परतुर मतदार यादी शुद्धीकरण (एस.आय.आर.) संदर्भात परतुर विधानसभा मतदारसंघाची परतुर येथे महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. परतुर मतदार यादी शुद्धीकरण (एस.आय.आर.) संदर्भात परतुर विधानसभा मतदारसंघाची परतुर येथे महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. प्रतिनिधी जालना या बैठकीस माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर साहेब व भगवानदास समदानी (भोपाल विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे एस.आय.आर. प्रभारी) यांनी तसेच भाजप प्रदेश सरचिटणीस मा.आ.सुनील राणे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. त्यांनी मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक व त्रुटीमुक्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी माझ्यासह भाजपा जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायणजी कुचे संदीप गोरे,सतीश निर्वळ, गणेश खवणे,शहाजी राक्षे, शत्रुघन कनसे, संपत टकले, जिजाबाई जाधव,विक्रम उफाड, राजेश मोरे, विलास घोडके, आनंद जाधव,तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत मतदार नोंदणी प्रक्रियेत अचूकता राखणे, नवमतदारांची नोंदणी वाढवणे व अपात्र नावे वगळणे यासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.
परतुर मतदार यादी शुद्धीकरण (एस.आय.आर.) संदर्भात परतुर विधानसभा मतदारसंघाची परतुर येथे महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. परतुर मतदार यादी शुद्धीकरण (एस.आय.आर.) संदर्भात परतुर विधानसभा मतदारसंघाची परतुर येथे महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. प्रतिनिधी जालना या बैठकीस माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर साहेब व भगवानदास समदानी (भोपाल विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे एस.आय.आर. प्रभारी) यांनी तसेच भाजप प्रदेश सरचिटणीस मा.आ.सुनील राणे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. त्यांनी मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक व त्रुटीमुक्त
करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी माझ्यासह भाजपा जालना ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायणजी कुचे संदीप गोरे,सतीश निर्वळ, गणेश खवणे,शहाजी राक्षे, शत्रुघन कनसे, संपत टकले, जिजाबाई जाधव,विक्रम उफाड, राजेश मोरे, विलास घोडके, आनंद जाधव,तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत मतदार नोंदणी प्रक्रियेत अचूकता राखणे, नवमतदारांची नोंदणी वाढवणे व अपात्र नावे वगळणे यासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.
- भोकरदन शहरात भगवान महावीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक1
- भोपाल कलेक्टर को कांग्रेस के नेतृत्व में ज्ञापन सौंपा।7
- जालन्यातील चंदनझीरा येथे SIR मॅपिंगला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; एका दिवसात 500 हून अधिक नोंदी महात्मा फुले चौकात विशेष कॅम्प; जवळपास 60% मॅपिंग पूर्ण, उर्वरित लवकरच – पर्यवेक्षक राहुल मुंडे1
- प्रशासनाचा निष्काळजीपणा निष्पाप जनावराच्या जीवावर; बदनापूरमध्ये पथदिव्याच्या खांबात उतरला करंट! बदनापूर / यकिन शेख /शहरात नगर पंचायत आणि विद्युत कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभारामुळे एका निष्पाप मुक्या प्राण्याला (गाय) आपला जीव गमवावा लागला आहे. शहरातील एका गल्लीतील पथदिव्याच्या लोखंडी खांबात विद्युत प्रवाह उतरल्याने गाईचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, "या मृत्यूला जबाबदार कोण?" असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 'पब्लिक वॉइस'चा इशारा प्रशासनाने ठरवला फोल विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच 'पब्लिक वॉइस' या सोशल मीडिया पेजच्या माध्यमातून शहरातील पथदिव्यांच्या उघड्या वायरिंगबाबत आणि लोंबकळणाऱ्या तारांबाबत प्रशासनाला सावध करण्यात आले होते. उघड्या जंक्शन बॉक्समुळे मोठा अपघात होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने या इशाऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानेच आज ही दुर्दैवी घटना घडली आहे. लहान मुलांच्या जीवाशी खेळ? ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथे नेहमी लहान मुले खेळत असतात आणि नागरिकांची वर्दळ असते. सुदैवाने हा करंट एखाद्या लहान मुलाला किंवा नागरिकाला लागला नाही, अन्यथा आज एखादा मोठा अनर्थ ओढवला असता. केवळ नशिबामुळे आज मोठा मानवी संहार टळला असला, तरी एका मुक्या प्राण्याला मात्र या निष्काळजीपणाची किंमत मोजावी लागली आहे. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नगर पंचायतीने या कामाचे 'ऑडिट' किंवा तपासणी का केली नाही? संबंधित कंत्राटदाराला कामाचा अनुभव आहे का? की फक्त निकृष्ट दर्जाचे काम करून बिले काढण्याचे काम सुरू आहे? असे गंभीर प्रश्न नागरिक विचारत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि संबंधित ठेकेदारावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी 'पब्लिक वॉइस' आणि बदनापूरच्या नागरिकांकडून केली जात आहे.1
- मंठा, पूर्णा नदीपात्रातील कानडी-उस्वद वाळू घाटांवर मोठ्या प्रमाणात नियमबाह्य वाळू उत्खनन सुरू असल्याचा आरोप करत मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. निवेदनानुसार, रात्रीच्या वेळी अवैध उत्खनन, जेसीबी-पोकलेनचा वापर, रॉयल्टीत तफावत व मोबाईलवर बंदी अशा गंभीर बाबी समोर आल्या आहेत. तसेच मजुरांची नोंद नसणे व नदीपात्रात अवैध रस्ते तयार केल्याने पर्यावरणीय धोका निर्माण झाल्याचेही नमूद आहे. या प्रकरणात महसूल अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.1
- बीड जिल्ह्यातील पिंपळनेर ते माजलगाव अत्यंत निकिष्ट दर्जा स्थापन झाला आहे पिंपळनेर पासून माजलगाव ला जाणारा रस्ता याच्यावर गुत्तेदार आणि अर्धवट काम सोडून पूर्ण बिल उचलला आहे कलेक्टर बीड व रस्ता विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे या रस्त्याची दुर्दशा अत्यंत बिकट आहे मेन हवे रोड असताना देखील याच्यावर2
- Post by AapTak Hindi News Channel1
- जालन्यात अनेक हाॕटेलचा गॅस संपला; चुली आणि कोळशाच्या शेगड्यांवर स्वयंपाक सुरू व्यावसायिक गॅस पुरवठा बंद; हॉटेल व खानावळ चालक अडचणीत, ग्राहकांच्या नाराजीचा करावा लागतोय सामना1