मुखेड नगर परिषदेत लहान व्यापारी आणि पथ विक्रेत्यांचे निवेदन; दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक मदतीची मागणी मुखेड:- प्रतिनिधी १५ सप्टेंबर २०२६ मुखेड शहरातील नोंदणीकृत लहान व्यापारी आणि पथ विक्रेत्यांनी आज मुखेड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी साहेबांना लेखी निवेदन सादर केले. चालू वर्षी तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आणि अपुऱ्या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. याचा थेट परिणाम लहान व्यावसायिकांच्या व्यवसायावर होत असून, ग्राहकांची खरेदी क्षमता घटल्याने हाताला काम आणि दुकानाला गिराहक मिळेनासे झाले आहे. दैनंदिन उदरनिर्वाह चालवणे कठीण झाल्यामुळे हे व्यावसायिक तीव्र आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहण्याची भीती निर्माण झाली आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन मुखेड नगर परिषदेने तातडीने खालील मागण्यांवर कार्यवाही करावी, असे निवेदनात पथविक्रेते समिती नगर परिषद सदस्य हसनोद्दीन अल्लाऊद्दीन शेख, यांनी दि. 15 सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे. प्रमुख मागण्या: विशेष आपत्कालीन आर्थिक अनुदान: दुष्काळी परिस्थितीमुळे व्यवसाय पूर्णपणे थंड झाल्याने, नोंदणीकृत ३०० लहान व्यापाऱ्यांना नगर परिषदेच्या माध्यमातून विशेष आपत्कालीन अनुदान किंवा थेट आर्थिक मदत देण्यात यावी. कर सवलत व वसुली स्थगिती: या कठीण काळात छोट्या व्यावसायिकांवर असलेला नगर परिषदेचा परवाना कर, महसूल किंवा दुकानाची भाडी तात्काळ माफ करावीत किंवा त्यांची वसुली दुष्काळ संपेपर्यंत स्थगित करावी. सवलतीच्या दरात धान्य व जीवनावश्यक मदत: शासनाच्या दुष्काळ निवारण निधीतून किंवा नगर परिषदेच्या वतीने या ३०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे कीट तातडीने वाटप करावे. विनाअट व व्याजमुक्त कर्ज: बँकांच्या माध्यमातून सोप्या प्रक्रियेत आणि व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषदेने जिल्हा बँकेला किंवा राष्ट्रीयीकृत बँकांना शिफारस पत्र द्यावे. तरी मुखेड शहरातील या ३०० लहान व्यावसायिकांचे कुटुंब आणि व्यवसाय वाचवण्यासाठी आपण या प्रकरणात जातीने लक्ष घालून तातडीने मदत जाहीर करावी, असे निवेदन देण्यात आले आहे यावेळी नगर पथविक्रेते समिती नगर परिषद सदस्य हसनोद्दीन अल्लाऊद्दीन शेख, तसेच राधाबाई लक्षिमन भांगे, व वीरभद्र भालके इतर पदाधिकारी उपस्तीत होते. मुखेड नगर परिषदेत लहान व्यापारी आणि पथ विक्रेत्यांचे निवेदन; दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक मदतीची मागणी मुखेड:- प्रतिनिधी १५ सप्टेंबर २०२६ मुखेड शहरातील नोंदणीकृत लहान व्यापारी आणि पथ विक्रेत्यांनी आज मुखेड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी साहेबांना लेखी निवेदन सादर केले. चालू वर्षी तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आणि अपुऱ्या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. याचा थेट परिणाम लहान व्यावसायिकांच्या व्यवसायावर होत असून, ग्राहकांची खरेदी क्षमता घटल्याने हाताला काम आणि दुकानाला गिराहक मिळेनासे झाले आहे. दैनंदिन उदरनिर्वाह चालवणे कठीण झाल्यामुळे हे व्यावसायिक तीव्र आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहण्याची भीती निर्माण झाली आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन मुखेड नगर परिषदेने तातडीने खालील मागण्यांवर कार्यवाही करावी, असे निवेदनात पथविक्रेते समिती नगर परिषद सदस्य हसनोद्दीन अल्लाऊद्दीन शेख, यांनी दि. 15 सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे. प्रमुख मागण्या: विशेष आपत्कालीन आर्थिक अनुदान: दुष्काळी परिस्थितीमुळे व्यवसाय पूर्णपणे थंड झाल्याने, नोंदणीकृत ३०० लहान व्यापाऱ्यांना नगर परिषदेच्या माध्यमातून विशेष आपत्कालीन अनुदान किंवा थेट आर्थिक मदत देण्यात यावी. कर सवलत व वसुली स्थगिती: या कठीण काळात छोट्या व्यावसायिकांवर असलेला नगर परिषदेचा परवाना कर, महसूल किंवा दुकानाची भाडी तात्काळ माफ करावीत किंवा त्यांची वसुली दुष्काळ संपेपर्यंत स्थगित करावी. सवलतीच्या दरात धान्य व जीवनावश्यक मदत: शासनाच्या दुष्काळ निवारण निधीतून किंवा नगर परिषदेच्या वतीने या ३०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे कीट तातडीने वाटप करावे. विनाअट व व्याजमुक्त कर्ज: बँकांच्या माध्यमातून सोप्या प्रक्रियेत आणि व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषदेने जिल्हा बँकेला किंवा राष्ट्रीयीकृत बँकांना शिफारस पत्र द्यावे. तरी मुखेड शहरातील या ३०० लहान व्यावसायिकांचे कुटुंब आणि व्यवसाय वाचवण्यासाठी आपण या प्रकरणात जातीने लक्ष घालून तातडीने मदत जाहीर करावी, असे निवेदन देण्यात आले आहे यावेळी नगर पथविक्रेते समिती नगर परिषद सदस्य हसनोद्दीन अल्लाऊद्दीन शेख, तसेच राधाबाई लक्षिमन भांगे, व वीरभद्र भालके इतर पदाधिकारी उपस्तीत होते.
मुखेड नगर परिषदेत लहान व्यापारी आणि पथ विक्रेत्यांचे निवेदन; दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक मदतीची मागणी मुखेड:- प्रतिनिधी १५ सप्टेंबर २०२६ मुखेड शहरातील नोंदणीकृत लहान व्यापारी आणि पथ विक्रेत्यांनी आज मुखेड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी साहेबांना लेखी निवेदन सादर केले. चालू वर्षी तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आणि अपुऱ्या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. याचा थेट परिणाम लहान व्यावसायिकांच्या व्यवसायावर होत असून, ग्राहकांची खरेदी क्षमता घटल्याने हाताला काम आणि दुकानाला गिराहक मिळेनासे झाले आहे. दैनंदिन उदरनिर्वाह चालवणे कठीण झाल्यामुळे हे व्यावसायिक तीव्र आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहण्याची भीती निर्माण झाली आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन मुखेड नगर परिषदेने तातडीने खालील मागण्यांवर कार्यवाही करावी, असे निवेदनात पथविक्रेते समिती नगर परिषद सदस्य हसनोद्दीन अल्लाऊद्दीन शेख, यांनी दि. 15 सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे. प्रमुख मागण्या: विशेष आपत्कालीन आर्थिक अनुदान: दुष्काळी परिस्थितीमुळे व्यवसाय पूर्णपणे थंड झाल्याने, नोंदणीकृत ३०० लहान व्यापाऱ्यांना नगर परिषदेच्या माध्यमातून विशेष आपत्कालीन अनुदान किंवा थेट आर्थिक मदत देण्यात यावी. कर सवलत व वसुली स्थगिती: या कठीण काळात छोट्या व्यावसायिकांवर असलेला नगर परिषदेचा परवाना कर, महसूल किंवा दुकानाची भाडी तात्काळ माफ करावीत किंवा त्यांची वसुली दुष्काळ संपेपर्यंत स्थगित करावी. सवलतीच्या दरात धान्य व जीवनावश्यक मदत: शासनाच्या दुष्काळ निवारण निधीतून किंवा नगर परिषदेच्या वतीने या ३०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे कीट तातडीने वाटप करावे. विनाअट व व्याजमुक्त कर्ज: बँकांच्या माध्यमातून सोप्या प्रक्रियेत आणि व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषदेने जिल्हा बँकेला किंवा राष्ट्रीयीकृत बँकांना शिफारस पत्र द्यावे. तरी मुखेड शहरातील या ३०० लहान व्यावसायिकांचे कुटुंब आणि व्यवसाय वाचवण्यासाठी आपण या प्रकरणात जातीने लक्ष घालून तातडीने मदत जाहीर करावी, असे निवेदन देण्यात आले आहे यावेळी नगर पथविक्रेते समिती नगर परिषद सदस्य हसनोद्दीन अल्लाऊद्दीन शेख, तसेच राधाबाई लक्षिमन भांगे, व वीरभद्र भालके इतर पदाधिकारी उपस्तीत होते. मुखेड नगर परिषदेत लहान व्यापारी आणि पथ विक्रेत्यांचे निवेदन; दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक मदतीची मागणी मुखेड:- प्रतिनिधी १५ सप्टेंबर २०२६ मुखेड शहरातील नोंदणीकृत लहान व्यापारी आणि पथ विक्रेत्यांनी आज मुखेड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी साहेबांना लेखी निवेदन सादर केले. चालू वर्षी तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आणि अपुऱ्या पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. याचा थेट परिणाम लहान व्यावसायिकांच्या व्यवसायावर होत असून, ग्राहकांची खरेदी क्षमता घटल्याने हाताला काम आणि दुकानाला गिराहक मिळेनासे झाले आहे. दैनंदिन उदरनिर्वाह चालवणे कठीण झाल्यामुळे हे व्यावसायिक तीव्र आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहण्याची भीती निर्माण झाली आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन मुखेड नगर परिषदेने तातडीने खालील मागण्यांवर कार्यवाही करावी, असे निवेदनात पथविक्रेते समिती नगर परिषद सदस्य हसनोद्दीन अल्लाऊद्दीन शेख, यांनी दि. 15 सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे. प्रमुख मागण्या: विशेष आपत्कालीन आर्थिक अनुदान: दुष्काळी परिस्थितीमुळे व्यवसाय पूर्णपणे थंड झाल्याने, नोंदणीकृत ३०० लहान व्यापाऱ्यांना नगर परिषदेच्या माध्यमातून विशेष आपत्कालीन अनुदान किंवा थेट आर्थिक मदत देण्यात यावी. कर सवलत व वसुली स्थगिती: या कठीण काळात छोट्या व्यावसायिकांवर असलेला नगर परिषदेचा परवाना कर, महसूल किंवा दुकानाची भाडी तात्काळ माफ करावीत किंवा त्यांची वसुली दुष्काळ संपेपर्यंत स्थगित करावी. सवलतीच्या दरात धान्य व जीवनावश्यक मदत: शासनाच्या दुष्काळ निवारण निधीतून किंवा नगर परिषदेच्या वतीने या ३०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे कीट तातडीने वाटप करावे. विनाअट व व्याजमुक्त कर्ज: बँकांच्या माध्यमातून सोप्या प्रक्रियेत आणि व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषदेने जिल्हा बँकेला किंवा राष्ट्रीयीकृत बँकांना शिफारस पत्र द्यावे. तरी मुखेड शहरातील या ३०० लहान व्यावसायिकांचे कुटुंब आणि व्यवसाय वाचवण्यासाठी आपण या प्रकरणात जातीने लक्ष घालून तातडीने मदत जाहीर करावी, असे निवेदन देण्यात आले आहे यावेळी नगर पथविक्रेते समिती नगर परिषद सदस्य हसनोद्दीन अल्लाऊद्दीन शेख, तसेच राधाबाई लक्षिमन भांगे, व वीरभद्र भालके इतर पदाधिकारी उपस्तीत होते.
- :श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त देगलूर मध्ये भव्य कीर्तनाचा सोहळा संपन्न देगलूर : ऋषी पंचमीच्या पावन तिथीनिमित्त श्री गजानन महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त देगलूर येथील श्री गजानन महाराज व श्री दत्त महाराज मंदिर बापू मार्केट येथे मुंबईचे प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प .श्रीदेवी असावरी रबंदे जोशी यांच्या कीर्तनाचा भव्य सोहळा संपन्न झाला .त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला मोठ्या संख्येने महिला पुरुष मुली मुले या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला . या संस्थानचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय पत्रकार संघ भारत संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य रमेश कंतेवार,वैजनाथ स्वामी,अशोक साखरे ,सायलू तैदलवार,नारायण तोटावर ,सुवर्णकार सूर्यकांत,सत्यनारायण नागोरी,आदी प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते . प्रतिनिधी :संदीप देसाई2
- जर नांदेड जिल्ह्यात बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती अर्थात एसटी प्रवर्गात समावेश करून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये बंजारा समाजाच्या वतीने जोरदार रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. अर्धापूर येथील चोरांबा पाटी नांदेड-नागपूर महामार्गावर रास्ता रोको केल्याने तब्बल तासभर वाहतूक ठप्प झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे.1
- ST आरक्षणासाठी परभणीत महामोर्चाची हाक; धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – सुरेश भुमरे ST आरक्षणासाठी परभणीत महामोर्चाची हाक; धनगर समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – सुरेश भुमरे1
- पीक नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार - पालकमंत्री नरहरी झिरवाळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्र्यांनी केली पीक पाहणी हिंगोली :जिल्ह्यात मागील 20 ते 25 दिवसांपासून पावसाचा प्रदीर्घ खंड पडल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला असून, सोयाबीन, कापूस व तूर पिकांवर ओलावा ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे पिकांच्या उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. पिकांच्या नुकसानीसाठी शासन स्तरावर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्य मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. सेनगाव तालुक्यातील मन्नास पिंपरी येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, पोलीस अधिक्षक श्रेणीक लोढा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार सखाराम मांडवगडे गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. सेनगाव तालुक्यात सोयाबीन पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. सध्या सोयाबीन पीक शेंगा लागणे व दाणे भरणे या उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अवस्थेत आहे. मात्र, या कालावधीत पावसाचा खंड पडल्याने पिकांमध्ये तीव्र ओलावा ताण निर्माण झाला आहे. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी सोयाबीन पिकाची वाढ खुंटलेली, पाने फिकट पडलेली, पिके कोमेजलेली तसेच काही ठिकाणी पाने करपण्याच्या स्थितीत असल्याचे निदर्शनास आले. पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सेनगाव तालुक्यातील शेषेराव मोतीराम मोरे, शेख जाफर शेख दाउद, शेख मुजीब, शेख वाजीद शेख कौसर आणि सुभाष दत्तराम पारिस्कर या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून पीक परिस्थिती व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. “शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा. शासन त्यांच्या पाठीशी आहे,” असे सांगत पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. जिल्ह्यातील प्रदीर्घ पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या पीक परिस्थितीचा संपूर्ण अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांना दिल्या.1
- आमदार संतोष बांगर यांनी केली साळणा शिवारात वाळलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी गेल्या एका महिन्यापासून हिंगोली जिल्ह्यात पाऊस पडला नसल्याने सोयाबीन कापूस तूर हळद यासारखी खरीप पिके हातची गेली आहेत,या पार्श्वभूमीवर कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी बुधवारी विधानसभा क्षेत्रातील साळणा शिवारात जाऊन तेथील पाण्याअभावी वाळत असलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली आहे . वाळलेल्या पिकाची बिकट परिस्थिती पाहून त्यांनी या संदर्भात हिंगोली जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचे सांगितले .शासन लवकरच कोरडा दुष्काळ जाहीर करेल असे त्यांनी ग्वाही दिली .याप्रसंगी त्यांच्या समवेत शिवसेना कार्यकर्ते तसेच शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .1
- यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. सोनपेठ (दर्शन) :- यवतमाळच्या कळंब रोडवर साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर साखरेची पोती रस्त्यावर पडताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही जणांनी रस्त्यावर पडलेली पोती उचलून घरचा रस्ता धरल्याचे दृश्य समोर आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.1
- श्री सोमेश्वर संस्थेचा अमृतमहोत्सव आणि भव्य व्याख्यानमाला जाहीर1
- फडणवीसांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पाहावी — किशोर ढगे फडणवीसांनी वर्षा बंगल्यातून बाहेर पडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा पाहावी — किशोर ढगे1