logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

छुट्टा सांड से ग्रामीण किसान परेशान अमेठी जिले के संग्रामपुर ब्लॉक अंतर्गत मिश्रौली बड़गांव बढ़ईपुर में सांड के आतंक से ग्रामीण किसान परेशान हैं।सांड पागलों की तरह घूमते हुए किसानों ग्रामीणो के दरवाजे पर बंधे पशुओं को मार रहा है। खेतों में लहलहाती फसलों को चट जा रहा है मारने के डर से कोई भी उसे खेत से हटाने की हिम्मत नहीं कर पा रहा है।सांड के दहशत मे ग्रामीणों ने जनप्रतिनिधियों सहकारी अधिकारियो से पकड़ने की मांग किया लेकिन कोई अधिकारी कारगर कदम नहीं उठाया पशु चिकित्सालय को भीफोन के से जानकारी ग्रामीणों ने दिया लेकिन कोई सुनवाई नहीं हुई ग्रामीणो ने हिम्मत बांध कर सांड को पकड़कर रस्सी मे बांध दिया तब भी कोई कर्मचारी गांव नहीं आया

on 17 February
user_Madusoodan
Madusoodan
समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
on 17 February
4d2977dd-6f47-4cc1-b85c-db427c6155af

छुट्टा सांड से ग्रामीण किसान परेशान अमेठी जिले के संग्रामपुर ब्लॉक अंतर्गत मिश्रौली बड़गांव बढ़ईपुर में सांड के आतंक से ग्रामीण किसान परेशान हैं।सांड पागलों की तरह घूमते हुए किसानों ग्रामीणो के दरवाजे पर बंधे पशुओं को मार रहा है। खेतों में लहलहाती फसलों को चट जा रहा है मारने के डर से कोई भी उसे खेत से हटाने की हिम्मत नहीं कर पा रहा है।सांड के दहशत मे ग्रामीणों ने जनप्रतिनिधियों सहकारी अधिकारियो से पकड़ने की मांग किया लेकिन कोई अधिकारी कारगर कदम नहीं उठाया पशु चिकित्सालय को भीफोन के से जानकारी ग्रामीणों ने दिया लेकिन कोई सुनवाई नहीं हुई ग्रामीणो ने हिम्मत बांध कर सांड को पकड़कर रस्सी मे बांध दिया तब भी कोई कर्मचारी गांव नहीं आया

  • user_User5400
    User5400
    Samudrapur
    😡
    on 18 February
More news from महाराष्ट्र and nearby areas
  • sonai rod. AHad Hossain Chowdhury
    1
    sonai rod.  
AHad Hossain Chowdhury
    user_AHAD Hussain
    AHAD Hussain
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    46 min ago
  • "थाना बगल में, ब्लॉक सामने... फिर भी सड़क पर गड्ढे और गंदगी का अंबार! साहब, आँखें खोलिए या कुर्सी छोड़िए।" #Aurai #block #vijaythalapathy #viral #trending #bihar #BiharNews #News #Muzaffarpur #AkashPriyadarshi
    1
    "थाना बगल में, ब्लॉक सामने... फिर भी सड़क पर गड्ढे और गंदगी का अंबार! साहब, आँखें खोलिए या कुर्सी छोड़िए।"
#Aurai #block #vijaythalapathy #viral #trending #bihar #BiharNews #News #Muzaffarpur #AkashPriyadarshi
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    1 hr ago
  • Post by Dinesh Dinesh
    2
    Post by Dinesh Dinesh
    user_Dinesh Dinesh
    Dinesh Dinesh
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Pitam Parjapati
    3
    Post by Pitam Parjapati
    user_Pitam Parjapati
    Pitam Parjapati
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • आरोग्य सुविधांसाठी आमदार समीर कुणावार यांची धडपड; मंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक हिंगणघाटः वर्धा हिंगणघाट तालुक्यातील मौजा शेकापूर (बाई) तसेच समुद्रपूर तालुक्यातील कांढळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याच्या प्रस्तावाला गती देणे आणि सिंदी (रेल्वे) येथे ग्रामीण रुग्णालयाच्या स्थापनेबाबत निर्णय प्रक्रियेला चालना देण्यासाठी विधानसभेचे आमदार समीर कुणावार यांच्या विशेष प्रयत्नातून शासनस्तरावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने आमदार कुणावार यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. या संदर्भात दिनांक ११ मार्च रोजी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या दालनात सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये संचालक (आरोग्य सेवा – रुग्णालये) मुंबई, उपसचिव – सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय, सहसंचालक (रुग्णालये) आरोग्य सेवा, सहसंचालक (प्राथमिक आरोग्य केंद्र) आरोग्य सेवा, उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर परिमंडळ, जिल्हा शल्य चिकित्सक वर्धा, जिल्हा आरोग्य अधिकारी वर्धा तसेच इतर संबंधित अधिकारी सहभागी झाले होते. बैठकीदरम्यान शेकापूर (बाई) व कांढळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हा प्रस्ताव शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार समीर कुणावार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रस्तावातील आवश्यक बाबींचा आढावा घेत अंतिम मंजुरीच्या दिशेने सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. तसेच सिंदी (रेल्वे) येथे ग्रामीण रुग्णालय उभारण्याच्या प्रस्तावावरही सकारात्मक चर्चा झाली असून या संदर्भात पुढील कार्यवाही करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. सध्या शेकापूर (बाई), कांढळी व आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवांसाठी दूरवर जावे लागत असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे या भागात तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होणे अत्यंत आवश्यक असल्याची बाब आमदार समीर कुणावार यांनी बैठकीत अधोरेखित केली. त्याचप्रमाणे सिंदी (रेल्वे) येथे प्रस्तावित ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आल्यास परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना तातडीची व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होईल, असेही त्यांनी नमूद केले. प्रस्तावित प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर शेकापूर (बाई), कांढळी तसेच परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना तपासणी, उपचार आणि विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ गावाजवळच मिळणार आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांना बळकटी देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून आमदार समीर कुणावार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे या प्रस्तावांना आता सकारात्मक दिशा मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.
    1
    आरोग्य सुविधांसाठी आमदार समीर कुणावार यांची धडपड; मंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक
हिंगणघाटः वर्धा
हिंगणघाट तालुक्यातील मौजा शेकापूर (बाई) तसेच समुद्रपूर तालुक्यातील कांढळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याच्या प्रस्तावाला गती देणे आणि सिंदी (रेल्वे) येथे ग्रामीण रुग्णालयाच्या स्थापनेबाबत निर्णय प्रक्रियेला चालना देण्यासाठी विधानसभेचे आमदार समीर कुणावार यांच्या विशेष प्रयत्नातून शासनस्तरावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने आमदार कुणावार यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला आहे.
या संदर्भात दिनांक ११ मार्च रोजी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या दालनात सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये संचालक (आरोग्य सेवा – रुग्णालये) मुंबई, उपसचिव – सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय, सहसंचालक (रुग्णालये) आरोग्य सेवा, सहसंचालक (प्राथमिक आरोग्य केंद्र) आरोग्य सेवा, उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर परिमंडळ, जिल्हा शल्य चिकित्सक वर्धा, जिल्हा आरोग्य अधिकारी वर्धा तसेच इतर संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.
बैठकीदरम्यान शेकापूर (बाई) व कांढळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याच्या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून हा प्रस्ताव शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार समीर कुणावार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रस्तावातील आवश्यक बाबींचा आढावा घेत अंतिम मंजुरीच्या दिशेने सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. तसेच सिंदी (रेल्वे) येथे ग्रामीण रुग्णालय उभारण्याच्या प्रस्तावावरही सकारात्मक चर्चा झाली असून या संदर्भात पुढील कार्यवाही करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
सध्या शेकापूर (बाई), कांढळी व आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवांसाठी दूरवर जावे लागत असल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे या भागात तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होणे अत्यंत आवश्यक असल्याची बाब आमदार समीर कुणावार यांनी बैठकीत अधोरेखित केली. त्याचप्रमाणे सिंदी (रेल्वे) येथे प्रस्तावित ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आल्यास परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना तातडीची व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होईल, असेही त्यांनी नमूद केले.
प्रस्तावित प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर शेकापूर (बाई), कांढळी तसेच परिसरातील अनेक गावांतील नागरिकांना तपासणी, उपचार आणि विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ गावाजवळच मिळणार आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांना बळकटी देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असून आमदार समीर कुणावार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे या प्रस्तावांना आता सकारात्मक दिशा मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • आ. वडेट्टीवार यांची आग्रही मागणी प्रतिनिधी बिनधास्त न्यूज मुंबई/ चंद्रपूर: विधानसभेत अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान वन विभागातील गंभीर प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात ३५ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. केवळ शोक व्यक्त करून चालणार नाही, तर मानवी वस्तीत शिरणाऱ्या वन्यप्राण्यांपासून संरक्षण देण्यासाठी जंगलव्याप्त गावांना 'संरक्षक कुंपण' घालण्यासाठी सरकारने विशेष निधीची तातडीने तरतूद करायला हवी, अशी आग्रही मागणी सभागृहात लावून धरली. वन विभागाच्या जमिनीवर कोळसा कंपन्यांकडून होणारे नियमांचे उल्लंघन आणि बेकायदेशीर उत्खनन हा निसर्गाचा मोठा ऱ्हास आहे. या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी यावेळी केली. पर्यावरणाचे रक्षण आणि वनसंपत्तीची लूट थांबवणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे, मात्र सद्यस्थितीत प्रशासकीय गोंधळामुळे सामान्य नागरिक आणि निसर्ग दोन्ही धोक्यात आले आहेत. वन्यजीव संघर्ष असो वा वन जमिनीवरील अवैध कब्जा, सरकारची उदासिनता आता सहन केली जाणार नाही. वनव्याप्त भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने पारदर्शक धोरण राबवण्याची गरज आहे.
    1
    आ. वडेट्टीवार यांची आग्रही मागणी
प्रतिनिधी बिनधास्त न्यूज
मुंबई/ चंद्रपूर: विधानसभेत अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान वन विभागातील गंभीर प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात ३५ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. 
केवळ शोक व्यक्त करून चालणार नाही, तर मानवी वस्तीत शिरणाऱ्या वन्यप्राण्यांपासून संरक्षण देण्यासाठी जंगलव्याप्त गावांना 'संरक्षक कुंपण' घालण्यासाठी सरकारने विशेष निधीची तातडीने तरतूद करायला हवी, अशी आग्रही मागणी सभागृहात लावून धरली.
वन विभागाच्या जमिनीवर कोळसा कंपन्यांकडून होणारे नियमांचे उल्लंघन आणि बेकायदेशीर उत्खनन हा निसर्गाचा मोठा ऱ्हास आहे. या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी यावेळी केली. 
पर्यावरणाचे रक्षण आणि वनसंपत्तीची लूट थांबवणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे, मात्र सद्यस्थितीत प्रशासकीय गोंधळामुळे सामान्य नागरिक आणि निसर्ग दोन्ही धोक्यात आले आहेत.
वन्यजीव संघर्ष असो वा वन जमिनीवरील अवैध कब्जा, सरकारची उदासिनता आता सहन केली जाणार नाही. वनव्याप्त भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने पारदर्शक धोरण राबवण्याची गरज आहे.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    54 min ago
  • Post by AHAD Hussain
    1
    Post by AHAD Hussain
    user_AHAD Hussain
    AHAD Hussain
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    48 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.