तालुक्यातील केशोरी गावाला औद्योगिक विकासाची प्रतीक्षा... केशोरी गावाला औद्योगिक विकासाची प्रतीक्षा अर्जुनी मोरगाव : तहसील अंतर्गत केशोरी गाव खूप मोठं आहे. असे असतानाही येथे औद्योगिक विकास होत नाही. कॅम्पसमध्ये जाहीर केलेल्या योजना कागदपत्रांवरच राबवल्या जात आहेत. असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. परिसरामध्ये औद्योगिक विकासाची कामे होत नसल्याने परिसरातील विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. सुशिक्षित बेरोजगारांची संख्याही वाढत आहे. तसेच बेरोजगार युवक कामाच्या शोधात इतर राज्यात नागरिक स्थलांतरित होत आहेत. सुशिक्षित बेरोजगारांची संख्याही वाढत आहे. तसेच बेरोजगार युवक कामाच्या शोधात इतर स्थलांतरित होत आहेत. कॅम्पसमधील छोटे-मोठे कामगार राज्यात कंत्राटी क्षेत्रात आहेत. असे असतानाही एकही लोकप्रतिनिधी औद्योगिक विकासाकडे लक्ष देत नाही. लघु उद्योगांमध्ये खाजगी मालकीच्या तांदूळ गिरण्या आणि छोटे आणि मोठे व्यवसाय यांचा समावेश होतो. परिसराच्या विकासाकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
तालुक्यातील केशोरी गावाला औद्योगिक विकासाची प्रतीक्षा... केशोरी गावाला औद्योगिक विकासाची प्रतीक्षा अर्जुनी मोरगाव : तहसील अंतर्गत केशोरी गाव खूप मोठं आहे. असे असतानाही येथे औद्योगिक विकास होत नाही. कॅम्पसमध्ये जाहीर केलेल्या योजना कागदपत्रांवरच राबवल्या जात आहेत. असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. परिसरामध्ये औद्योगिक विकासाची कामे होत नसल्याने परिसरातील विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. सुशिक्षित बेरोजगारांची संख्याही वाढत आहे. तसेच बेरोजगार युवक कामाच्या
शोधात इतर राज्यात नागरिक स्थलांतरित होत आहेत. सुशिक्षित बेरोजगारांची संख्याही वाढत आहे. तसेच बेरोजगार युवक कामाच्या शोधात इतर स्थलांतरित होत आहेत. कॅम्पसमधील छोटे-मोठे कामगार राज्यात कंत्राटी क्षेत्रात आहेत. असे असतानाही एकही लोकप्रतिनिधी औद्योगिक विकासाकडे लक्ष देत नाही. लघु उद्योगांमध्ये खाजगी मालकीच्या तांदूळ गिरण्या आणि छोटे आणि मोठे व्यवसाय यांचा समावेश होतो. परिसराच्या विकासाकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
- *शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्याबाबद,जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..* मोरगाव अर्जुनी, अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघ,विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संघ यांच्या संयुक्त विधमाने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यासंदर्भात मा. तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. दि. 15 एप्रिल पासून 14 विविध मुद्धांवरून शेतकऱ्यांचे साखळी उपोषण सुरु आहे.उपोषणाचा सातवा दिवस सुरु असूनही अजूनही कोणी भेट देण्याकरिता आला नाही किंवा समस्या ऐकायला आला नाही.त्यामुळे दोन ते तीन दिवसात जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर असंख्य शेतकरी घटनास्थळी जमा होऊन आंदोलन करू, रस्ता रोको करू,तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालयाला घेराव करू,तसेच रेल रोको आणि आमरण उपोषण करू असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.1
- डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त आणि असीयन न्यूज चॅनल च्या वर्धमान दिना निमित्त होम गार्ड परेड साकोली येथे आज रात्री भीम गीतांचा संगीतमय कार्यक्रम झाला. कार्यकम बघण्यासाठी संगीतमय प्रेमी नी आपली हजेरी लावली होती.1
- Post by Dinesh kambli3
- काळी दौलत परिसरात अवकाळी पावसाने झोडपले काळी दौलत सह परीसरात मागील काही दिवसांपासून तप्त उन्हामुळे व प्रचंड उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र सोमवारी रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह काळी दौलत सह परीसरातील गावांना अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे शेतातील ज्वारी मका हळद व भाजीपाला सह इतर पिकांना मोठा फटका बसला आहे.रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या अवकाळी पावसाच्या तांडवामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते या पावसामुळे काही प्रमाणात उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे नागरिक भयभीत झाले होते. हवामान विभागाने पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे4
- नमो उद्याणास तयार विरोध भिवापूर । उमरेड सर्वे क्रमांक ७५४ मध्ये नियोजीत करण्यात येणाऱ्या नमो उद्यानास आमचा विरोध असून या परिसरात जवळपास १५ ते २० कुटूंबियाचे २० वर्षापासून वास्तव करीत असून लगतच महार समाजाची विहीर असून हा पाण्याचा स्त्रोत नसून आमच्या पूर्वजांच्या आत्मसन्मानाचे प्रतिक असून या जागी ऐतिहासीक विहरीचे संवर्धन व चवदार तळ्याचे स्मारक तयार करण्याची मागणी बौद्ध समाज बांधवांनी करीत येथे नमो उद्यानास विरोध केला आहे. यावेळी नगरपंचायत मुख्यधिकारी दिपाली गायकवाड, उपाध्यक्ष रुचित पंजलवार यांना आज दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता दिलेल्या एका निवेदनात केली आहे. तसेच याबाबतचे निवेदन तहसिलदार संजय राठोड यांना देण्यात आले असून यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे, उज्वला मोटघरे, जोत्स्ना धनविजय, कला नागदेवते ,वनिता अरविंद धनविजय, मायावती कृष्णा पाटील, रिता मधुकर मेश्राम, धिरज झोडापे, नागोराव लोखंडे, उमेश येवले, यांच्या सह इतर नागरीक उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे यांची घेतलेली प्रतिक्रिया1
- कामठीमध्ये पुन्हा एकदा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे! अजनी गाव रोडवरील मोक्षधाम समोर अनेक वर्षांपासून सुरू असलेलं अवैध डंपिंग यार्ड आता थेट मृत्यूचं कारण ठरत आहे… मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक कचरा जाळल्यामुळे परिसरात विषारी धूर पसरत आहे… नागरिकांना श्वास घेणं कठीण झालं आहे… खोकला, डोळ्यांची जळजळ, दमा आणि गंभीर आजार वाढत आहेत… इतकंच नाही… नवजात बाळालाही या धुराचा त्रास सहन करावा लागत आहे… सर्वात धक्कादायक म्हणजे… या विषारी धुरामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे! स्थानिक नागरिकांचा संताप वाढतोय… अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई नाही! प्रशासन जागं होणार कधी? नागरिकांच्या जीवाशी खेळ थांबणार कधी?3
- कळमेश्वर पुलिस थाना क्षेत्र में डोरली में हादसा, महिला की मौत नागपूर :- ता. 21 अप्रैल 2026 को सुबह लगभग 8:45 बजे कळमेश्वर पुलिस थाना क्षेत्र के डोरली इलाके में एक भीषण सड़क दुर्घटना हुई। इस हादसे में एक महिला की दुखद मौत हो गई, जिससे इलाके में हड़कंप मच गया। प्राप्त जानकारी के अनुसार, संबंधित महिला अपने काम पर जा रही थी, तभी नागपुर से काटोल मार्ग की ओर जा रही ट्रैवल्स बस (MH 40 Y 0013) ने उसे कुचल दिया। घटना के बाद स्थानीय नागरिकों और सामाजिक कार्यकर्ता व रुग्णसेवक मंगेश भाऊ गमे ने तत्परता दिखाते हुए मृत महिला के शव को ग्रामीण अस्पताल कळमेश्वर पहुंचाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई। सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और आगे की जांच पुलिस निरीक्षक मनोजजी काळबांडे, पीएसआई प्रशांत खोब्रागडे और मनीष सोनवणे के मार्गदर्शन में शुरू कर दी गई है।1
- शहरातील समस्त बौद्ध नागरीक यांची मागणी मात्र नमो उद्यानास तीव्र विरोध . भिवापूर । उमरेड सर्वे क्रमांक ७५४ मध्ये नियोजीत करण्यात येणाऱ्या नमो उद्यानास आमचा विरोध असून या परिसरात जवळपास १५ ते २० कुटूंबियाचे २० वर्षापासून वास्तव करीत असून लगतच महार समाजाची विहीर असून हा पाण्याचा स्त्रोत नसून आमच्या पूर्वजांच्या आत्मसन्मानाचे प्रतिक असून या जागी ऐतिहासीक विहरीचे संवर्धन व चवदार तळ्याचे स्मारक तयार करण्याची मागणी बौद्ध समाज बांधवांनी करीत येथे नमो उद्यानास विरोध केला आहे. यावेळी नगरपंचायत मुख्यधिकारी दिपाली गायकवाड, उपाध्यक्ष रुचित पंजलवार यांना आज दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता दिलेल्या एका निवेदनात केली आहे. तसेच याबाबतचे निवेदन तहसिलदार संजय राठोड यांना देण्यात आले असून यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे, उज्वला मोटघरे, जोत्स्ना धनविजय, कला नागदेवते ,वनिता अरविंद धनविजय, मायावती कृष्णा पाटील, रिता मधुकर मेश्राम, धिरज झोडापे, नागोराव लोखंडे, उमेश येवले, यांच्या सह इतर नागरीक उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक अर्चना मोटघरे यांची प्रतिक्रिया1