Shuru
Apke Nagar Ki App…
स्वराज्य वार्ता
More news from Maharashtra and nearby areas
- पैठण जायकवाडी भागातील संजयनगर, राहुलनगर, दाळवाडी या भागातील बौद्ध, मातंग, ओबीसी समाजाचे हजारो घर उद्ध्वस्त करण्याचे ठरले आहे. 60 वर्षापासून जवळपास तीन पिढ्या लोकं येते राहत आहेत. ही कार्यवाही तात्काळ रद्द करावी अशी ऑल इंडिया पँथरचे अध्यक्ष दिपकभाई केदार यांनी घटनेची चौकशी करुन प्रशासनाला विनंती केली नसता तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.1
- Post by YUVA JALNA NEWS1
- फुलंब्री विधानसभेच्या आमदार अनुराधाताई चव्हाण यांचे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष.1
- mintlal yadav mataki road dhuliya1
- *🛑त्या मारहाणीच्या घटनेचा कोल्हेंनीही केला निषेध,,आरोपींचा मतदानापूर्वी तपास लावण्याची केली मागणी.*1
- मातंग समाजाच्या वतीने..... पोलीस अधिक्षक लोढा साहेब यांना निवेदन....1
- पिंप्री येथे अंजनी नदीपात्रात अंदाजे 40 वर्षे वयाच्या अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ धरणगाव तालुक्यातील पिंप्री गावाजवळ अंजनी नदीपात्रात अंदाजे 40 वर्षे वयाच्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. मृतदेह काही काळापासून पाण्यात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढून पंचनामा करण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.1
- पैठण येथे अतिक्रमण हटाव मोहीम जायकवाडी येथे काल पार पडली. यावेळी पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता.. नागरिकांचा विरोध..2