logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वर्धा जिल्हा वाहतूक पोलीस विभागाने संपूर्ण वर्धा जिल्ह्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा उद्देश जिल्ह्यात वाढलेल्या अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी आवाहन करणे हा आहे. ही मोहीम मा. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल साहेब आणि मा. अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत, दिनांक २९.०५.२०२६ रोजी पेट्रोलिंग करत असताना वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा येथील अधिकारी पोउपनि अमोल लगड आणि अंमलदार सफी/४४३ अनिल तिवारी, पोहवा/१२६५ मुकेश राऊत, पोशि/९८३ प्रदिप कोवळे यांनी वाहन चालकांची तपासणी केली. यावेळी मंगेश श्रीधरराव काचोळे (वय ४० वर्षे, रा. गाडगे नगर मसाळा, वर्धा) यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांच्या रक्तात ३२.० mg% अल्कोहोल आढळले. तसेच, रमेश रामदासजी गुरव (वय ५८ वर्षे, रा. केजाजी चौक गोंडप्लाट वार्ड नं. १३, वर्धा) यांच्या वैद्यकीय तपासणीत रक्तात ७८.८ mg% अल्कोहोल आढळून आले. या दोन्ही वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ (दारू पिऊन वाहन चालवणे) आणि ३(१)१८१/१७७ नुसार कारवाई करण्यात आली आहे. या दैनंदिन मोहिमेदरम्यान, संपूर्ण वर्धा जिल्ह्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कलम १२९/१७७ (बिना हेल्मेट), ३(१)१८१/१७७ (विनापरवाना वाहन चालवणे), १८५ (दारू पिऊन वाहन चालवणे), १८४ (धोकादायक / ओव्हर स्पीड वाहन चालवणे) आणि १८४ सी (वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे) या मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जात आहे. वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा येथील पोलीस निरीक्षकांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, बिना हेल्मेट मोटार सायकल, बिना सीटबेल्ट चारचाकी वाहन चालवू नये तसेच अतिवेगाने आणि दारू पिऊन वाहन चालवू नये. त्यांनी नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

1 hr ago
user_Kranti Surya Jyothi news wardha
Kranti Surya Jyothi news wardha
Voice of people वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
1 hr ago
e8562704-d37a-4173-9954-284c66e74f44

वर्धा जिल्हा वाहतूक पोलीस विभागाने संपूर्ण वर्धा जिल्ह्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा उद्देश जिल्ह्यात वाढलेल्या अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी आवाहन करणे हा आहे. ही मोहीम मा. पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल साहेब आणि मा. अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत, दिनांक २९.०५.२०२६ रोजी पेट्रोलिंग करत असताना वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा येथील अधिकारी पोउपनि अमोल लगड आणि अंमलदार सफी/४४३ अनिल तिवारी, पोहवा/१२६५ मुकेश राऊत, पोशि/९८३ प्रदिप कोवळे यांनी वाहन चालकांची तपासणी केली. यावेळी मंगेश श्रीधरराव काचोळे (वय ४० वर्षे, रा. गाडगे नगर मसाळा, वर्धा) यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांच्या रक्तात ३२.० mg% अल्कोहोल आढळले. तसेच, रमेश रामदासजी गुरव (वय ५८ वर्षे, रा. केजाजी चौक गोंडप्लाट वार्ड नं. १३, वर्धा) यांच्या वैद्यकीय तपासणीत रक्तात ७८.८ mg% अल्कोहोल आढळून आले. या दोन्ही वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ (दारू पिऊन वाहन चालवणे) आणि ३(१)१८१/१७७ नुसार कारवाई करण्यात आली आहे. या दैनंदिन मोहिमेदरम्यान, संपूर्ण वर्धा जिल्ह्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कलम १२९/१७७ (बिना हेल्मेट), ३(१)१८१/१७७ (विनापरवाना वाहन चालवणे), १८५ (दारू पिऊन वाहन चालवणे), १८४ (धोकादायक / ओव्हर स्पीड वाहन चालवणे) आणि १८४ सी (वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे) या मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जात आहे. वाहतूक नियंत्रण शाखा, वर्धा येथील पोलीस निरीक्षकांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, बिना हेल्मेट मोटार सायकल, बिना सीटबेल्ट चारचाकी वाहन चालवू नये तसेच अतिवेगाने आणि दारू पिऊन वाहन चालवू नये. त्यांनी नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुंब्रा-कळव्याच्या आमदारांनी क्षेत्राच्या विकास, जनसुविधा आणि जनहिताशी संबंधित महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरून जनतेला भावनिक आवाहन केले. त्यांनी नागरिकांना क्षेत्रातील विकासकामांना सहकार्य करण्याचे, सामाजिक सलोखा राखण्याचे आणि जनसमस्यांच्या निराकरणासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. आमदारांनी जनतेला विश्वास दिला की, ते जनतेच्या हिताचे रक्षण आणि क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहतील.
    1
    मुंब्रा-कळव्याच्या आमदारांनी क्षेत्राच्या विकास, जनसुविधा आणि जनहिताशी संबंधित महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरून जनतेला भावनिक आवाहन केले. त्यांनी नागरिकांना क्षेत्रातील विकासकामांना सहकार्य करण्याचे, सामाजिक सलोखा राखण्याचे आणि जनसमस्यांच्या निराकरणासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. आमदारांनी जनतेला विश्वास दिला की, ते जनतेच्या हिताचे रक्षण आणि क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहतील.
    user_Times of reporting news
    Times of reporting news
    वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • सध्या 'कार्य त्यौहार' च्या नावाखाली सुरू असलेल्या घडामोडींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, यातून काही सकारात्मक बदल घडून येतील का, अशी विचारणा करण्यात आली आहे.
    1
    सध्या 'कार्य त्यौहार' च्या नावाखाली सुरू असलेल्या घडामोडींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, यातून काही सकारात्मक बदल घडून येतील का, अशी विचारणा करण्यात आली आहे.
    user_Satish Tiwari
    Satish Tiwari
    Artist वर्धा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • मुंब्रा-कळवा मतदारसंघातील आमदारांनी जनहितार्थ असलेल्या विविध मुद्द्यांवर जनतेला भावनिक आवाहन केले आहे. या आवाहनाद्वारे आमदारांनी जनतेच्या हिताचे विषय मांडत त्यांना कळकळीची विनंती केली.
    1
    मुंब्रा-कळवा मतदारसंघातील आमदारांनी जनहितार्थ असलेल्या विविध मुद्द्यांवर जनतेला भावनिक आवाहन केले आहे. या आवाहनाद्वारे आमदारांनी जनतेच्या हिताचे विषय मांडत त्यांना कळकळीची विनंती केली.
    user_Imran Shaikh
    Imran Shaikh
    वर्धा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • पुण्यात विषारी दारूच्या सेवनाने १४ लोकांचा बळी गेला असून, यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. या गंभीर घटनेप्रकरणी थेट पुणे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सरकारला विचारणा करण्यात आली आहे की हे अधिकारी केवळ पैसे खाण्यासाठी आणि हप्ते गोळा करण्यासाठीच तिथे बसले आहेत का.
    1
    पुण्यात विषारी दारूच्या सेवनाने १४ लोकांचा बळी गेला असून, यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. या गंभीर घटनेप्रकरणी थेट पुणे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सरकारला विचारणा करण्यात आली आहे की हे अधिकारी केवळ पैसे खाण्यासाठी आणि हप्ते गोळा करण्यासाठीच तिथे बसले आहेत का.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • नाशिक येथे रिंग रोडमुळे हजारो शेतकऱ्यांचे भविष्य धोक्यात आलेले असताना, बाधित शेतकऱ्यांसोबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी कॅमेरा बंद करण्याची अट घातल्याने संतापजनक घटना घडली आहे. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी कॅमेरा बंद न केल्यास चर्चा करणार नाही असे सांगत हात जोडून निघून जाण्याची तयारी दर्शवली. या प्रकारामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर प्रशासनाचे कार्य न्याय, पारदर्शक आणि कायद्याच्या चौकटीत असेल, तर कॅमेऱ्याची भीती कशासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे. निर्णय स्वच्छ असतील तर कॅमेरा बंद करण्याची गरज काय, अशी विचारणा होत आहे. कॅमेरा चालू असताना चर्चा करायला संकोच वाटत असेल, तर जनतेच्या मनात शंका निर्माण होणे स्वाभाविक असल्याचे म्हटले जात आहे. शेतकऱ्यांनी पारदर्शकतेचा आग्रह धरावा असे आवाहन करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून, जनतेमध्ये या घटनेमुळे मोठा आक्रोश आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यासमोर चर्चा करायला हवी, अशी मागणी जोर धरत आहे.
    1
    नाशिक येथे रिंग रोडमुळे हजारो शेतकऱ्यांचे भविष्य धोक्यात आलेले असताना, बाधित शेतकऱ्यांसोबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी कॅमेरा बंद करण्याची अट घातल्याने संतापजनक घटना घडली आहे. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी कॅमेरा बंद न केल्यास चर्चा करणार नाही असे सांगत हात जोडून निघून जाण्याची तयारी दर्शवली.

या प्रकारामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर प्रशासनाचे कार्य न्याय, पारदर्शक आणि कायद्याच्या चौकटीत असेल, तर कॅमेऱ्याची भीती कशासाठी, असा सवाल उपस्थित होत आहे. निर्णय स्वच्छ असतील तर कॅमेरा बंद करण्याची गरज काय, अशी विचारणा होत आहे. कॅमेरा चालू असताना चर्चा करायला संकोच वाटत असेल, तर जनतेच्या मनात शंका निर्माण होणे स्वाभाविक असल्याचे म्हटले जात आहे.

शेतकऱ्यांनी पारदर्शकतेचा आग्रह धरावा असे आवाहन करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून, जनतेमध्ये या घटनेमुळे मोठा आक्रोश आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यासमोर चर्चा करायला हवी, अशी मागणी जोर धरत आहे.
    user_Ramrao Gaurkhede
    Ramrao Gaurkhede
    Grocery delivery service हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • यवतमाळ जिल्ह्यातील अकोला बाजार येथील जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत सुमारे वर्षभरापूर्वी कोसळली आहे. या भिंतीअभावी शाळेच्या आवारात मोकाट जनावरांचा मुक्त संचार सुरू असतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या मैदानावर खेळणे अडचणीचे ठरत आहे. या गंभीर स्थितीमुळे शाळेची संरक्षक भिंत तात्काळ बांधण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अकोला बाजार येथील जिल्हा परिषद शाळेची दुर्दशा झाली असून, शाळा अद्याप संरक्षक भिंतीच्या प्रतीक्षेत आहे.
    1
    यवतमाळ जिल्ह्यातील अकोला बाजार येथील जिल्हा परिषद शाळेची संरक्षक भिंत सुमारे वर्षभरापूर्वी कोसळली आहे. या भिंतीअभावी शाळेच्या आवारात मोकाट जनावरांचा मुक्त संचार सुरू असतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या मैदानावर खेळणे अडचणीचे ठरत आहे.

या गंभीर स्थितीमुळे शाळेची संरक्षक भिंत तात्काळ बांधण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अकोला बाजार येथील जिल्हा परिषद शाळेची दुर्दशा झाली असून, शाळा अद्याप संरक्षक भिंतीच्या प्रतीक्षेत आहे.
    user_विलास महल्ले
    विलास महल्ले
    Ghatanji, Yavatmal•
    13 hrs ago
  • भारत के 100 प्रभावशाली सम्मान से सम्मानित हुए थाने की सोशल एक्टिविटीज डॉ बीनू वर्गीस भारत के 100 प्रभावशाली सम्मान से सम्मानित हुए थाने की सोशल एक्टिविटीज डॉ बीनू वर्गीस
    1
    भारत के 100 प्रभावशाली सम्मान से सम्मानित हुए थाने की सोशल एक्टिविटीज डॉ बीनू वर्गीस
भारत के 100 प्रभावशाली सम्मान से सम्मानित हुए थाने की सोशल एक्टिविटीज डॉ बीनू वर्गीस
    user_Imran Shaikh
    Imran Shaikh
    वर्धा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • चारबाग येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर छत कोसळल्याची घटना घडली, ज्यात दोन व्यक्ती गंभीरपणे अडकले. या दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, बचावकार्यात उशीर का झाला, याबाबतही प्रश्न विचारले जात आहेत.
    1
    चारबाग येथील प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर छत कोसळल्याची घटना घडली, ज्यात दोन व्यक्ती गंभीरपणे अडकले. या दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या सुविधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, बचावकार्यात उशीर का झाला, याबाबतही प्रश्न विचारले जात आहेत.
    user_Ammar h (ezaan)
    Ammar h (ezaan)
    Social Media Manager कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.