वीडियो में जो दिख रहा है मंदिरों की सच्चाई है आस्था के साथ ऐसे ही खिलवाड़ किया जाता है कुछ लोगों के द्वारा रामगढ़ ज़िला के प्रसिद्ध सिद्धपीठ रजरप्पा मंदिर का यह वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है। बताया जा रहा है कि एक श्रद्धालु अपने पूरे परिवार के साथ माता का दर्शन करने आया था। तभी सुरक्षा में लगे जवानों के साथ उसकी बकझक हुई और पुलिस वालों ने परिवार के सामने ही उसकी पिटाई कर दी। स्थानीय लोगों ने पूरे मामले की जांच करवाने और दोषियों पर कारवाई करने की मांग की है। वर्दी के आड़ में गुंडा गर्दी करते है ओर बदनाम पूरा डिपार्टमेंट होता है। वीडियो में जो दिख रहा है मंदिरों की सच्चाई है आस्था के साथ ऐसे ही खिलवाड़ किया जाता है कुछ लोगों के द्वारा रामगढ़ ज़िला के प्रसिद्ध सिद्धपीठ रजरप्पा मंदिर का यह वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है। बताया जा रहा है कि एक श्रद्धालु अपने पूरे परिवार के साथ माता का दर्शन करने आया था। तभी सुरक्षा में लगे जवानों के साथ उसकी बकझक हुई और पुलिस वालों ने परिवार के सामने ही उसकी पिटाई कर दी। स्थानीय लोगों ने पूरे मामले की जांच करवाने और दोषियों पर कारवाई करने की मांग की है। वर्दी के आड़ में गुंडा गर्दी करते है ओर बदनाम पूरा डिपार्टमेंट होता है।
वीडियो में जो दिख रहा है मंदिरों की सच्चाई है आस्था के साथ ऐसे ही खिलवाड़ किया जाता है कुछ लोगों के द्वारा रामगढ़ ज़िला के प्रसिद्ध सिद्धपीठ रजरप्पा मंदिर का यह वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है। बताया जा रहा है कि एक श्रद्धालु अपने पूरे परिवार के साथ माता का दर्शन करने आया था। तभी सुरक्षा में लगे जवानों के साथ उसकी बकझक हुई और पुलिस वालों ने परिवार के सामने ही उसकी पिटाई कर दी। स्थानीय लोगों ने पूरे मामले की जांच करवाने और दोषियों पर कारवाई करने की मांग की है। वर्दी के आड़ में गुंडा गर्दी करते है ओर बदनाम पूरा डिपार्टमेंट होता है। वीडियो में जो दिख रहा है मंदिरों की सच्चाई है आस्था के साथ ऐसे ही खिलवाड़ किया जाता है कुछ लोगों के द्वारा रामगढ़ ज़िला के प्रसिद्ध सिद्धपीठ रजरप्पा मंदिर का यह वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है। बताया जा रहा है कि एक श्रद्धालु अपने पूरे परिवार के साथ माता का दर्शन करने आया था। तभी सुरक्षा में लगे जवानों के साथ उसकी बकझक हुई और पुलिस वालों ने परिवार के सामने ही उसकी पिटाई कर दी। स्थानीय लोगों ने पूरे मामले की जांच करवाने और दोषियों पर कारवाई करने की मांग की है। वर्दी के आड़ में गुंडा गर्दी करते है ओर बदनाम पूरा डिपार्टमेंट होता है।
- User7393Satara, Maharashtra😡3 hrs ago
- श्रीमद् भागवत कथा का आयोजन कलश शोभा यात्रा1
- मुंबईतील बीकेसी येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये नाशिक महापालिकेच्या ‘ग्रीन बॉण्ड’चे लिस्टिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘रिंगिंग बेल’ वाजवून करण्यात आले. यावेळी मंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आहेर, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिद्र सानप व एनएसईचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष चौहान उपस्थित होते. महापालिकांना विकासकामांसाठी भांडवली बाजारातून निधी उभारण्याची ही महत्त्वाची संधी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नाशिकमध्ये सुमारे २५ हजार कोटींची विकासकामे सुरू असून भविष्यात शहर गुंतवणुकीचे केंद्र ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.1
- राजूरमध्ये डुप्लिकेट कृषी निविष्ठांमुळे आदिवासी शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाल्याचा गंभीर आरोप समोर येत आहे. नेमके या प्रकरणामागे कोण आहे? आणि शेतकऱ्यांना न्याय मिळणार का? या संपूर्ण प्रकरणाचा सखोल पाठपुरावा जनहित 24/7 सातत्याने करत राहणार आहे. 👉 अशाच ताज्या आणि धाडसी बातम्यांसाठी पाहत राहा – जनहित 24/7, आपल्या हक्काचा आवाज. 📺1
- ठाणे:जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शहापूर तालुका काँग्रेसच्या वतीने मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते या मासिक सभेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली यामध्ये येणाऱ्या ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत व तालुक्यामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून चालू असलेल्या निकृष्ट कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली,त्याचप्रमाणे शहापूर तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यासाठी कार्यशाळा घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाली, या बैठकीत काँग्रेस कार्यकर्ते नौशाद भाई शेख यांची वासिंद शहर प्रभारी अध्यक्षपदी मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली. जागतिक महिला दिन असल्यामुळे शहापूर तालुका काँग्रेसच्या वतीने सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा ज्ञानेश्वरी व प्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला,या मासिक सभेसाठी व महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी ठाणे जिल्हा ग्रामीणचे प्रभारी जिल्हाध्यक्ष चेतन सिंह पवार, शहापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जितेश विशे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असिफ भाई शेख,युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंकुश भोईर, महिला तालुका अध्यक्ष संध्याताई पाटेकर, आदिवासी विभागाचे अध्यक्ष दत्ता बरोरा, संतोष मुकणे,ज्येष्ठ नेते शिवराम मोगरे, दशरथ तारमले,संगारे भाऊसाहेब, वेखंडे,कार्यालयीन सरचिटणीस जयवंत पाटेकर,अविनाश सातपुते,नितीन पाटोळे,अब्दुल शेख, सुवर्णा भोये,सुवर्णा रोकडे आदिसह मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते व महिला वर्ग उपस्थित होता.1
- येवला शहरात चोरट्यांचे धाडस कमालीचे वाढले असून, आता भरवस्तीतही नागरिक सुरक्षित नसल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील नांदगाव बायपासलगत असलेल्या रमणपार्क सोसायटीत चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून मोठ्या रकमेवर डल्ला मारला आहे. विशेष म्हणजे, पीडित कुटुंब प्रसूतीसाठी दवाखान्यात गेलेले असताना ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, येथील रहिवासी रवी पवार हे आपल्या गर्भवती पत्नीला तपासणीसाठी दवाखान्यात घेऊन गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. पवार यांनी आपल्या पत्नीच्या डिलिव्हरीसाठी अत्यंत कष्टाने जमवलेली रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. दवाखान्यातून परतल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले पाहून पवार कुटुंबाला धक्काच बसला. या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, "पोलिसांचा वचक संपला आहे का?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. एका गरीब कुटुंबाने अडचणीच्या काळासाठी साठवलेला पैसा चोरीला गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने तपास करून चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️1
- कल्याण कडून भिवंडी कडे जाणाऱ्या कोनगाव टोल नाका या मेन रोडला येना जाणाऱ्या प्रवाशांकडून कचऱ्याचे साम्राज्य उभे करण्यात येत आहे यातून माणसांना आजारी पडण्याची लक्षणे मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत त्वरित यावर लक्ष घालून हा कचरा उचलण्यात यावा अशी मी ग्रामपंचायत कोनगाव यांना विनंती करत आहे 🙏1
- नाशिकमधील रामकुंड येथे काल घडलेली घटना संतापजनक असल्याची प्रतिक्रिया गोदाप्रेमींनी व्यक्त केली आहे. श्री गोदावरी नदीला आईचा दर्जा दिला जातो. मात्र महिला दिनाच्या दिवशी कुंडात चप्पल फेकून नदीच्या पवित्रतेचा अपमान करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे नाशिककरांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून संबंधित व्यक्तींची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असल्याने प्रशासनाने या प्रकरणात कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.1