14 अगस्त "अखंड भारत स्मरण दिवस" पर अखिल आर्यवत संघ - आंतरराष्ट्रीय बजरंग दल द्वारा देशभर में मशाल रॅली, बाईक रॅली एवं सभा दिनांक: 31 जुलाई 2026 स्थान: केंद्रीय कार्यालय, मुंबई, महाराष्ट्र । अखंड भारत अमर रहे ।। अटक से कटक तक एक भारत ।। 🚩 14 अगस्त "अखंड भारत स्मरण दिवस" पर अखिल आर्यवत संघ - आंतरराष्ट्रीय बजरंग दल द्वारा देशभर में मशाल रॅली, बाईक रॅली एवं सभा मुंबई: अखिल आर्यवत संघ - आंतरराष्ट्रीय बजरंग दल के संस्थापक एवं राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान दिनेश दादा पाटील जी के मार्गदर्शन में 14 अगस्त 2026 को "अखंड भारत स्मरण दिवस" देशभर में श्रद्धा, संकल्प और स्मरण के साथ मनाया जाएगा। दादा पाटील जी का सभी कार्यकर्ताओं को संदेश: "धर्म के आधार पर भारत का विभाजन फिर कभी नहीं होना चाहिए। अखंड भारत की संकल्पना हमारी सांस्कृतिक और ऐतिहासिक पहचान है। अटक से लेके कटक तक हमारा पूरा भारत था और रहेगा। यह सभी हिस्से भारत माता के हैं और रहेंगे। मुसलमानों ने धर्म के आधार पर देश को तोड़ा, लेकिन हिंदुओं ने सभी को अपनाया है। हम बलिदानियों को याद कर पुनः अखंड भारत के संकल्प को दोहराएंगे।" अखंड भारत की ऐतिहासिक पृष्ठभूमि: ऐतिहासिक और सांस्कृतिक अवधारणा के अनुसार अखंड भारत के दायरे में आने वाले कई क्षेत्र अलग-अलग कालखंडों में अलग हुए: अफ़ग़ानिस्तान: 1747 में अहमद शाह अब्दाल ने दुर्रानी साम्राज्य की स्थापना कर इसे अलग किया। नेपाल: 1816 में सुगौली संधि के बाद अंग्रेजों ने इसे स्वतंत्र राष्ट्र माना। भूटान: 1910 की पुनाखा संधि के तहत इसका अलग प्रशासनिक अस्तित्व बना। पाकिस्तान: 14 अगस्त 1947 को धर्म के आधार पर भारत का विभाजन कर पाकिस्तान बना। म्यांमार: 1948 में ब्रिटिश शासन से स्वतंत्र होकर अलग हुआ। श्रीलंका: 1948 में स्वतंत्रता के बाद अलग राष्ट्र बना। तिब्बत: 1950 के दशक में चीन ने इस पर नियंत्रण स्थापित किया। बांग्लादेश: 1971 के मुक्ति संग्राम के बाद 1972 में नया देश बना। कार्यक्रम की रूपरेखा: दिनांक: गुरुवार, 14 अगस्त 2026 स्थान: सभी प्रदेश, राज्य, जिला एवं तहसील स्तर पर मुख्य कार्यक्रम: विशाल मशाल रॅली - शहीदों की स्मृति में भव्य बाईक रॅली - भगवा ध्वज और "भारत माता की जय" के नारों के साथ जनसभा - अखंड भारत के संकल्प पर उद्बोधन इस अवसर पर बड़ी संख्या में बजरंग दल के कार्यकर्ता, पदाधिकारी और राष्ट्रभक्त नागरिक उपस्थित रहकर "एक भारत, श्रेष्ठ भारत, अखंड भारत" का संकल्प लेंगे। । भारत माता की जय ।। वंदे मातरम ।।
14 अगस्त "अखंड भारत स्मरण दिवस" पर अखिल आर्यवत संघ - आंतरराष्ट्रीय बजरंग दल द्वारा देशभर में मशाल रॅली, बाईक रॅली एवं सभा दिनांक: 31 जुलाई 2026 स्थान: केंद्रीय कार्यालय, मुंबई, महाराष्ट्र । अखंड भारत अमर रहे ।। अटक से कटक तक एक भारत ।। 🚩 14 अगस्त "अखंड भारत स्मरण दिवस" पर अखिल आर्यवत संघ - आंतरराष्ट्रीय बजरंग दल द्वारा देशभर में मशाल रॅली, बाईक रॅली एवं सभा मुंबई: अखिल आर्यवत संघ - आंतरराष्ट्रीय बजरंग दल के संस्थापक एवं राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान दिनेश दादा पाटील जी के मार्गदर्शन में 14 अगस्त 2026 को "अखंड भारत स्मरण दिवस" देशभर में श्रद्धा, संकल्प और स्मरण के साथ मनाया जाएगा। दादा पाटील जी का सभी कार्यकर्ताओं को संदेश: "धर्म के आधार पर भारत का विभाजन फिर कभी नहीं होना चाहिए। अखंड भारत की संकल्पना हमारी सांस्कृतिक और ऐतिहासिक पहचान है। अटक से लेके कटक तक हमारा पूरा भारत था और रहेगा। यह सभी हिस्से भारत माता के हैं और रहेंगे। मुसलमानों ने धर्म के आधार पर देश को तोड़ा, लेकिन हिंदुओं ने सभी को अपनाया है। हम बलिदानियों को याद कर पुनः अखंड भारत के संकल्प को दोहराएंगे।" अखंड भारत की ऐतिहासिक पृष्ठभूमि: ऐतिहासिक और सांस्कृतिक अवधारणा के अनुसार अखंड भारत के दायरे में आने वाले कई क्षेत्र अलग-अलग कालखंडों में अलग हुए: अफ़ग़ानिस्तान: 1747 में अहमद शाह अब्दाल ने दुर्रानी साम्राज्य की स्थापना कर इसे अलग किया। नेपाल: 1816 में सुगौली संधि के बाद अंग्रेजों ने इसे स्वतंत्र राष्ट्र माना। भूटान: 1910 की पुनाखा संधि के तहत इसका अलग प्रशासनिक अस्तित्व बना। पाकिस्तान: 14 अगस्त 1947 को धर्म के आधार पर भारत का विभाजन कर पाकिस्तान बना। म्यांमार: 1948 में ब्रिटिश शासन से स्वतंत्र होकर अलग हुआ। श्रीलंका: 1948 में स्वतंत्रता के बाद अलग राष्ट्र बना। तिब्बत: 1950 के दशक में चीन ने इस पर नियंत्रण स्थापित किया। बांग्लादेश: 1971 के मुक्ति संग्राम के बाद 1972 में नया देश बना। कार्यक्रम की रूपरेखा: दिनांक: गुरुवार, 14 अगस्त 2026 स्थान: सभी प्रदेश, राज्य, जिला एवं तहसील स्तर पर मुख्य कार्यक्रम: विशाल मशाल रॅली - शहीदों की स्मृति में भव्य बाईक रॅली - भगवा ध्वज और "भारत माता की जय" के नारों के साथ जनसभा - अखंड भारत के संकल्प पर उद्बोधन इस अवसर पर बड़ी संख्या में बजरंग दल के कार्यकर्ता, पदाधिकारी और राष्ट्रभक्त नागरिक उपस्थित रहकर "एक भारत, श्रेष्ठ भारत, अखंड भारत" का संकल्प लेंगे। । भारत माता की जय ।। वंदे मातरम ।।
- Satish सुरभी hardasवर्धा, वर्धा, महाराष्ट्रजय जय श्रीराम ॐ नमः शिवाय2 hrs ago
- आंतरराष्ट्रीय बजरंग दलमुंबई, महाराष्ट्रजय श्री राम14 hrs ago
- देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार रंजीत कांबळे यांचा वृक्षारोपण करून करण्यात आला वाढदिवस साजरा देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राची माजी आमदार रंजीत कांबळे यांचा वृक्षारोपण करून वाढदिवस करण्यात आला साजरा वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील काँग्रेस पक्षाद्वारे देवळी पुलगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार रंजीत कांबळे यांचा वाढदिवस अल्लीपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वृक्षारोपण करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरामध्ये उपयोगी अनेक झाडे लावण्यात आली वृक्षारोपण कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष हिंगणघाट श्रीराम साखरकर बालू महाजन प्रशासकीय ग्रामपंचायत सदस्य सचिन पारसडे गोपाल मेघरे संदीप नरड प्रशासकीय ग्रामपंचायत सदस्य हरून अली माजी उपसरपंच खलील शेख प्रशासकीय ग्रामपंचायत सदस्य राहुल वाटखेडे माझी तंटामुक्ती अध्यक्ष धनराज सुपारे नितीन शेलकर सतीश देठे वैद्यकीय अधिकारी गुजरकर मॅडम व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व गावातील काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.2
- ऑरेंज अलर्टमध्येही प्रशिक्षणाची सक्ती? हिंगणघाट हायवेवरील भीषण अपघातात शिक्षिकेचा जागीच मृत्यू वर्धा. हिंगणघाट : वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट असतानाही प्रशिक्षणासाठी प्रवास करावा लागल्याने एका शिक्षिकेचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना हिंगणघाट येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील पुलाजवळ घडली. या घटनेनंतर शिक्षण विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून शिक्षकांमध्ये व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सातेफळ येथील प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका सौ. जोशना खेमनाद रामटेके (नारायणजे), रा. हिंगणघाट या शाळेचे काम पूर्ण करून चिंचोली येथे आयोजित प्रशिक्षणासाठी आपल्या मोपेडने निघाल्या होत्या. हिंगणघाट–चिंचोली मार्गावर राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, हवामान खात्याने वर्धा जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. तरीही शिक्षकांना नियमित शाळा पूर्ण करून दुपारी आयोजित शिक्षण परिषद/प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रशिक्षण शहराऐवजी चिंचोलीसारख्या ग्रामीण भागात आयोजित करण्यात आल्याने शिक्षकांना प्रतिकूल हवामानात प्रवास करावा लागल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सौ. रामटेके (नारायणजे) यांचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शिक्षकांवरील वाढत्या अशैक्षणिक कामांच्या ताणाबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत. मृत शिक्षिकेच्या नातेवाईकांनी तसेच काही शिक्षकांनी प्रतिकूल हवामानात प्रशिक्षणासाठी सक्तीने प्रवास करण्याच्या निर्णयावर आक्षेप घेत प्रशासनाच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय महामार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील पुलाजवळ यापूर्वीही अनेक अपघात घडले असून या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर त्या ठिकाणी तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना राबविण्याची तसेच संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.1
- क्या आपका Liver अंदर से स्वस्थ है? 20 सेकंड में करें ये 4 Home Tests ! | 💡 🌸 आज ही अपनी सेहत का ध्यान रखें 🌸हर स्वास्थ्य समस्या का सही और सुरक्षित समाधान ✨ Heart Diseases ✨ Diabetes ✨ Kidney Diseases ✨ Liver Diseases ✨ Lung(Asthma & TB) 📍 स्वस्थ जीवन की शुरुआत सही सलाह से 📞 Appointment Book करें: +91 9125734374 #DrMeherAbbas #LiverFunctionTest #LiverHealth #FattyLiver&NAFLD #Fibrousscan @TopFan2
- दहेगाव (मुस्तफा)सह सात* *गावांतील ९ हजार नागरिकांचा* *आक्रोश; "प्राथमिक आरोग्य केंद्र* *मंजूर करा, अन्यथा* *संविधानिक मार्गाने तीव्र जनआंदोलन*!"1
- विषय : घराची भिंत कोसळल्यामुळे तातडीची मदत, पंचनामा व सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करण्याबाबत मा. तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय, काटोल, जि. नागपूर. विषय : घराची भिंत कोसळल्यामुळे तात्काळ पंचनामा करून आर्थिक मदत व घरकुल योजनेचा लाभ मिळण्याबाबत विनंती. महोदय, मी, ज्ञानेश्वर धनराज जाधव, रा. पुसागोंडी, ता. काटोल, जि. नागपूर, आपणास नम्र विनंती करतो की, आमचे घर लाकूड, माती व कौलांनी बांधलेले असून अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे. अलीकडे आमच्या घराची एक भिंत पूर्णपणे कोसळली असून उर्वरित घरही कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे पावसाळ्यात आमच्या कुटुंबाच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. सुमारे एक महिन्यापूर्वी मी घराच्या नुकसानीची छायाचित्रे सरपंच यांच्या मार्फत संबंधित तलाठी यांच्याकडे पाठविली होती. मात्र आजपर्यंत तलाठी यांनी घटनास्थळी भेट दिलेली नाही, पंचनामा केलेला नाही आणि कोणतीही कार्यवाही झालेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही घरकुल योजनेसाठी अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत. तरीदेखील आजपर्यंत आम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. आमची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून सुरक्षित निवाऱ्याची कोणतीही व्यवस्था नाही. म्हणून आपणास नम्र विनंती आहे की : आमच्या घराचा तात्काळ पंचनामा करण्यात यावा. शासनाच्या नियमानुसार तातडीची आर्थिक मदत मंजूर करण्यात यावी. घरकुल योजनेसाठी आमच्या अर्जाची त्वरित पडताळणी करून पात्रतेनुसार लाभ मंजूर करण्यात यावा. आमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. आपण आमच्या अत्यंत गंभीर परिस्थितीची दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, ही नम्र विनंती. आपला विश्वासू, ज्ञानेश्वर धनराज जाधव रा. पुसागोंडी, ता. काटोल, जि. नागपूर मोबा. 88053774532
- हैदराबादहून नागपूरकडे टमाटे घेऊन जाणारा ट्रक पलटी;महामार्गावर टमाट्यांचा सडा चिनी जवादे येथील घटना हैदराबादहून नागपूरकडे टमाटे घेऊन जाणारा ट्रक पलटी; महामार्गावर टमाट्यांचा सडा चिनी जवादे येथील घटना राळेगाव प्रतिनिधी : हैदराबाद येथून नागपूरच्या दिशेने टमाट्यांची वाहतूक करणारा एक ट्रक आज (दि. 31 जुलै) पहाटे अंदाजे 4 वाजण्याच्या सुमारास किन्ही जवादे गावाजजवळील महामार्गावर पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रकमधील टमाटे रस्त्यावर विखुरल्याने महामार्गावर टमाट्यांचा मोठा सडा पडला आणि काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. घटनेची माहिती मिळताच महामार्ग प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पलटी झालेला ट्रक बाजूला करण्यासह रस्त्यावर पडलेले टमाटे हटवून वाहतूक सुरळीत केली. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.1