हिंजवडीत जमीन विक्रीसाठी शेतकरी कुटुंबियांवर दबाव पोलीस आयुक्तांकडे धाव पिंपरी : हिंजवडीतील शेतकरी असलेल्या हुलावळे कुटुंबीयांना न्यायालयीन प्रकरणे मागे घेण्यासाठी तसेच जमीन ताब्यात देण्यास भाग पाडण्यासाठी जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हुलावळे कुटुंबियांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे धाव घेत कारवाईची मागणी केली आहे. विशाल दत्तात्रय हुलावळे, विवेक अर्जुन हुलावळे व अर्जुन महतु हुलावळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हिंजवडी येथे त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची गट क्रमांक ६० मध्ये शेतीजमीन असून, त्याबाबत दिवाणी न्यायालयात विविध दावे प्रलंबित आहेत. संबंधित जमीन प्रकरणी काही आरोपींनी खोटे व बेकायदेशीर कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याचा आरोप या कुटुंबियांचा आहे. या कुटुंबियांनी त्यांची संपूर्ण जमीन ताब्यात देण्यास संमती दिलेली नसतानाही काहींनी सातबारा उताऱ्यावर स्वतःच्या नावाची नोंद करून घेतल्याचे या कुटुंबियांचे म्हणणे आहे. याप्रकरणी संबंधितखरेदीखत रद्द करण्यासाठी दिवाणी न्यायालय तसेच महसूल न्यायालयात हुलावळे कुटुंबियांनी अपील केले असून, त्यावर निर्णय प्रलंबित आहे. हे कुटुंबिय घरात नसताना तीन ते चार अज्ञात इसमांनी घरी जाऊन घरातील महिलांना दमबाजी केल्याचा आरोप केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि कठोर कारवाई करून न्याय मिळावा अशी मागणी हुलावळे कुटुंबीयांनी केली आहे.
हिंजवडीत जमीन विक्रीसाठी शेतकरी कुटुंबियांवर दबाव पोलीस आयुक्तांकडे धाव पिंपरी : हिंजवडीतील शेतकरी असलेल्या हुलावळे कुटुंबीयांना न्यायालयीन प्रकरणे मागे घेण्यासाठी तसेच जमीन ताब्यात देण्यास भाग पाडण्यासाठी जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हुलावळे कुटुंबियांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांकडे धाव घेत कारवाईची मागणी केली आहे. विशाल दत्तात्रय हुलावळे, विवेक अर्जुन हुलावळे व अर्जुन महतु हुलावळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हिंजवडी येथे त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची गट क्रमांक ६० मध्ये शेतीजमीन असून, त्याबाबत दिवाणी न्यायालयात विविध दावे प्रलंबित आहेत. संबंधित जमीन प्रकरणी काही आरोपींनी खोटे व बेकायदेशीर कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याचा आरोप या कुटुंबियांचा आहे. या कुटुंबियांनी त्यांची संपूर्ण जमीन ताब्यात देण्यास संमती दिलेली नसतानाही काहींनी सातबारा उताऱ्यावर स्वतःच्या नावाची नोंद करून घेतल्याचे या कुटुंबियांचे म्हणणे आहे. याप्रकरणी संबंधितखरेदीखत रद्द करण्यासाठी दिवाणी न्यायालय तसेच महसूल न्यायालयात हुलावळे कुटुंबियांनी अपील केले असून, त्यावर निर्णय प्रलंबित आहे. हे कुटुंबिय घरात नसताना तीन ते चार अज्ञात इसमांनी घरी जाऊन घरातील महिलांना दमबाजी केल्याचा आरोप केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि कठोर कारवाई करून न्याय मिळावा अशी मागणी हुलावळे कुटुंबीयांनी केली आहे.
- चिमुकलीच्या खुनाचा छडा लावणाऱ्या पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या तपासाला राज्यस्तरीय 'सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी'चा मान1
- जुन्नरचा 'दहशतदूत' जेरबंद! वनविभागाच्या जाळ्यात अडकला बिबट्या; गावकऱ्यांचा सुटकेचा नि:श्वास.1
- -अजित पवारां नंतर माझा प्रवास सोप्पं नव्हता,मात्र महिला शक्ती माझ्यामागे थांबली,हीच ताकद मला ऊर्जा देते -आजच्या काळात महिला एका क्षेत्रापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत,अनेक ठिकाणी नेतृत्व करत आहे -आजपर्यंत सिम्बॉयसेस मधून 5 हजार पेक्षा अधिक मुलं-मुली यांनी शिक्षण घेत पुढे गेल्या आहेत -सिम्बॉयसेस सारखी संकल्पना सर्व ठिकाणी राबवण्यात आला पाहिजे, जेणेकरून तेथील महिलांना फायदा होईल -महिलांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा,तुम्ही सक्षम झाल्या की आपला देश सक्षम म्हणून ओळखला जाईल1
- बातमी लिंक - सविस्तर 👇🏻1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- पिंपरी चिंचवड : - लग्नासाठी माझ्यावर बळजबरी झाली नसली तरी मला प्रेमामध्ये संमोहित करण्यात आलं होतं आणि त्या संमोहनामध्ये मी माझ्या मर्जीने लग्न केले. तरीही हा एक लव जिहादचाच प्रकार असल्याचं नुकत्याच हिंदू धर्मात घर वापसी केलेल्या अद्या उर्फ सायली सुर्वे हिने स्पष्ट केलं आहे... लग्न झाल्यानंतर घरामध्ये हिंद ू रिती रिवाजाने वागण्याचा प्रयत्न केला तर विरोध होत होता, असंही अद्यान स्पष्ट केले. लग्नानंतर काही दिवसातच मारहाण सुरू झाली. मात्र मुलांसाठी अन्याय सहन केला पण शेवटी सहनशीलतेचा अंत झाला आणि मी माझी चूक सुधारल्याचही अद्या ने स्पष्ट केलं. चारही मुलांना हिंदू धर्मात परत आणल्याचं सांगतानाच, दोन जावांपैकी एका जावेने मुस्लिम धर्म पूर्णपणे स्वीकारला असून ती तिथेच राहत असल्याचं सांगतानाच तिसऱ्या क्रमांकाच्या सुनेवरही अत्याचार होत होता. मात्र तिला तिच्या नवऱ्याची साथ असल्याचं अद्या ने स्पष्ट केले. अद्याने दहा वर्षात झालेल्या अन्यायाविरोधात पोलिसात तक्रार केली असून आता भीती वाटत नाही मुलांसाठी मी खंबीरपणे उभा असल्याचं ही ती म्हणाली...! : अद्या उर्फ सायली सुर्वे #सायलीसुर्वे #घरवापसी #पिंपरीचिंचवड #लव्हजिहादप्रकरण #धर्मांतरवाद #महिलाअत्याचार #पोलीसतक्रार #पुणेबातम्या #सामाजिकप्रकरण #कौटुंबिकवाद #SayaliSurve #GharWapsi #PimpriChinchwad #LoveJihadCase #ReligiousConversion #WomenHarassment #PoliceComplaint #PuneNews #SocialIssue #FamilyDispute1
- आंध्र प्रदेश के कड़पा जिले में पुणे से तिरुमला जा रहा 21,000 लीटर घी से भरा टैंकर नेशनल हाईवे-67 पर पलट गया। दुर्घटना के बाद बड़ी संख्या में स्थानीय लोग बर्तन और बाल्टियाँ लेकर मौके पर पहुँच गए और बहते घी को लूटने लगे। पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है।1
- Post by R A News1