न्यु हायस्कुल मध्ये शैक्षणिक साहित्याचे 70 विद्यार्थ्यांना वाटप लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून उपक्रमाचे आयोजन* दि 1 ऑगस्ट शनिवार रोजी शहरातील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय सेलू येथे 1 ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून हात मदतीचा या उपक्रमांतर्गत सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांच्या संकल्पनेतून 70 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष .स्थानिक शालेय समितीचे अध्यक्ष अशोक काकडे, ज्येष्ठ पत्रकार नारायण पाटील, डॉ अशोक नाईकनवरे, डॉ किशोर जवळेकर, श्रीमती लक्ष्मी भागवत, संयोजक सुनील गायकवाड, सेवानिवृत्त प्रा.डि. बी. गायकवाड,प्रकाश उक्कलगावकर मोहन आनंदगावकर, प्रशांत रघुवंशी, रविंद्र मुळावेकर, शाळेचे मुख्याध्यापक धनंजय भागवत, पर्यवेक्षक आर व्ही जगताप, देवेंद्र कुरा,शुकाचार्य शिंदे, आदींची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले प्रास्ताविक संयोजक सुनील गायकवाड यांनी केले ते म्हणाले की स शहरातील दानशूर नागरिकांच्या सहकार्यातुनच मागील 8 वर्षात 2793 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करू शकलो तसेच सेलू शरीरातील 5 शाळांमध्ये हा उपक्रम न थांबता अविरतपणे चालू आहे. शालेय समितीचे अध्यक्ष अशोक काकडे म्हणाले की सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी दानशुरांची थाप असल्याशिवाय असे उपक्रम मोठे होणे शक्य नाही परंतु सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांनी आपल्या बोलण्यातून वागण्यातून दानशुरांची मने जिंकली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा उपक्रम तब्बल नऊ वर्षापासून चालू आहे त्यानिमित्त संयोजकांचे अभिनंदन केले. प्रा. डी बी गायकवाड, मोहन आनंदगावकर, आर व्ही जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या स्तुत्य उपक्रमाचे अभिनंदन करत पुढील काळात हा उपक्रम मोठा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष कुलकर्णी तर आभार मुख्याध्यापक श्री धनंजय भागवत यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी शरद मगर, रामेश्वर गाडेकर , धनंजय मोरे , संदीप काष्टे, गंगाधर तोटेवाड , नारायण काष्टे आदिंनी प्रयत्न केले...
न्यु हायस्कुल मध्ये शैक्षणिक साहित्याचे 70 विद्यार्थ्यांना वाटप लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून उपक्रमाचे आयोजन* दि 1 ऑगस्ट शनिवार रोजी शहरातील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय सेलू येथे 1 ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून हात मदतीचा या उपक्रमांतर्गत सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांच्या संकल्पनेतून 70 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष .स्थानिक शालेय समितीचे अध्यक्ष अशोक काकडे, ज्येष्ठ पत्रकार नारायण पाटील, डॉ अशोक नाईकनवरे, डॉ किशोर जवळेकर, श्रीमती लक्ष्मी भागवत,
संयोजक सुनील गायकवाड, सेवानिवृत्त प्रा.डि. बी. गायकवाड,प्रकाश उक्कलगावकर मोहन आनंदगावकर, प्रशांत रघुवंशी, रविंद्र मुळावेकर, शाळेचे मुख्याध्यापक धनंजय भागवत, पर्यवेक्षक आर व्ही जगताप, देवेंद्र कुरा,शुकाचार्य शिंदे, आदींची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले प्रास्ताविक संयोजक सुनील गायकवाड यांनी केले ते म्हणाले की स शहरातील दानशूर नागरिकांच्या सहकार्यातुनच मागील 8 वर्षात 2793 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करू शकलो तसेच सेलू शरीरातील 5 शाळांमध्ये हा उपक्रम न थांबता अविरतपणे चालू आहे. शालेय समितीचे अध्यक्ष अशोक काकडे म्हणाले की सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी दानशुरांची थाप असल्याशिवाय असे उपक्रम मोठे होणे
शक्य नाही परंतु सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांनी आपल्या बोलण्यातून वागण्यातून दानशुरांची मने जिंकली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा उपक्रम तब्बल नऊ वर्षापासून चालू आहे त्यानिमित्त संयोजकांचे अभिनंदन केले. प्रा. डी बी गायकवाड, मोहन आनंदगावकर, आर व्ही जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या स्तुत्य उपक्रमाचे अभिनंदन करत पुढील काळात हा उपक्रम मोठा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष कुलकर्णी तर आभार मुख्याध्यापक श्री धनंजय भागवत यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी शरद मगर, रामेश्वर गाडेकर , धनंजय मोरे , संदीप काष्टे, गंगाधर तोटेवाड , नारायण काष्टे आदिंनी प्रयत्न केले...
- जालन्यात मुसळधार पावसाचा कहर; गायत्री नगरसह परिसरात घरांमध्ये पाणी पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढा; भास्कर आबा दानवेंच्या प्रशासनाला स्पष्ट सूचना.. जालन्यात मुसळधार पावसाचा कहर; गायत्री नगरसह परिसरात घरांमध्ये पाणी पूरस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढा; भास्कर आबा दानवेंच्या प्रशासनाला स्पष्ट सूचना.. आज दिनांक 01 शनिवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात 30 जुलैपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचले असून, प्रभाग क्रमांक 1 मधील गायत्री नगर, कोठारी नगर आणि महेश नगर परिसराला पावसाच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे. अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले.1
- जालन्यात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी; रतन लांडगे यांच्या हस्ते अभिवादन, पोलीस बँडने वाढवली शान! जालन्यात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी; रतन लांडगे यांच्या हस्ते अभिवादन, पोलीस बँडने वाढवली शान!1
- जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात; पोलीस बँडच्या मानवंदनेने वाढवली सोहळ्याची शान! #AnnabhauSathe #AnnabhauSatheJayanti #Jalna #JalnaNews #LokshahirAnnabhauSathe #PoliceBand जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात; पोलीस बँडच्या मानवंदनेने वाढवली सोहळ्याची शान! #AnnabhauSathe #AnnabhauSatheJayanti #Jalna #JalnaNews #LokshahirAnnabhauSathe #PoliceBand1
- जालन्यात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती पोलीस बँडची मनोवंदनाने सुभाष चंद्र बोस संस्था चे अध्यक्ष रतन लांडगे यांच्या हस्ते उत्साहून वातावरण संपन्न या दिवशी लोकांना मिथेपिया वाटण्यात आले1
- ता. गेवराई. जिल्हा बिड. गोपत गोपपिंपळगाव. झोपड. पटी. येथे. रस्त्याची. आटचन. आहे. लहान. मुलाना. रस्ता. नसल्याने. शाळ. बद. आहे1
- बीड शहरातील मोकाट जनावरांचा हैदोस; अपघातात धम्मानंद वाघमारे गंभीर जखमी नियोजनशून्य नगरपालिकेच्या कारभाराचे आणखी एक उदाहरण दलित पॅंथर स्टाईल आंदोलन करणार मोकाट जनावरे नगरपालिकेच्या आवारात आणून सोडणार बीड शहरातील मोकाट जनावरांचा हैदोस; अपघातात धम्मानंद वाघमारे गंभीर जखमी नियोजनशून्य नगरपालिकेच्या कारभाराचे आणखी एक उदाहरण बीड | प्रतिनिधी बीड शहरातील मुख्य रस्त्यांवर वाढलेल्या मोकाट जनावरांच्या समस्येमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात धम्मानंद वाघमारे हे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धम्मानंद वाघमारे हे शनिवारी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास बीड बसस्थानकासमोरून साठे चौकाकडे मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी मुख्य रस्त्यावर अनेक मोकाट गायी बसलेल्या होत्या. याचवेळी परिसरातील स्ट्रीट लाईट बंद असल्याने रस्त्यावर पुरेसा प्रकाश नव्हता. अंधारामुळे रस्त्यावर बसलेली जनावरे त्यांना दिसली नाहीत आणि त्यांच्या मोटारसायकलची एका गायीला जोरदार धडक बसली. या अपघातात धम्मानंद वाघमारे हे मोटारसायकलवरून खाली फेकले गेले. त्यांचा पाय दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाला असून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करावी लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे. बीड शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वाढता वावर, बंद असलेले पथदिवे आणि संबंधित यंत्रणेकडून होत असलेले दुर्लक्ष यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, मोकाट जनावरे हटविणे, पथदिवे नियमित सुरू ठेवणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.3
- तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल; बीबी नेमतुल्लाह दर्गा जमिनीचा कोणीही व्यवहार करू नये वारसांचा इशारा तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल; बीबी नेमतुल्लाह दर्गा जमिनीचा कोणीही व्यवहार करू नये वारसांचा इशारा1
- एकाच वर्षात ‘मोक्ष’ लॉजवर पाचव्यांदा धाड; तीन पीडितांची सुटका अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा पुन्हा प्रहार; तीन लॉज कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रस्ताव एकाच वर्षात ‘मोक्ष’ लॉजवर पाचव्यांदा धाड; तीन पीडितांची सुटका अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा पुन्हा प्रहार; तीन लॉज कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रस्ताव आज दिनांक 01 शनिवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील बसस्थानक परिसरातील मोक्ष लॉजवर अनैतिक व्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरून सदर बाजार पोलिसांच्या डीबी पथकाने बुधवारी दुपारी धडक कारवाई केली. या कारवाईत लॉजमधून तीन पीडितांची सुटका करण्यात आली असून, संबंधित आरोपीविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात मोक्ष लॉजवर पोलिसांनी केलेली ही पाचवी कारवाई असल्याने या लॉजच्या कारभारावर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.1