नेपाळ येथे अडकलेल्या नागरिकांसाठी मदत; पालघर प्रशासनाचे आवाहन... नेपाळ येथे अडकलेल्या नागरिकांसाठी मदत नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, तेथे विविध देशांतील व राज्यातील अनेक पर्यटक अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर, तेथे अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी आणि त्यांना तात्काळ आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (मंत्रालय, मुंबई) यांच्यातर्फे खालील लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे: *पालघर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन* - जर पालघर जिल्ह्यातील कोणतेही नागरिक किंवा पर्यटक नेपाळमध्ये अडकले असतील , तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईकांनी वरील लिंकवर जाऊन त्यांची सविस्तर माहिती भरावी असे आवाहन डा. इंदु राणी जाखड , जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पालघर यांनी केले आहे. *जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,* *जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर * *02525-297474* *मोबाईल - 8237978873*
नेपाळ येथे अडकलेल्या नागरिकांसाठी मदत; पालघर प्रशासनाचे आवाहन... नेपाळ येथे अडकलेल्या नागरिकांसाठी मदत नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, तेथे विविध देशांतील व राज्यातील अनेक पर्यटक अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर, तेथे अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी आणि त्यांना तात्काळ आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (मंत्रालय, मुंबई) यांच्यातर्फे खालील लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे: *पालघर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन* - जर पालघर जिल्ह्यातील कोणतेही नागरिक किंवा पर्यटक नेपाळमध्ये अडकले असतील , तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईकांनी वरील लिंकवर जाऊन त्यांची सविस्तर माहिती भरावी असे आवाहन डा. इंदु राणी जाखड , जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पालघर यांनी केले आहे. *जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,* *जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर * *02525-297474* *मोबाईल - 8237978873*
- 🚨 ठाण्यात Sugee बिल्डरवर आमदार जितेंद्र आव्हाडांचा सवाल! ठाण्यातील मनोरमा नगर परिसरात स्थानिक नागरिकांची सहमती न घेता बायोमेट्रिक प्रक्रिया सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मुद्द्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सवाल उपस्थित करत, “Sugee कोण आहे? त्याचा ठाण्यात एवढा अधिकार आहे का?” असा थेट प्रश्न केला. स्थानिक नागरिकांच्या हक्कांचा आणि संमतीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 👀 📍 ठाणे | मनोरमा नगर 🎥 RNN CHANNEL – राष्ट्रीय न्यूज़ नेटवर्क 🚨 ठाण्यात Sugee बिल्डरवर आमदार जितेंद्र आव्हाडांचा सवाल! ठाण्यातील मनोरमा नगर परिसरात स्थानिक नागरिकांची सहमती न घेता बायोमेट्रिक प्रक्रिया सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मुद्द्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सवाल उपस्थित करत, “Sugee कोण आहे? त्याचा ठाण्यात एवढा अधिकार आहे का?” असा थेट प्रश्न केला. स्थानिक नागरिकांच्या हक्कांचा आणि संमतीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणात पुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 👀 📍 ठाणे | मनोरमा नगर 🎥 RNN CHANNEL – राष्ट्रीय न्यूज़ नेटवर्क1
- पठान ने ह्यूमन चेन से दिखाया आईना नबी की हदीस मुंब्रा में मुंब्रा की सड़कों पर उतरी मानवता की मिसाल! नगरसेविका मर्जिया शानू पठान ने ह्यूमन चेन से दिखाया आईना नबी की हदीस मुंब्रा में ईद-ए-मिलादुन्नबी के खास मौके पर नगरसेविका मर्जिया शानू पठान द्वारा 'ह्यूमन चेन' बनाकर पैगंबर हज़रत मोहम्मद (स.) की हदीस पेश करने की इस अनूठी और प्रेरणादायक खबर के लिए1
- #Amravati #Maharashtra #AmravatiHospital #FireIncident #NICU #News24mumbai#महाराष्ट्र #अमरावती1
- पार्लमेंट मे लालूप्रसाद यादव का शाराना अंदाज ऐसा क्या कहा? पार्लमेंट मे लालूप्रसाद यादव का शाराना अंदाज ऐसा क्या कहा? Pure vidhansabha ko shayarana banaa Diya1
- समाजवादी पार्टी की तरफ से नाज़िम सिद्दीकी ने दी तमाम देशवासियों को जश्न-ए-ईद मिलादुन्नबी की दिली मुबारकबाद | भाईचारे और मोहब्बत का पैगाम समाजवादी पार्टी की तरफ से नाज़िम सिद्दीकी ने दी तमाम देशवासियों को जश्न-ए-ईद मिलादुन्नबी की दिली मुबारकबाद | भाईचारे और मोहब्बत का पैगाम1
- *IIIT हैदराबाद में एडमिशन के नाम पर 20 लाख ठगे:* फर्जी अलॉटमेंट लेटर भेजकर फोन बंद किया, लखनऊ में 3 ठगों पर पीड़ित और पृष्ठभूमि: विभूतिखंड के रहने वाले नरेंद्र सिंह की बेटी रुद्राक्षी सिंह कोटा से इंजीनियरिंग प्रवेश परीक्षा की तैयारी कर रही थीं. दिसंबर 2024 में कोचिंग संस्थान FIIT JEE के अचानक बंद होने से उनकी पढ़ाई प्रभावित हुई, जिसके बाद वे किसी प्रतिष्ठित कॉलेज में एडमिशन का विकल्प ढूंढ रहे थे. [1] गूगल सर्च से संपर्क: अप्रैल 2026 में पीड़ित का संपर्क गूगल सर्च के जरिए अविनाश सिंह नाम के व्यक्ति से हुआ. उसने खुद को मुंबई की "विजडम एजुकेशन" नामक कंसल्टेंसी का संचालक बताया. [1] झांसा और फर्जीवाड़ा: आरोपी ने पहले बेंगलुरु के एक कॉलेज में और फिर बाद में IIIT हैदराबाद में उतने ही खर्च में बीटेक (ECE) सीट दिलाने का दावा किया. [1] रकम की वसूली: आरोपियों ने पीड़ित को झांसे में लेकर 5 किस्तों में कुल ₹20 लाख ऐंठ लिए. इस रकम का कुछ हिस्सा आरोपी खुद पीड़ित के घर आकर नकद ले गया और बाकी हिस्सा ट्रांसफर कराया गया. [1] फर्जी अलॉटमेंट और फरार: आरोपियों ने फर्जी सीट अलॉटमेंट लेटर भेजा और जैसे ही पूरी रकम मिल गई, उन्होंने अपने मोबाइल फोन बंद कर दिए. ब्रेकिंग न्यूज़ संवाददाता आशीष मिश्रा दैनिक समाचार पत्र1
- मुंबई में इमरान प्रतापगढ़ी का जोरदार भाषण; ईद मिलाद-उन-नबी पर झूमी जनता! मुंबई में इमरान प्रतापगढ़ी का जोरदार भाषण; ईद मिलाद-उन-नबी पर झूमी जनता!1
- नेपाल में कुदरत का कहर: बाढ़ ने मचाई भारी तबाही, सैकड़ों की मौत और 1,300 से ज्यादा लापता काठमांडू। नेपाल-चीन सीमा के पास आई विनाशकारी बाढ़ ने भारी तबाही मचा दी है। तेज बहाव ने घरों, सड़कों, पुलों और कई इलाकों को अपनी चपेट में ले लिया। तस्वीरों में बाढ़ के पानी का खौफनाक मंजर साफ दिखाई दे रहा है। रिपोर्टों के अनुसार, 26 अगस्त को हिमालयी क्षेत्र में बर्फ-पत्थर के बड़े पैमाने पर खिसकने के बाद अचानक आई बाढ़ ने नेपाल के कई इलाकों में कहर बरपाया। नेपाल में 826 लोग अब भी लापता बताए जा रहे हैं, जबकि तिब्बत में भी सैकड़ों लोगों के लापता होने की खबर है। नेपाल और तिब्बत को मिलाकर 1,300 से अधिक लोगों के लापता होने की रिपोर्ट सामने आई है। इस आपदा में सैकड़ों लोगों की जान जा चुकी है और राहत-बचाव अभियान लगातार जारी है। कई इलाकों में सड़क और संचार व्यवस्था बुरी तरह प्रभावित होने के कारण बचाव दलों को मुश्किलों का सामना करना पड़ रहा है। सेना और सुरक्षा बल हेलीकॉप्टरों समेत अन्य संसाधनों से लोगों को सुरक्षित निकालने में जुटे हैं। सोशल मीडिया पर 1,500–2,000 लोगों के बह जाने का दावा भी वायरल है, लेकिन इस संख्या की स्वतंत्र पुष्टि अभी नहीं हुई है। ऐसे में आधिकारिक आंकड़ों के सामने आने तक इस दावे को सावधानी से देखना जरूरी है। कुदरत के इस कहर ने एक बार फिर पूरे हिमालयी क्षेत्र में बढ़ते प्राकृतिक खतरे की भयावह तस्वीर सामने रख दी है।1