Thalapathy Vijay यांनी आज (30 मार्च 2026) तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल Thalapathy Vijay यांनी आज (30 मार्च 2026) तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल सतीश भालेराव नागपूर :- विजय यांनी चेन्नईतील पेरंबूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. ही त्यांची राजकारणातील पहिली मोठी निवडणूक लढत मानली जात आहे. अर्ज भरल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत जनतेसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. (थलपती विजय यांची प्रतिक्रिया) त्यांनी सांगितले की, “मी लोकांसाठी सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहे” पारदर्शक आणि जबाबदार शासन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच त्यांनी आपल्या पक्षाच्या “Whistle” चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले. संपत्ती जाहीर: उमेदवारी अर्जासोबत त्यांनी सुमारे ₹400–520 कोटींची मालमत्ता जाहीर केली. प्रचाराची सुरुवात: अर्ज भरल्यानंतर विजय यांनी प्रचाराची सुरुवात करत “Whistle Revolution” अशी घोषणा केली. त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांवर सरकारवर टीका केली. एकंदरीत, चित्रपटसृष्टीतून थेट राजकारणात उतरलेल्या विजय यांच्या या पावलामुळे तमिळनाडूच्या राजकारणात मोठी चुरस निर्माण झाली आहे. तमिल तमिळनाडूमध्ये राजकुमार जय ललिता यानंतर थलपती विजय यांनी राजकारणात एन्ट्री मारून आपला शिक्कामोर्तब केला आहे. दक्षिणात्य असे तुम्हाला भरपूर सुपरस्टार भेटतील ज्यांनी लोकांकरिता लोकांच्या समाजाच्या हिताकरिता काम केलेले आहे. त्यामध्ये दक्षिणात्य राज्य खूप राजकुमार जय ललिता नंतर विजय थालपती हे एक आज भारताच्या राजनीतीमध्ये राजकारणात खूप चर्चेचा विषय आहे आणि त्यांच्या कामामुळे लोक त्याला खूप पसंती देत त्यांच्यासोबत त्यांच्या सभेला दहा लाखाच्या वर गर्दी करतात व त्यांना साथ देत आहे. "एक्झिट पोल" मध्ये ही माजी मुख्यमंत्री एम के स्टालिन च्या वर त्याला मते सोशल मीडियावर लोक देत आहेत. निश्चितच थलपती विजय यांनी ही आपला सुपरस्टारम व लोकांच्या हिताकरिता सर्वसामान्य करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, पेरियार रामास्वामी, विजय हा फुले शाहू आंबेडकर यांचा वारसा समोर नेण्याचं काम करीत आहे व लोक त्याला खूप प्रेम व त्याला मते देत आहेत हे आजचा ट्रेडिंग विषय ठरला आहे. तसेच दिवसेंदिवस जसेच्या तसे येणाऱ्या एप्रिल 23 ला तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या इलेक्शन आहे पण जस जसे इलेक्शनचे दिवस जवळ येत आहे, तसे तसे लोक स्थलपती विजयशी जुळून त्याला लायकी व पसंती आणि वन साईड जिंकण्याचा निर्धार या लोकांनीच केला आहे.
Thalapathy Vijay यांनी आज (30 मार्च 2026) तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल Thalapathy Vijay यांनी आज (30 मार्च 2026) तमिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल सतीश भालेराव नागपूर :- विजय यांनी चेन्नईतील पेरंबूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. ही त्यांची राजकारणातील पहिली मोठी निवडणूक लढत मानली जात आहे. अर्ज भरल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत जनतेसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. (थलपती विजय यांची प्रतिक्रिया) त्यांनी सांगितले की, “मी लोकांसाठी सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहे” पारदर्शक आणि जबाबदार शासन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच त्यांनी आपल्या पक्षाच्या “Whistle” चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले. संपत्ती जाहीर: उमेदवारी अर्जासोबत त्यांनी सुमारे ₹400–520 कोटींची मालमत्ता जाहीर केली. प्रचाराची सुरुवात: अर्ज भरल्यानंतर विजय यांनी प्रचाराची सुरुवात करत “Whistle Revolution” अशी घोषणा केली. त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि बेरोजगारी यांसारख्या मुद्द्यांवर सरकारवर टीका केली. एकंदरीत, चित्रपटसृष्टीतून थेट राजकारणात उतरलेल्या विजय यांच्या या पावलामुळे तमिळनाडूच्या राजकारणात मोठी चुरस निर्माण झाली आहे. तमिल तमिळनाडूमध्ये राजकुमार जय ललिता यानंतर थलपती विजय यांनी राजकारणात एन्ट्री मारून आपला शिक्कामोर्तब केला आहे. दक्षिणात्य असे तुम्हाला भरपूर सुपरस्टार भेटतील ज्यांनी लोकांकरिता लोकांच्या समाजाच्या हिताकरिता काम केलेले आहे. त्यामध्ये दक्षिणात्य राज्य खूप राजकुमार जय ललिता नंतर विजय थालपती हे एक आज भारताच्या राजनीतीमध्ये राजकारणात खूप चर्चेचा विषय आहे आणि त्यांच्या कामामुळे लोक त्याला खूप पसंती देत त्यांच्यासोबत त्यांच्या सभेला दहा लाखाच्या वर गर्दी करतात व त्यांना साथ देत आहे. "एक्झिट पोल" मध्ये ही माजी मुख्यमंत्री एम के स्टालिन च्या वर त्याला मते सोशल मीडियावर लोक देत आहेत. निश्चितच थलपती विजय यांनी ही आपला सुपरस्टारम व लोकांच्या हिताकरिता सर्वसामान्य करता डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, पेरियार रामास्वामी, विजय हा फुले शाहू आंबेडकर यांचा वारसा समोर नेण्याचं काम करीत आहे व लोक त्याला खूप प्रेम व त्याला मते देत आहेत हे आजचा ट्रेडिंग विषय ठरला आहे. तसेच दिवसेंदिवस जसेच्या तसे येणाऱ्या एप्रिल 23 ला तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या इलेक्शन आहे पण जस जसे इलेक्शनचे दिवस जवळ येत आहे, तसे तसे लोक स्थलपती विजयशी जुळून त्याला लायकी व पसंती आणि वन साईड जिंकण्याचा निर्धार या लोकांनीच केला आहे.
- सुप्रसिद्ध बालाजी मंदिर ता. चिमूर, जि. चंद्रपूर येथील दर्शन व शैक्षणिक सहल1
- Post by Samachar king digital1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- नागपूर/ हिंगणा: (दि ३० मार्च) हिंगणा परिसरात आज १०.३० वा रात्री पासून पावसाला सुरूवात झाली असून, विजेचा कडकडाट व मेघगर्जनेसह सध्या सरीवर सरी बरसताहेत. विजेचा लपंडाव सुरू असून महावितरणांनी खबरदारी म्हणून वीज बंद केली आहे.1
- विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरला! नागपूर :- दि. 30 2026 रोजी विजय थलपती (TVK प्रमुख) यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ही निवडणूक त्यांची राजकारणातील पहिली मोठी निवडणूक लढत मानली जात आहे. अर्ज भरल्यानंतर विजय यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत जनतेसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.1
- नवनियुक्त ठाणेदार यांनी पत्रकारांशी शहरातील विविध विषयावर साधला संवाद उमरेड (राजु जांभुळे ) भिवापूर पोलिस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार रविंद्र मस्कर यांनी शहरातील पत्रकारांसोबत संवाद साधत कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित राहण्यासाठी व यासरख्या इतर विषयाबाबत चर्चा बैठक घेण्यात आली. यावेळी नवनियुक्त ठाणेदार रविंद्र मस्कर यांनी शहरातील पत्रकारांशी दि. २८ मार्चला महत्वाच्या विषयावर चर्चा केली. यात शहरातील महामार्गावर होणारे अपघात व वाहतूक सुरळीत करण्यासाठी नेमके काय करावे याबाबतची माहिती पत्रकाराकडून जाणून घेतली. यावेळी शहरात मोकाट जनावारे महामार्गावर फिरत असतात. बस स्थानक परिसर हॉटेल समोर प्रवासी आपली वाहने उभी करीत असतात. तसेच दोन्ही बाजूच्या मार्गावर ट्रॉव्हस थांबतात तिथे वाहतूक वाहतूक कोंडी होवून येजा करणाऱ्यांना त्याचा त्रास होत असतो.तसेच माँ भिमादेवी प्रवेश द्वारा कडून येणाऱ्या नागरीक व वाहन चालकांना राष्ट्रीय महामार्ग वरील वाहने दुकानांच्या अतिक्रमणामुळे दिसत नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. याबाबत संबंधित विभागाशी संपर्क सांधण्यात येवून उपाय योजना करण्याची आवशकता असल्याची गरज पत्रकारांनी व्यक्त केली. बिअर बार व दारूची दुकाने सकाळीच सुरू शहरातील बिअर बार व देशीची दुकाने सकाळीच ६ वाजता उघडण्यात येते. तर बरीच बिअर बार समोरून बंद अवस्थेत दिसतात तर मात्र मागील दारातून आतमध्ये मद्यपीला टेबलवर राजरोसपणे दारू पुरविण्यात येत असल्याची माहिती यावेळी पत्रकारांनी ठाणेदार मस्कर यांना सांगितली. तसेच कारगाव व पांढरवाणी येथे अवैधपणे दारूची विक्री होत असल्याची माहिती ठाणेदारांना देण्यात आली. अगोदर खुलेआम सट्टापट्टी व्यवसाय सुरू होती. आताही स्वःताला सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेणारे लपून - छपून फोनद्वारे सट्टापट्टी घेत असल्याचा प्रकार सुरु असल्याचे यावेळी सांगण्यात आले. वाहन परवाना नसलेल्यावर कारवाई ! शहरात मोठया प्रमाणात दुचाकी वाहनाची रेलचेल असून यात बिना वाहन परवाना धारक असलेल्या युवक वर्गाची संख्या मोठया प्रमाणात असल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी या युवका करीता आरटीओ कॅम्प उमरेड विधासभा क्षेत्र आमदार संजय मेश्राम यांच्या सहकार्याने शहरात लावण्यात येवून जास्तीत जास्त जणांचे परवाना काढण्याची संधी यात देणार असून त्यानंतर परवाना नसलेल्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगून चोरी घटना घडू नये यासाठी रात्रीचे गस्त घालण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार रविद्र मस्कर यांनी पत्रकारांशी संवांद सांधताना दिली. यावेळी भिवापूर तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष शरद मिरे, व्हाईस ऑफ मिडीया तालुकाध्यक्ष प्रदीप राऊत, पत्रकार अमर मोकाशी, राजेश जांभुळे, पंढरी हिवसे, जोग्रेंद्र सरदारे,नरेंद्र ढोणे उपस्थित होते.1
- चित्रकूट मऊ के टिकरा पूरब पताई के पास ट्रैक्टर की टक्कर से ऑटो सवार एक की मौत तीन घायल प्रयागराज रेफर। मामला चित्रकूट जनपद के मऊ थाना क्षेत्र के टिकरा पूरब पताई के पास का बीते रविवार की शाम लगभग 7 बजे का है जहां ट्रैक्टर की टक्कर से ऑटो सवार एक युवक की मौत हो गई और चालक सहित 3 लोग घायल हो गए मृतक 26 वर्षीय अजय पुत्र मिश्रीलाल निवासी बरियारी कला थाना मऊ के परिजनों ने बताया कि अजय गांव के ही ऑटो से मऊ से बरियारी कला जा रहा था तभी टिकरा के पास सामने से आए तेज रफ्तार ट्रैक्टर ने ऑटो मे टक्कर मार दी जिसमें अजय की घटना स्थल पर ही मौत हो गई और ऑटो चालक राजकिशोर ,बड़का और छोटू निवासीगण बरियारी कला गंभीर रूप से घायल हो गए जिनको सूचना पर पहुंची पुलिस ने मऊ सीएचसी से भेजा जहां से तीनों को गंभीर अवस्था में प्रयागराज रेफर किया गया है वहीं परिजनों को सूचना देने के बाद पुलिस ने मृतक अजय के शव को कब्जे में लेकर शव का आज सोमवार की दोपहर 12:30 बजे जिला मुख्यालय में पोस्टमार्टम कराया है।1
- Post by Samachar king digital1