ग्रुप केंद्र सीआरपीएफ नागपुर में अंतर्राष्ट्रीय महिला दिवस उत्साहपूर्वक मनाया गया ग्रुप केंद्र सीआरपीएफ नागपुर में अंतर्राष्ट्रीय महिला दिवस उत्साहपूर्वक मनाया गया नागपुर-अंतरराष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर ग्रुप केंद्र सीआरपीएफ नागपुर परिसर में एक विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम की अध्यक्षता श्रीमती पूनम गुप्ता, अध्यक्षा, क्षेत्रीय कावा, सीआरपीएफ नागपुर ने की। कार्यक्रम का उद्देश्य महिलाओं के सशक्तिकरण, उनके अधिकारों के प्रति जागरूकता तथा समाज में उनकी महत्वपूर्ण भूमिका को रेखांकित करना था। अंतरराष्ट्रीय महिला दिवस 2026 का वैश्विक विषय ‘Rights, Justice and Action for All Women and Girls’ है, जो महिलाओं और बालिकाओं के समान अधिकार, न्याय तथा उनके अधिकारों के प्रभावी क्रियान्वयन पर बल देता है। अपने संबोधन में श्रीमती गुप्ता ने कहा कि अंतर्राष्ट्रीय महिला दिवस केवल एक उत्सव नहीं बल्कि महिलाओं की उपलब्धियों, संघर्षों और उनके योगदान को सम्मान देने का महत्वपूर्ण अवसर है। उन्होंने कहा कि महिलाएं आज हर क्षेत्र में अपनी प्रतिभा और क्षमता का परिचय दे रही हैं तथा समाज और राष्ट्र के विकास में महत्वपूर्ण भूमिका निभा रही हैं। उन्होंने उपस्थित महिलाओं को आत्मविश्वास के साथ आगे बढ़ने, अपने अधिकारों के प्रति सजग रहने तथा नई पीढ़ी को शिक्षा और संस्कारों के माध्यम से सशक्त बनाने के लिए प्रेरित किया। उन्होंने अपने संबोधन में विश्वास व्यक्त करते हुए कहा कि आने वाले वर्षों में महिलाओं के उपलब्धियों में उल्लेखनीय वृद्धि देखने को मिलेगी। उन्होंने आश्वस्त किया कि महिलाएं नए-नए चुनौतियों को स्वीकार करते हुए अपने साहस, समर्पण और कर्मठता के माध्यम से समाज के हर क्षेत्र में उत्कृष्ट योगदान देंगी। उपस्थित महिलाओं ने बड़े उत्साह के साथ कार्यक्रम में भाग लिया। इस अवसर पर महिलाओं को स्वास्थ्य, शिक्षा, आत्मनिर्भरता तथा सामाजिक भागीदारी के महत्व के बारे में जागरूक किया गया। कार्यक्रम के दौरान सांस्कृतिक गतिविधियां एवं संवाद सत्र भी आयोजित किए गए, जिनमें महिलाओं ने सक्रिय रूप से भाग लिया। इस अवसर पर ग्रुप केंद्र सीआरपीएफ नागपुर परिसर के श्री स्वागत कैलास सहायक कमांडेंट, श्रीमती श्वेता स्वागत , श्रीमती मीना नीरज, क्षेत्रीय कावा की सदस्याओं तथा परिवारजनों की उपस्थिति रही जो नारी शक्ति के दृढ़ संकल्प को दर्शाता है। कार्यक्रम का समापन धन्यवाद ज्ञापन के साथ हुआ, जिसमें सभी प्रतिभागियों एवं आयोजकों के योगदान की सराहना की गई।
ग्रुप केंद्र सीआरपीएफ नागपुर में अंतर्राष्ट्रीय महिला दिवस उत्साहपूर्वक मनाया गया ग्रुप केंद्र सीआरपीएफ नागपुर में अंतर्राष्ट्रीय महिला दिवस उत्साहपूर्वक मनाया गया नागपुर-अंतरराष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर ग्रुप केंद्र सीआरपीएफ नागपुर परिसर में एक विशेष कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम की अध्यक्षता श्रीमती पूनम गुप्ता, अध्यक्षा, क्षेत्रीय कावा, सीआरपीएफ नागपुर ने की। कार्यक्रम का उद्देश्य महिलाओं के सशक्तिकरण, उनके अधिकारों के प्रति जागरूकता तथा समाज में उनकी महत्वपूर्ण भूमिका को रेखांकित करना था। अंतरराष्ट्रीय महिला दिवस 2026 का वैश्विक विषय ‘Rights, Justice and Action for All Women and Girls’ है, जो महिलाओं और बालिकाओं के समान अधिकार, न्याय तथा उनके अधिकारों के प्रभावी क्रियान्वयन पर बल देता है। अपने संबोधन में श्रीमती गुप्ता ने कहा कि अंतर्राष्ट्रीय महिला दिवस केवल एक उत्सव नहीं बल्कि महिलाओं की उपलब्धियों, संघर्षों और उनके योगदान को सम्मान देने का महत्वपूर्ण अवसर है। उन्होंने कहा कि महिलाएं आज हर क्षेत्र में अपनी प्रतिभा और क्षमता का परिचय दे रही हैं तथा समाज और राष्ट्र के विकास में महत्वपूर्ण भूमिका निभा रही हैं। उन्होंने उपस्थित महिलाओं को आत्मविश्वास के साथ आगे बढ़ने, अपने अधिकारों के प्रति सजग रहने तथा नई पीढ़ी को शिक्षा और संस्कारों के माध्यम से सशक्त बनाने के लिए प्रेरित किया। उन्होंने अपने संबोधन में विश्वास व्यक्त करते हुए कहा कि आने वाले वर्षों में महिलाओं के उपलब्धियों में उल्लेखनीय वृद्धि देखने को मिलेगी। उन्होंने आश्वस्त किया कि महिलाएं नए-नए चुनौतियों को स्वीकार करते हुए अपने साहस, समर्पण और कर्मठता के माध्यम से समाज के हर क्षेत्र में उत्कृष्ट योगदान देंगी। उपस्थित महिलाओं ने बड़े उत्साह के साथ कार्यक्रम में भाग लिया। इस अवसर पर महिलाओं को स्वास्थ्य, शिक्षा, आत्मनिर्भरता तथा सामाजिक भागीदारी के महत्व के बारे में जागरूक किया गया। कार्यक्रम के दौरान सांस्कृतिक गतिविधियां एवं संवाद सत्र भी आयोजित किए गए, जिनमें महिलाओं ने सक्रिय रूप से भाग लिया। इस अवसर पर ग्रुप केंद्र सीआरपीएफ नागपुर परिसर के श्री स्वागत कैलास सहायक कमांडेंट, श्रीमती श्वेता स्वागत , श्रीमती मीना नीरज, क्षेत्रीय कावा की सदस्याओं तथा परिवारजनों की उपस्थिति रही जो नारी शक्ति के दृढ़ संकल्प को दर्शाता है। कार्यक्रम का समापन धन्यवाद ज्ञापन के साथ हुआ, जिसमें सभी प्रतिभागियों एवं आयोजकों के योगदान की सराहना की गई।
- कुही- मांढळ येथे नारीशक्ती चा जागर, जागतिक महिला दिन उत्साहात, सामाजिक कार्यकर्त्या व कर्तबगार महीलांचा सत्कार करण्यात आला1
- इंडिया में थी ट्रक पर हॉस्पिटल कैसी हालत थी मैंने किसी से बोल मदद करने की तो उसने भी बात नहीं की और मेरा काम करता था उसने भी मदद की इस क्षेत्र में मैं क्या कर सकता था और मन भरोस इलाज करवाता रहा और आज मीटिंग चाहिए लेकिन किसी ने मदद नहीं की है देख सकते हो आप2
- रसीद कटवाने के लिए गरीब ने अपनी जमा पूंजी लु/टा दी, फिर भी औराई ब्लॉक के अधिकारियों का पेट नहीं भरा!" #Aurai #Muzaffarpur #bihar #BiharNews #viral #trending #AkashPriyadarshi1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- देवळी (जि. वर्धा) : परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर व विषारी दारू विक्रीचा पर्दाफाश केल्याच्या कारणावरून एका पत्रकारावर व त्यांच्या पत्नीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना देवळी येथे घडली आहे. या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ऑल इंडिया मीडिया असोसिएशनचे पत्रकार शंकर अंबादास केवदे (रा. देवळी, जि. वर्धा) यांनी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर व विषारी दारू विक्रीबाबत बातमी प्रसारित केली होती. तसेच या संदर्भात संबंधित पोलिसांसोबत झालेल्या संभाषणाची रेकॉर्डिंग सार्वजनिक हिताच्या दृष्टीने सोशल मीडियावर प्रसारित केली होती. सदर बाबीची माहिती संबंधित व्यक्तींना मिळाल्यानंतर त्यांनी पत्रकार शंकर केवदे यांना घरातून बोलावून घेतले व त्यांनीच ती रेकॉर्डिंग त्यांना ऐकवली. त्यानंतर “तू आमच्या विरोधात तक्रार का करतोस” या कारणावरून आरोपींनी त्यांच्यावर तसेच त्यांच्या पत्नीवर एकत्रितपणे मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्यांच्या पत्नीच्या हाताला दुखापत झाली असून घटनेदरम्यान आरोपींकडे शस्त्र असल्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे असल्याचे सांगण्यात आले आहे : रामदास डायरे विशाल पारिसे (देवळी)श्रावण डाहे (रा. निंबोली) सदर सर्व व्यक्ती बेकायदेशीर दारू विक्रीच्या व्यवसायाशी संबंधित असल्याची माहिती समोर येत असून परिसरात त्यांच्या दादागिरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी केवळ भारतीय दंड संहिता कलम 115 व 352 अंतर्गत गुन्हा नोंद केल्याचे समजते. मात्र घटनेचे स्वरूप गंभीर असताना अधिक कठोर व संबंधित कलमान्वये गुन्हा नोंद करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच पत्रकार शंकर केवदे यांच्या पत्नीचा मेडिकल रिपोर्ट (MLC) देण्यात न आल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सखोल व निष्पक्ष चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. पत्रकारांवर होणाऱ्या अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. — शंकर अंबादास केवदे पत्रकार, ऑल इंडिया मीडिया असोसिएशन रा. देवळी, जि. वर्धा मोबाईल : 70584167432
- ११ वर्षाच्या विद्यार्थ्याने रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, कारण ऐकून थक्क व्हाल... चूक नेमकी कोणाची?? भंडारा : शाळेत दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले. नंतर भांडणाचे रूपांतरभंडारा येथील 11वर्ष हाणामारीत झाले. रागाच्या भरात एका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याने फलकावर काहीतरी अभद्र वाक्य लिहिली. शिक्षकांनी ती वाचताच पालकांना बोलवण्याचे फर्मान सोडले. त्यानंतर मात्र विद्यार्थ्याला धडकी भरली. यावर मार्ग विचारण्यासाठी विद्यार्थ्याने 'एआय'ला काय करायचे असे विचारले असता 'एआय'ने त्याला चुकीची कबुली देण्यास सांगितले. मात्र आपण चूक कबूल केली तर बाबा मारतील जब भीतीने या अल्पवयीन विद्यार्थ्याने दुसरा मार्ग शोधला. त्याने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला. विद्यार्थ्याने भीतीपोटी अपहरणाचा असा बनाव रचल्याचे उघड होताच पालकही चकित झाले. मात्र या प्रकारामुळे मोबाईलचा अतिवापर आणि विद्यार्थ्यांचा एकलकोंडेपणा पुन्हा एकदा चर्चेचा विषय झाला आहे. पालकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीचे परिणाम आता मुलांच्या मानसिकतेवर होऊ लागले आहेत. नोकरीसाठी दिवसभर घराबाहेर राहणारे, पैसा कमावण्याच्या स्पर्धेत धावणारे आई-वडील आणि घरात एकाकी पडलेली मुले. घरात या मुलांशी संवाद साधण्यासाठी कोणीही नसल्याने ती एकलकोंडी होतात. त्यांच्या मनात अनेक प्रश्नांचे कुतूहल असते, मात्र त्यांच्या प्रश्नांना योग्य दिशा देणार कोणीही नसतं. हळूहळू मोबाईल सारखे यंत्र त्यांचे सवंगडी होतात. मुले मोबाईलच्या आहारी गेल्याची ओरड केली जाते मात्र त्याला जबाबदार कोण ? याचा विचार होताना दिसत नाही. मोबाईल आणि चित्रपटांच्या आहारी जाऊन सिनेमातल्या कथानकाप्रमाणे कथा रचू लागतात. सिनेमातले कथानकालाही लाजवेल असा एक प्रकार पवनी तालुक्यात समोर आला आहे. एका नामांकित शाळेतील अकरा वर्षीय विद्यार्थ्याने केवळ शिक्षक आणि पालकांच्या भीतीने स्वतःच्या अपहरणाचा ड्रामा रचला. हा प्रकार उघडकीस येताच चर्चेला उधाण आले आहे. "११ वर्षाचा एक विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी स्कूल बसची वाट पाहत उभा होता. तोच एका व्यक्तीने तिथे येऊन त्याच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि चाकूच्या धाकावर त्या विद्यार्थ्याचे अपहरण केले. ट्रॅव्हल्समधून उतरलेल्या एका व्यक्तीने या विद्यार्थ्याच्या नाकावर रुमाल ठेवताच तो बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला नागपूरच्या दिशेने नेत असताना उमरेडच्या पुढे त्याच्या परिचित असलेल्या एका मंदिराजवळ गाडी थांबताच त्याला अचानक शुद्ध आली, त्याने आरडाओरडा करताच अपहरणकर्त्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर विद्यार्थ्यांने घरी आईला फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला. थोड्याच वेळात जवळच राहत असलेले त्याचे मामा तेथे पोहोचले आणि ते त्याला सुखरूप घरी घेऊन आले. " ही सारी आपबीती एका अकरा वर्षीय विद्यार्थ्याने रडत रडत त्याच्या पालकांसमोर बोलून दाखवली. त्याचे बोलणे ऐकून आईचेही डोळे पाणावले आणि लेक सुखरूप घरी परतल्याचे समाधानही तिच्या डोळ्यात तरळू लागले. पालकांनी त्याला याबाबत आणखीन विचारणा करण्यास सुरुवात केली. सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले मात्र त्यात असे काहीही घडल्याचे निष्पन्न झाले नाही त्यामुळे पालकांच्या मनात शंकेची पाल चूकचुकली. विद्यार्थ्याला याबाबत आणखी प्रश्न विचारून त्याच्याकडून सत्य वदविण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. त्याचा खोटेपणा फार काळ टिकू शकला नाही. व त्याने ढसाढसा रडत रडत आपण अपहरणाचा बनाव रचला असल्याचे पालकांसमोर कबूल केले. शाळेतील शिक्षकांच्या आणि पालकांकडून आपल्याला शिक्षा होईल किंवा मार बसेल या भीतीने आपण हा सर्व प्रकार केल्याचे त्याने सांगितले. घडलेला सर्व प्रकार थक्क करून देणारा असला तरी यात नेमकी चूक कोणाची हा प्रश्न उपस्थित होतो. अकरा वर्षाच्या एखाद्या मुलाने युट्युबवर बघून असा बनाव करणे, तेही अत्यंत शुल्लक कारणासाठी. त्या चिमुकल्याच्या मनात असलेली भीती आणि एकटेपणा तर या सर्वांना जबाबदार नाही ? पालकांनी मुलांना वेळ देणे, त्यांना समजून घेणे आणि त्यांच्या एकटेपणाला दूर करणे ही जाता काळाची गरज असल्याचे पुन्हा एकदा या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. अन्यथा मोबाईलच्या आहारी गेलेले हे चिमुकले पब्जी आणि कोरियन गेम सारख्या ऑनलाइन गेमिंगचे बळी पडतील. मुलांनी केलेल्या कृतीसाठी त्यांना दोष देत बसण्यापेक्षा पालकांनी वेळेचं सावध होणे आता गरजेचे आहे.1
- Residential Nmrda Plot Available At Bhilgaon Kamptee Road Nagpur Near To Major Market Area Itwari and Kalamna Bank Loan Available For More Info Call On 99226600571
- Post by Pitam Parjapati1
- रसीद कटवाने के लिए गरीब ने अपनी जमा पूंजी लु/टा दी, फिर भी औराई ब्लॉक के अधिकारियों का पेट नहीं भरा!" #Aurai #Muzaffarpur #bihar #BiharNews #viral #trending #AkashPriyadarshi1