Shuru
Apke Nagar Ki App…
दारूबंदीसाठी महिलांची थेट पोलीस ठाण्यावर धडक ! पोलीस येतात आणि पैसे घेऊन जातात असा थेट आरोप #जालनाकर #अंबड #क्राईम #घनसावंगी #शासन #दारू #दारूबंदी #पोलीस #जालनापोलिस #jalnasp #DYSP #तीर्थपुरी #खड्का #गृहमंत्री #मुख्यमंत्री #उपमुख्यमंत्री #महिला #रणरागिणी #महिलामंडळ
User7432
दारूबंदीसाठी महिलांची थेट पोलीस ठाण्यावर धडक ! पोलीस येतात आणि पैसे घेऊन जातात असा थेट आरोप #जालनाकर #अंबड #क्राईम #घनसावंगी #शासन #दारू #दारूबंदी #पोलीस #जालनापोलिस #jalnasp #DYSP #तीर्थपुरी #खड्का #गृहमंत्री #मुख्यमंत्री #उपमुख्यमंत्री #महिला #रणरागिणी #महिलामंडळ
- Dhanaji Babar mmSangole, Solapur🙏on 11 April
More news from Maharashtra and nearby areas
- मुंबई. दुनिया में अमीरी की कई कहानियां सुनने को मिलती हैं, लेकिन मुंबई के भरत जैन की कहानी बिल्कुल अनोखी है. उन्हें अक्सर ‘दुनिया का सबसे अमीर भिखारी’ कहा जाता है, क्योंकि उन्होंने भीख मांगकर अपनी किस्मत बनाई और आज करोड़ों की संपत्ति के मालिक हैं. भरत जैन कौन हैं? मुंबई के एक साधारण और गरीब परिवार में जन्मे भरत जैन का बचपन तंगहाली में गुजरा. पेट भर खाना और सिर पर छत तक मुश्किल थी. इसी हालात ने उन्हें बचपन से ही भीख मांगने पर मजबूर कर दिया. पिछले चार दशक से भरत जैन मुंबई के छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस (CST) और आजाद मैदान जैसे इलाकों में रोजाना 10–12 घंटे भीख मांगते रहे हैं.1
- सत्तेसाठी नाही, जनतेच्या विकास व न्याय हक्कांसाठी आमचा लढा! प्रभाग क्र.4 लढणारही आणि जिंकणारही! पैसा नाही, माणसं कमवली सौ. जयश्री प्रमोदकुमार प्रधान (दाभाडे)1
- छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र प्रभाग क्रमांक 26 मध्ये विशाल जैस्वाल ओबीसी पुरुष यांना ख्रिस्ती बांधवांचा पूर्ण पाठिंबा नाताळाच्या दिवशी सर्वांनी ठरवले प्रभाग क्रमांक 26 मध्ये विशाल जैस्वाल यांना निवडून आणण्यासाठी करणार पूर्ण सहयोग1
- Post by Chandrakant Gupta1
- https://youtube.com/shorts/1ZKeqnkSADs?si=nVVIVnKo-crSYqdQ1
- अरवली जंगल पर्वत वाचवण्यासाठी अखेर जनता रस्त्यावर आली. आजुबाजुच्या सर्व गाव शहर एकत्र1
- माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे कार्यक्रमात आधुनिक शेतीसाठी मोबाईल ॲपचा वापर करा; सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांचे शेतकऱ्यांना आवाहन सिल्लोड: बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. आधुनिक शेतीमध्ये मोबाईल ॲप्सचा वापर करून शेतकऱ्यांनी स्वतःला अपडेट ठेवावे, असे आवाहन माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. २४ डिसेंबर रोजी सिल्लोड येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. तंत्रज्ञानामुळे शेती होणार सोपी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अब्दुल सत्तार म्हणाले की, हवामानाचा अंदाज, बाजारभाव आणि पिकांवरील रोगराईचे व्यवस्थापन करण्यासाठी सध्या अनेक प्रगत मोबाईल ॲप्स उपलब्ध आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास: शेतकऱ्यांचा वेळ आणि कष्ट वाचतील. नव्या तंत्रज्ञानामुळे उत्पादनात वाढ होईल. बाजारपेठेची माहिती थेट मिळाल्याने आर्थिक फसवणूक टळेल. शेतकऱ्यांनी बदलाची कास धरावी सत्तार यांनी पुढे नमूद केले की, "आजचा शेतकरी केवळ उत्पादक राहून चालणार नाही, तर त्याला तंत्रज्ञानाची जाण असलेला 'स्मार्ट' शेतकरी व्हावे लागेल. शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ मिळवण्यासाठीही मोबाईल ॲप्स अत्यंत उपयुक्त ठरत आहेत." यावेळी उपस्थित कृषी तज्ज्ञांनी विविध सरकारी आणि खाजगी ॲप्सची माहिती शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे दिली. या कार्यक्रमाला सिल्लोड परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 1
- मूलभूत न्याय हक्कांसाठी ठाम संघर्ष! प्रभाग क्र.4 चा आवाज – जनतेसोबत, जनतेसाठी सौ. जयश्री प्रमोदकुमार प्रधान (दाभाडे)1