रायपुर में हिंदू जनजागृति समिति और गोरक्षकों के शिष्टमंडल ने प्रदेश के यशस्वी मुख्यमंत्री माननीय श्री विष्णु देव साय जी से भेंट कर उनका सम्मान किया।. बैठक के मुख्य बिंदु: 🔹 वचन पूर्ति: हिंदू अधिवेशन में दिए वचन के अनुसार राज्य में 'धर्मांतरण विरोधी' और 'लव जिहाद' के विरुद्ध कठोर कानून लाने पर मुख्यमंत्री जी का अभिनंदन किया गया। 🔹 नक्सलवाद का अंत: दशकों पुरानी नक्सल समस्या को 'Time-bound' तरीके से समाप्त करने के ऐतिहासिक निर्णय हेतु शासन को साधुवाद दिया। 🔹 कॉर्पोरेट जिहाद: संस्थानों में हिंदू महिलाओं की सुरक्षा और 'कॉर्पोरेट जिहाद' के खतरों पर ध्यानाकर्षण कराया गया। 🔹 गौ-सेवा: प्रदेश के १२००+ गोरक्षकों की सुरक्षा और उनके कल्याण हेतु कैबिनेट में निर्णय लेने का आश्वासन मिला। 🔹 विशेष उपस्थिति: इस अवसर पर श्री प्रबल प्रताप सिंह जूदेव जी (उपाध्यक्ष, भाजपा) ने भी मार्गदर्शन किया। हिंदू जनजागृति समिति और समस्त हिंदू संगठन छत्तीसगढ़ को 'राम-राज्य' की संकल्पना की ओर ले जाने हेतु सरकार के इन साहसिक निर्णयों का पूर्ण समर्थन करते हैं! 🚩 CMO Chhattisgarh @highlight Hindu Janajagruti Samiti Chhattisgarh #Chhattisgarh #VishnuDeoSai #HinduJagrutiSamiti #GauRaksha #NaxalFreeCG #Hindutva #Raipur #SanatanDharma
रायपुर में हिंदू जनजागृति समिति और गोरक्षकों के शिष्टमंडल ने प्रदेश के यशस्वी मुख्यमंत्री माननीय श्री विष्णु देव साय जी से भेंट कर उनका सम्मान किया।. बैठक के मुख्य बिंदु: 🔹 वचन पूर्ति: हिंदू अधिवेशन में दिए वचन के अनुसार राज्य में 'धर्मांतरण विरोधी' और 'लव जिहाद' के विरुद्ध कठोर कानून लाने पर मुख्यमंत्री जी का अभिनंदन किया गया। 🔹 नक्सलवाद का अंत: दशकों पुरानी नक्सल समस्या को 'Time-bound' तरीके से समाप्त करने के ऐतिहासिक निर्णय हेतु शासन को साधुवाद दिया। 🔹 कॉर्पोरेट जिहाद: संस्थानों में हिंदू महिलाओं की सुरक्षा और 'कॉर्पोरेट जिहाद' के खतरों पर ध्यानाकर्षण कराया गया। 🔹 गौ-सेवा: प्रदेश के १२००+ गोरक्षकों की सुरक्षा और उनके कल्याण हेतु कैबिनेट में निर्णय लेने का आश्वासन मिला। 🔹 विशेष उपस्थिति: इस अवसर पर श्री प्रबल प्रताप सिंह जूदेव जी (उपाध्यक्ष, भाजपा) ने भी मार्गदर्शन किया। हिंदू जनजागृति समिति और समस्त हिंदू संगठन छत्तीसगढ़ को 'राम-राज्य' की संकल्पना की ओर ले जाने हेतु सरकार के इन साहसिक निर्णयों का पूर्ण समर्थन करते हैं! 🚩 CMO Chhattisgarh @highlight Hindu Janajagruti Samiti Chhattisgarh #Chhattisgarh #VishnuDeoSai #HinduJagrutiSamiti #GauRaksha #NaxalFreeCG #Hindutva #Raipur #SanatanDharma
- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, यावल नगरपालिका, यावल महोदय, यावल नगरपालिका हद्दीतील वॉर्ड क्रमांक २, आयशानगर परिसरामध्ये असलेला नाला अनेक दिवसांपासून साफसफाई न करता तसाच पडून आहे. नाल्याची नियमित सफाई होत नसल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नाल्यात साचलेल्या घाण व पाण्यामुळे डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये डेंग्यू, मलेरिया यांसारखे संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. सदर बाबीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. भविष्यात गंभीर आरोग्य समस्या निर्माण होण्यापूर्वी संबंधित विभागाने तात्काळ नाला सफाई करून नागरिकांना दिलासा द्यावा, ही नम्र विनंती. अन्यथा उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांची जबाबदारी प्रशासनावर राहील.1
- राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पाचोऱ्यात सुप्रसिद्ध सिनेगीत गायक आनंद शिंदे यांच्या “भिमगीतांचा झंकार (ऑर्केस्ट्रा)”1
- पिंपळनेर शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनला असून, बैलांच्या झुंजीत सेवानिवृत्त अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत राजधर गंभीर भोई हे गंभीर जखमी झाले आहेत.1
- प्रतिनिधी D.M... घर पाडले; मुळशीतील शिंदे कुटुंब उघड्यावर — प्रशासनाच्या कारवाईवर संताप मुळशी : विकासकामांच्या नावाखाली प्रशासनाने घेतलेल्या कठोर निर्णयामुळे मुळशी तालुक्यातील शिंदे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे. मोबदला किंवा पर्यायी निवासाची कोणतीही व्यवस्था न करता थेट घर पाडण्यात आल्याने या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे कुटुंबाला यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडून योग्य मोबदला देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी प्रशासनाने कोणतीही आर्थिक मदत न देता घर पाडण्याची कारवाई केली. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने कुटुंबीयांना विरोध करण्याचीही संधी मिळाली नाही. कारवाईदरम्यान कुटुंबीयांनी प्रशासनाकडे किमान दोन दिवसांची मुदत देण्याची विनंती केली होती. "आमचे सामान काढू द्या, मुलांसह आम्ही कुठे जाऊ?" अशी हतबल मागणी त्यांनी केली; मात्र प्रशासनाने ही विनंती फेटाळून लावत नियोजित कारवाई पूर्ण केली. परिणामी, घरासह संसाराचे साहित्य ढिगाऱ्याखाली गेले आणि कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांकडून प्रशासनाच्या संवेदनाहीन कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विकासकामे महत्त्वाची असली तरी सामान्य नागरिकांना बेघर करून विकास साधला जात असेल, तर अशा विकासाचा नेमका फायदा कोणाला, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, शिंदे कुटुंब सध्या उघड्यावर राहत असून, लहान मुलांसह कुटुंबीयांची मोठी हालअपेष्टा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने मोबदला द्यावा आणि पर्यायी निवासाची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, "विकासाच्या नावाखाली गरीबांवर अन्याय" होत असल्याची टीका जोर धरत आहे. आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- संभाजीनगर हादरले: उल्कानगरीत भररस्त्यात ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; CCTV मध्ये कैद छत्रपती संभाजीनगर शहरातील उल्कानगरी परिसरात भरदिवसा घडलेल्या धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ७० वर्षीय महिलेचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी भररस्त्यात हिसकावून नेले असून संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 🔹 घटनेचा तपशील: माहितीनुसार, संबंधित महिला रस्त्याने जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र झटक्यात खेचून पळ काढला. ही घटना इतक्या वेगाने घडली की महिलेला सावरायलाही वेळ मिळाला नाही. 🔹 CCTV फुटेजमुळे तपासाला वेग: घटनेचा संपूर्ण प्रकार परिसरातील CCTV कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत असून, पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. 🔹 नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण: भरदिवसा आणि गर्दीच्या ठिकाणी अशी घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. विशेषतः महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 🔹 पोलिसांचे आवाहन: पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित माहिती देण्यास सांगितले आहे.1
- माझी एक विनंती आहे की ही टाकी बनून तीन महिने झाले तरी सुध्दा पाणी नाही अल2
- सिल्लोड तालुक्यातील म्हसला गावाचा रस्ता अनेक दिवसापासून खराब झाला आहे मात्र संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावकऱ्यांनी कन्नड सिल्लोड महामार्गावर मोठे आंदोलन करून रस्त्याची दुरुस्तीची मागणी केली आहे अनेक वर्षापासून सदरील रस्त्यावर छोटे मोठे अपघात घडत आहे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे1
- शिरपूर तालुक्यातील खैरखुटी येथे पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ललिता सुनिल पावरा असे मृत महिलेचे नाव असून आरोपी पती सुनिल सायमल पावरा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.1