामीण भागात शिक्षण व आरोग्य सुविधा पोहोचवल्या. त्यांच्या कार्यामुळे विदर्भातील हजारो विद्यार्थ्यांना संधी मिळाली. मेघे हे विदर्भ राज्याच्या मागणीचे समर्थक म्हणूनही ओळखले जात होते. त्यांच्या कुटुंबातील पुढील पिढीही राजकारणात सक्रिय असून पुत्र समीर मेघे आमदार आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • प्रतिनिधी हिंगणा नागपूर/ कळमेश्वर तालुक्यातील भरतवाडा ब्रिज जवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला स्थानिक नागरिकांनी सदर मृतदेह दिसताच पोलिस स्टेशन कळमेश्वर ला माहिती दिली.पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.प्राथमिक तपासात घात की अपघात नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.सध्या मृत व्यक्ती ची ओळख पटलेली नाही.पुढील तपास पोलीस स्टेशन कळमेश्वर करीत आहे.
    1
    प्रतिनिधी हिंगणा नागपूर/ कळमेश्वर तालुक्यातील भरतवाडा ब्रिज जवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला स्थानिक नागरिकांनी सदर मृतदेह दिसताच पोलिस स्टेशन कळमेश्वर ला माहिती दिली.पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.प्राथमिक तपासात घात की अपघात नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.सध्या मृत व्यक्ती ची ओळख पटलेली नाही.पुढील तपास पोलीस स्टेशन कळमेश्वर करीत आहे.
    user_Ramrao Gaurkhede
    Ramrao Gaurkhede
    Grocery delivery service हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • ब्रेकिंग न्यूज | कळमेश्वरमध्ये आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह नागपूर :- कळमेश्वर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील भरतवाडा ब्रिज परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. स्थानिक नागरिकांना सदर मृतदेह दिसताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपासासाठी नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला आहे. या घटनेत रुग्णसेवक मंगेशभाऊ गमे यांनी महत्त्वपूर्ण मदत केली. प्राथमिक तपासात हा खून असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पथके कार्यरत करण्यात आली आहेत. या घटनेमुळे कळमेश्वर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास सुरू आहे.
    1
    ब्रेकिंग न्यूज | कळमेश्वरमध्ये आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
नागपूर :- कळमेश्वर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील भरतवाडा ब्रिज परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.
स्थानिक नागरिकांना सदर मृतदेह दिसताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच कळमेश्वर पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी तातडीने दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपासासाठी नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आला आहे. या घटनेत रुग्णसेवक मंगेशभाऊ गमे यांनी महत्त्वपूर्ण मदत केली. 
प्राथमिक तपासात हा खून असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पथके कार्यरत करण्यात आली आहेत.
या घटनेमुळे कळमेश्वर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास सुरू आहे.
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • पत्रकारों पर लगे झूठे केस वापस लो! संविधान चौक पर जोरदार धरना प्रदर्शन नागपुर : डिजिटल मीडिया के पत्रकार विजयकुमार खवसे और मुकेश मोहन पर दर्ज किए गए कथित झूठे मामलों को तुरंत वापस लेने की मांग को लेकर मिशन बहुजन संगठन के नेतृत्व में नागपुर के संविधान चौक पर एक दिवसीय धरना प्रदर्शन आयोजित किया गया, इस आंदोलन में मिशन बहुजन संगठन के साथ-साथ बहुजन समाज पार्टी, भीम आर्मी, वंचित बहुजन आघाड़ी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया और कई सामाजिक संगठनों ने भाग लिया। शनिवार, ४ अप्रैल को हुए इस प्रदर्शन में पत्रकारों ने आरोप लगाया कि सच्चाई सामने लाने की कोशिश करने वाले पत्रकारों को दबाने का प्रयास किया जा रहा है। बताया गया कि डब्ल्यू एच न्यूज के मुख्य संपादक विजय खवसे ने एक पत्रकार परिषद में नागपुर शहर में चल रहे अवैध धंधों को लेकर पुलिस आयुक्त से सवाल किया था। इसके बाद पुलिस आयुक्त रविंद्र सिंघल द्वारा उन पर विभिन्न थानों में मामले दर्ज किए गए। खवसे पिछले पच्चीस वर्षों से पत्रकारिता कर रहे हैं और कई प्रतिष्ठित दैनिकों में काम कर चुके हैं। वहीं, पत्रकार मुकेश मोहन पर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी द्वारा ५० करोड़ रुपये का मानहानि दावा दायर किया गया है। आंदोलन में शामिल पत्रकारों ने सवाल उठाया कि क्या समाज के सामने सच रखना अब अपराध बन गया है? उन्होंने कहा कि डिजिटल मीडिया के पत्रकारों में भय का माहौल पैदा हो गया है। धरना प्रदर्शन के दौरान सभी संगठनों पदाधिकारी मौजूद थे, इन लोगों ने एक स्वर में मांग की कि विजय खवसे और मुकेश मोहन पर लगाए गए सभी झूठे मुकदमे तत्काल वापस लिए जाएं। इस मौके पर मिशन बहुजन संगठन के अध्यक्ष राकेश धारगावे सहित कई प्रमुख पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ता और बड़ी संख्या में डिजिटल मीडिया के पत्रकार मौजूद रहे।
    1
    पत्रकारों पर लगे झूठे केस वापस लो! संविधान चौक पर जोरदार धरना प्रदर्शन
नागपुर : डिजिटल मीडिया के पत्रकार विजयकुमार खवसे और मुकेश मोहन पर दर्ज किए गए कथित झूठे मामलों को तुरंत वापस लेने की मांग को लेकर मिशन बहुजन संगठन के नेतृत्व में नागपुर के संविधान चौक पर एक दिवसीय धरना प्रदर्शन आयोजित किया गया,
इस आंदोलन में मिशन बहुजन संगठन के साथ-साथ बहुजन समाज पार्टी, भीम आर्मी, वंचित बहुजन आघाड़ी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया और कई सामाजिक संगठनों ने भाग लिया। शनिवार, ४ अप्रैल को हुए इस प्रदर्शन में पत्रकारों ने आरोप लगाया कि सच्चाई सामने लाने की कोशिश करने वाले पत्रकारों को दबाने का प्रयास किया जा रहा है।
बताया गया कि डब्ल्यू एच न्यूज के मुख्य संपादक विजय खवसे ने एक पत्रकार परिषद में नागपुर शहर में चल रहे अवैध धंधों को लेकर पुलिस आयुक्त से सवाल किया था। इसके बाद पुलिस आयुक्त रविंद्र सिंघल द्वारा उन पर विभिन्न थानों में मामले दर्ज किए गए। खवसे पिछले पच्चीस वर्षों से पत्रकारिता कर रहे हैं और कई प्रतिष्ठित दैनिकों में काम कर चुके हैं।
वहीं, पत्रकार मुकेश मोहन पर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी द्वारा ५० करोड़ रुपये का मानहानि दावा दायर किया गया है। आंदोलन में शामिल पत्रकारों ने सवाल उठाया कि क्या समाज के सामने सच रखना अब अपराध बन गया है? उन्होंने कहा कि डिजिटल मीडिया के पत्रकारों में भय का माहौल पैदा हो गया है।
धरना प्रदर्शन के दौरान सभी संगठनों पदाधिकारी मौजूद थे, इन लोगों ने एक स्वर में मांग की कि विजय खवसे और मुकेश मोहन पर लगाए गए सभी झूठे मुकदमे तत्काल वापस लिए जाएं। इस मौके पर मिशन बहुजन संगठन के अध्यक्ष राकेश धारगावे सहित कई प्रमुख पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ता और बड़ी संख्या में डिजिटल मीडिया के पत्रकार मौजूद रहे।
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • कामठी शहर में कल शुक्रवार को हुई महज आधे घंटे की बारिश ने नगर परिषद कामठी के विकास कार्यों की हकीकत उजागर कर दी। शहर के कई इलाकों में सड़कों पर पानी भर जाने से आम नागरिकों को भारी परेशानियों का सामना करना पड़ा। बारिश के चलते प्रमुख मार्गों सहित कई अंदरूनी क्षेत्रों में जलभराव की स्थिति बन गई। नालों की सफाई और जल निकासी की उचित व्यवस्था न होने के कारण पानी लंबे समय तक सड़कों पर जमा रहा, जिससे यातायात भी प्रभावित हुआ। जगह-जगह कीचड़ और गड्ढों के कारण राहगीरों को मुश्किलों का सामना करना पड़ा। स्थानीय नागरिकों का कहना है कि हर साल बारिश के मौसम में यही हालात देखने को मिलते हैं, लेकिन शासन द्वारा स्थायी समाधान की दिशा में कोई ठोस कदम नहीं उठाए जाते।लाखों रुपये खर्च होने के बावजूद जमीनी स्तर पर विकास नजर नहीं आता। नागरिकों का यह भी कहना है कि अगर अभी से यह स्थिति है तो आगामी भारी बारिश में हालात और भी गंभीर हो सकते हैं। उन्होंने प्रशासन से जल्द से जल्द जल निकासी की बेहतर व्यवस्था करने और सड़कों की मरम्मत कराने की मांग की है। आधे घंटे की बारिश ने ही शहर के विकास कार्यों की पोल खोल दी है। यदि समय रहते उचित कदम नहीं उठाए गए, तो आने वाले मानसून में कामठीवासियों को और गंभीर समस्याओं का सामना करना पड़ सकता है।
    2
    कामठी शहर में कल शुक्रवार को हुई महज आधे घंटे की बारिश ने नगर परिषद कामठी के विकास कार्यों की हकीकत उजागर कर दी। शहर के कई इलाकों में सड़कों पर पानी भर जाने से आम नागरिकों को भारी परेशानियों का सामना करना पड़ा।
बारिश के चलते प्रमुख मार्गों सहित कई अंदरूनी क्षेत्रों में जलभराव की स्थिति बन गई। नालों की सफाई और जल निकासी की उचित व्यवस्था न होने के कारण पानी लंबे समय तक सड़कों पर जमा रहा, जिससे यातायात भी प्रभावित हुआ। जगह-जगह कीचड़ और गड्ढों के कारण राहगीरों को मुश्किलों का सामना करना पड़ा।
स्थानीय नागरिकों का कहना है कि हर साल बारिश के मौसम में यही हालात देखने को मिलते हैं, लेकिन शासन द्वारा स्थायी समाधान की दिशा में कोई ठोस कदम नहीं उठाए जाते।लाखों रुपये खर्च होने के बावजूद जमीनी स्तर पर विकास नजर नहीं आता।
नागरिकों का यह भी कहना है कि अगर अभी से यह स्थिति है तो आगामी भारी बारिश में हालात और भी गंभीर हो सकते हैं। उन्होंने प्रशासन से जल्द से जल्द जल निकासी की बेहतर व्यवस्था करने और सड़कों की मरम्मत कराने की मांग की है।
आधे घंटे की बारिश ने ही शहर के विकास कार्यों की पोल खोल दी है। यदि समय रहते उचित कदम नहीं उठाए गए, तो आने वाले मानसून में कामठीवासियों को और गंभीर समस्याओं का सामना करना पड़ सकता है।
    user_Mazahir Anwar
    Mazahir Anwar
    Local Politician कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • कुही-वेलतूर येथे वार्षिक संदल शरीफ, परीसरातील सामाजिक ऐक्याचा उत्सव. हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी.
    3
    कुही-वेलतूर येथे वार्षिक संदल शरीफ, परीसरातील सामाजिक ऐक्याचा उत्सव. हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी.
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • बॉटनिकल गॉर्डने चे स्वप्न ! तास कॉलनी गार्डन कडे दुर्लक्ष ? ० गार्डनचे लोखंडी गेट तुटले, सिमेन्टचे गट्टू उखळले, ०फक्त अर्ध्या परिसरातच सौंदर्यकरण 0 तिकडे - तिकडे कचऱ्याचे साम्राज्य ० उमरेड ( राजु जांभुळे ) शहर वासियांना आंभोरा रोड परिसरात बॉटनिकल गॉर्डन तयार करण्याचे स्वप्न तत्कालिन आमदार यांनी दाखविण्यात आले होते. हे बॉटनिकल गॉर्डन प्रत्यक्षात त्यांच्या कार्यकाळात तयारच झाले नसल्याची चर्चा व्यक्त केली जात असतांना भिवापूर शहरात नमो उद्योन तयार करण्याचे प्रयत्न नगरपंचायत कडून प्रयत्न केले जात आहे. परंतु ज्या ठिकानी हे उद्यान तयार करायचे त्या जोगेवरून नगरपंचायत सत्तारूढ गटामध्ये कमालीचे मतभेद असल्याचे समोर आले यात सत्तारूढ गटामध्ये दोन वेगवेगळे गट पडल्याचे दिसून येत आहे. नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या तास कॉलनी येथे पाच वर्षापूर्वी गॉर्डन तयार करण्यात आले होते. येथील गॉर्डनचे काम निकृष्ट दर्जाचे व अर्धवट केल्याचा आरोप परिसरातील नागरीक करीत असून येथील ग्रीन जिम ची तुटफूट झाली आहे. या गार्डनच्या अर्ध्या भागात कोणतेही सौंदयीकरण केले नसून तिचे कचऱ्याचे साम्राज्य दिसत आहे. याकडे नगरपंचायत प्रशासन व नगरसेवकाचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे. मात्र एकीकडे बॉटनिकल गार्डन मात्र तयार झाले नाही. दुसरीकडे नमो गॉर्डन करीता सत्तारूढ व मित्र पक्षाचे नगरसेवक आपसात भिंडले असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. आता तरी नगरपंचायत प्रशासन व नगरसेवकांनी या तास कॉलनी येथे असलेल्या गार्डन कडे जातीयतेने लक्ष देण्याची गरज आहे.
    1
    बॉटनिकल गॉर्डने चे स्वप्न ! तास कॉलनी गार्डन कडे दुर्लक्ष ?
० गार्डनचे लोखंडी गेट तुटले, सिमेन्टचे गट्टू उखळले,                ०फक्त अर्ध्या परिसरातच सौंदर्यकरण 0 तिकडे - तिकडे कचऱ्याचे साम्राज्य ०
उमरेड ( राजु जांभुळे )
शहर वासियांना आंभोरा रोड परिसरात बॉटनिकल गॉर्डन तयार करण्याचे स्वप्न तत्कालिन आमदार यांनी दाखविण्यात आले होते. हे बॉटनिकल गॉर्डन प्रत्यक्षात त्यांच्या कार्यकाळात तयारच झाले नसल्याची चर्चा व्यक्त केली जात असतांना भिवापूर शहरात नमो उद्योन तयार करण्याचे प्रयत्न नगरपंचायत कडून प्रयत्न केले जात आहे. परंतु ज्या ठिकानी हे उद्यान तयार करायचे त्या 
जोगेवरून नगरपंचायत सत्तारूढ गटामध्ये कमालीचे मतभेद असल्याचे समोर आले यात सत्तारूढ गटामध्ये दोन वेगवेगळे गट पडल्याचे दिसून येत आहे. नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या तास कॉलनी येथे पाच वर्षापूर्वी गॉर्डन तयार करण्यात आले होते. येथील गॉर्डनचे काम निकृष्ट दर्जाचे व अर्धवट केल्याचा आरोप परिसरातील नागरीक करीत असून येथील ग्रीन जिम ची तुटफूट झाली आहे. या गार्डनच्या अर्ध्या भागात कोणतेही सौंदयीकरण केले नसून तिचे कचऱ्याचे साम्राज्य दिसत आहे. याकडे नगरपंचायत प्रशासन व नगरसेवकाचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे. मात्र एकीकडे बॉटनिकल गार्डन मात्र तयार झाले नाही. दुसरीकडे नमो गॉर्डन करीता सत्तारूढ व मित्र पक्षाचे नगरसेवक आपसात भिंडले असल्याचे  स्पष्ट चित्र दिसत आहे. आता तरी नगरपंचायत प्रशासन व नगरसेवकांनी या तास कॉलनी येथे असलेल्या  गार्डन कडे जातीयतेने लक्ष देण्याची गरज आहे.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • चित्रकूट जनपद के पहाड़ी कस्बे में अचानक हुई 60 वर्षीय व्यक्ति की मौत पुलिस ने कराया शव का पोस्टमार्टम मामला चित्रकूट जनपद के पहाड़ी थाना क्षेत्र के पहाड़ी कस्बे का बीते शुक्रवार की रात्रि लगभग 9:30 बजे का जहां 60 वर्षीय व्यक्ति की अचानक मौत हो गई मृतक 60 वर्षीय धर्मराज पुत्र रामसनेही के परिजनों ने बताया कि धर्मराज पूरी स्वास्थ्य थे और रोजाना की भांति घर में खाना खाने के बाद टहल रहे थे तभी अचानक तबीयत बिगड़ी तो चारपाई पर लेट गए जिनको परिजन आनंद-पणन में पहाड़ी सामुदायिक स्वास्थ्य केंद्र लेकर पहुंचे हैं जहां डॉक्टर ने धर्मराज को मृत घोषित कर दिया है परिजनों ने बताया कि धर्मराज चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय में वाइस चांसलर के गार्ड के रूप में कार्यरत थे वहीं सूचना पर पहुंची पुलिस ने सबको कब्जे में लेकर मृतक केशव का आज शनिवार की सुबह 11:30 बजे जिला मुख्यालय में पोस्टमार्टम कराया है परिजनों ने बताया घटनाक्रम
    1
    चित्रकूट जनपद के पहाड़ी कस्बे में अचानक हुई 60 वर्षीय व्यक्ति की मौत पुलिस ने कराया शव का पोस्टमार्टम                 मामला चित्रकूट जनपद के पहाड़ी थाना क्षेत्र के पहाड़ी कस्बे का बीते शुक्रवार की रात्रि लगभग 9:30 बजे का जहां 60 वर्षीय व्यक्ति की अचानक मौत हो गई मृतक 60 वर्षीय धर्मराज पुत्र रामसनेही के परिजनों ने बताया कि धर्मराज पूरी स्वास्थ्य थे और रोजाना की भांति घर में खाना खाने के बाद टहल रहे थे तभी अचानक  तबीयत बिगड़ी तो चारपाई पर लेट गए जिनको परिजन आनंद-पणन में पहाड़ी सामुदायिक स्वास्थ्य केंद्र लेकर पहुंचे हैं जहां डॉक्टर ने धर्मराज को मृत घोषित कर दिया है परिजनों ने बताया कि धर्मराज चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय में वाइस चांसलर के गार्ड के रूप में कार्यरत थे वहीं सूचना पर पहुंची पुलिस ने सबको कब्जे में लेकर मृतक केशव का आज शनिवार की सुबह 11:30 बजे जिला मुख्यालय में पोस्टमार्टम कराया है परिजनों ने बताया घटनाक्रम
    user_दिनेश सिंह कुशवाहा
    दिनेश सिंह कुशवाहा
    Classified ads newspaper publisher समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • HSRP नंबर प्लेट सेंटर हिंगणा तालुक्यातील एकमात्र सेंटर एक महिन्यापासून बंद!
    1
    HSRP नंबर प्लेट सेंटर हिंगणा तालुक्यातील एकमात्र सेंटर एक महिन्यापासून बंद!
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.