महाराष्ट्रातील पालकांना अत्यंत महत्त्वाची Update...! RTE प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७ ची पहिली निवड यादी (Selection List No. 1) जाहीर झाली असून पात्र बालकांच्या पालकांसाठी शिक्षण विभागाने नियमावली प्रसिद्ध केली आहे. काय आहेत महत्त्वाचे बदल आणि सूचना? जाणून घ्या एका क्लिकवर: • प्रवेशाची मुदत: १० एप्रिल २०२६ ते २० एप्रिल २०२६ पर्यंत पालकांनी आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. • Documents List: अर्ज भरताना जी कागदपत्रे जोडली होती, त्या सर्वांच्या मूळ प्रति (Original) आणि साक्षांकित प्रती (Attested copies) सोबत ठेवा. • Allotment Letter: पोर्टलवरून 'अर्जाची स्थिती' या Tab मधून अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून घ्यावी. • Admit Card साठी सूचना: पालकांनी लॉगिन न करता पोर्टलवरील 'अर्जाची स्थिती' या पर्यायाचाच वापर करून ॲडमिट कार्ड काढावे. • SMS वर अवलंबून राहू नका: जरी मोबाईलवर SMS येणार असले, तरी पालकांनी स्वतः RTE Portal वर जाऊन आपला अर्ज क्रमांक टाकून लॉटरी लागली की नाही याची खात्री करावी. • Waiting List: प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी सध्या घाई करू नये. पहिल्या फेरीची मुदत संपल्यानंतर त्यांना SMS पाठवले जातील. • पडताळणी समिती: सर्व कागदपत्रांची पडताळणी करून विहित मुदतीत पडताळणी समितीकडून (Verification Committee) ऑनलाइन प्रवेशाची रिसीट घेणे अनिवार्य आहे. तुम्हाला RTE प्रवेश प्रक्रियेत काही अडचणी येत आहेत का?
महाराष्ट्रातील पालकांना अत्यंत महत्त्वाची Update...! RTE प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७ ची पहिली निवड यादी (Selection List No. 1) जाहीर झाली असून पात्र बालकांच्या पालकांसाठी शिक्षण विभागाने नियमावली प्रसिद्ध केली आहे. काय आहेत महत्त्वाचे बदल आणि सूचना? जाणून घ्या एका क्लिकवर: • प्रवेशाची मुदत: १० एप्रिल २०२६ ते २० एप्रिल २०२६ पर्यंत पालकांनी आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. • Documents List: अर्ज भरताना जी कागदपत्रे जोडली होती, त्या सर्वांच्या मूळ प्रति (Original) आणि साक्षांकित प्रती (Attested copies) सोबत ठेवा. • Allotment Letter: पोर्टलवरून 'अर्जाची स्थिती' या Tab मधून अलॉटमेंट लेटरची प्रिंट काढून घ्यावी. • Admit Card साठी सूचना: पालकांनी लॉगिन न करता पोर्टलवरील 'अर्जाची स्थिती' या पर्यायाचाच वापर करून ॲडमिट कार्ड काढावे. • SMS वर अवलंबून राहू नका: जरी मोबाईलवर SMS येणार असले, तरी पालकांनी स्वतः RTE Portal वर जाऊन आपला अर्ज क्रमांक टाकून लॉटरी लागली की नाही याची खात्री करावी. • Waiting List: प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी सध्या घाई करू नये. पहिल्या फेरीची मुदत संपल्यानंतर त्यांना SMS पाठवले जातील. • पडताळणी समिती: सर्व कागदपत्रांची पडताळणी करून विहित मुदतीत पडताळणी समितीकडून (Verification Committee) ऑनलाइन प्रवेशाची रिसीट घेणे अनिवार्य आहे. तुम्हाला RTE प्रवेश प्रक्रियेत काही अडचणी येत आहेत का?
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2
- शिरपूर तालुक्यातील खैरखुटी येथे पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ललिता सुनिल पावरा असे मृत महिलेचे नाव असून आरोपी पती सुनिल सायमल पावरा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.1
- माझी एक विनंती आहे की ही टाकी बनून तीन महिने झाले तरी सुध्दा पाणी नाही अल2
- Post by AQUEEL CABLE NETWORK1
- राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पाचोऱ्यात सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांच्या “भिमगीतांचा झंकार (ऑर्केस्ट्रा)”1
- येवला: राज्यात उन्हाचा कडाका दिवसागणिक वाढत चालला असून, नाशिक जिल्ह्याचा पारा आता ४०°C च्या पुढे गेला आहे. एप्रिल महिना सुरू होताच सूर्यनारायण कोपल्याचे पाहायला मिळत असून, कडक ऊन आणि घामाच्या धारांमुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. या उष्णतेपासून सुटका मिळवण्यासाठी आता अबालवृद्धांची व बच्चे कंपनीचे पावले जलतरण तलावांकडे वळू लागली आहेत. नाशिकसह जिल्ह्यातील येवला, निफाड, सिन्नर आणि चांदवड या तालुक्यांमध्ये सध्या उष्णतेची मोठी लाट पाहायला मिळत आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट असतो, मात्र येवला शहरातील क्रीडा संकुल परिसरातील जलतरण तलाव मात्र 'हाऊसफुल्ल' झाले आहेत. शरीराला थंडावा मिळवण्यासाठी बालगोपाळांसह तरुणांची येथे तुडुंब गर्दी होत आहे. सकाळपासूनच सुरू होणारी ही गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम असते. विशेषतः उन्हाळी सुट्ट्यांमुळे मुलांसाठी ही एक पर्वणीच ठरली आहे. केवळ छंद म्हणून नव्हे, तर आरोग्यासाठी आणि वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी 'जलतरण' हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे नागरिक सांगत आहेत. वाढत्या उन्हामुळे शीतपेये आणि जलतरण तलावांना सध्या मोठी पसंती मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट सचिन वखरे येवला1
- 👉में निधि कुमारी ; हम अपने होश हवास में बोल रही हूँ की मेरे गार्जियन मेरे मर्जी बगैर कही और एक उम्रदराज लड़का के साथ शादी करवा रही थी जिसके वजह से हम अपने मर्जी से घर से निकल कर इस लड़का के साथ खुशहाल शादी कर लिए है और हम जहां भी है इसके साथ खुश है और इसके बारे में हम अपने गार्जियन को कुछ दिन पहले जानकारी भी दिए थे अगर इस लड़का को या इसके परिवार को किसी भी प्रकार के दबाव दिया जाता है तो इसका जिम्मेवार मेरे परिवार और इसमें शामिल मेरे रिश्तेदार होगे !!1
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2