Shuru
Apke Nagar Ki App…
#अचलपूर चावलं मंडी परिसरात खुलेआम वरली
Dev Pandey
#अचलपूर चावलं मंडी परिसरात खुलेआम वरली
- SSSunita ShankarAchalpur😢1 hr ago
- SUविनोद मुळेकरRahuri, Ahmednagar🛕2 days ago
More news from Chikhaldara and nearby areas
- चिखलदरा - धुंध से नहायी चिखलदरा की खूबसूरत वादियां1
- Chikhaldara Hill Station : चिखलदरा येथील Bhimkund Point वर असं रुपडं पालटणार1
- chikhaldara1
- माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत अर्ज भरण्याकरिता अंजनगाव सुर्जी तहसीलवर माता भगिनींची गर्दी1
- km_20240624_720p_30f_20240702_101658 आप आपल्या क्षेत्रात दर्यापूर तालुक्यात नाव कमावलेले व्यक्तींचे आज वाढदिवस त्यानिमित्त सर्वांना उदंड आयुष्य लाभो त्यांच्याकडून समाजाला उपयोगी कार्य सतत होत राहो. हीच त्यांना वाढदिवसाच्या निमित्त साधून हार्दिक शुभेच्छा1
- km_20240702-1_720p_30f_20240702_162036 नवनियुक्त खासदार माननीय बळवंतराव वानखडे यांचा खासदार झाल्यानंतर पहिला वाढदिवस एकता हॉस्पिटल चे संचालक माननीय आय यस पठाण व अस्पिया पठाण यांच्यातर्फे एकता हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेला होता याप्रसंगी दर्यापूर तालुक्याचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय सुधाकर पाटील जी भारसाकळे. माजी जिल्हा परिषद सभापती बाळासाहेब हिंगणीकर अमरावती जिल्हा महिला काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कांचनमाला ताई गावंडे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे. नितेज वानखडे. सागर जी देशमुख. दत्ता कुंभारकर. दानशूर रामू पंनपालिया. सेलचे अध्यक्ष सय्यद अतुल कानोलीकर असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार गजाननराव जी देशमुख यांच्याकडे असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे यांनी भूषविले होते. त्या कार्यक्रमाचा लेखाजोखा गन्ना का पुन्हा यूट्यूब चैनल दर्यापूर1
- #काकासाहेब #खासदारसाहेब दर्यापूर येथे अमरावती लोकसभा क्षेत्राचे खासदार मा. बळवंतभाऊ वानखडे यांचा वाढदिवस खासदार बळवंतभाऊ वानखडे मित्र परिवाराच्या वतीने रक्त तपासणी , दिव्यांग विशेष सायकल , शालेय विद्यार्थ्यांना सायकल , वृक्षारोपण , शालेय साहित्य वाटप या सारखे विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.1
- पंतप्रधान किसान योजनेच्या लाभार्थ्यांना राज्यात लाभ मिळत नाही. केवायसी च्या नावाखाली त्यांना या योजनेपासून वंचित ठेवले जात आहे. तर कृषी आणि महसूल विभागांमध्ये समन्वय नसल्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची टीका आमदार ॲड.यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत लक्षवेधी दरम्यान केली. अखेरीस 65,000 प्रकरणी प्रलंबित असल्याचे मान्य करीत ती निकालात काढण्याचे आश्वासन कृषीमंत्र्यांनी विधानसभेत दिले.1