चांडोळ्यात महाराजस्व अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद. तहसीलदारांनी केले तक्रारींचे निवारण व विविध प्रमाणपत्र वाटप. मुखेड / प्रतिनिधी. तालुक्यातील मौजे चांडोळा महसुल मंडळातील चांडोळा गावातील विठ्ठल मंदीर येथे १० एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असुन मोठ्या संख्येने नागरिक व महिलांनी सहभाग नोंदवला होता.यावेळी तहसीलदार राजेश जाधव यांनी नागरिकांच्या समस्यां जाणून घेवुन त्यांच्या तक्रारींचे निवारण करत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करुन अभियानासंदर्भात सविस्तर माहिती सांगितली. चांडोळा येथील शिबीरामध्ये तहसीलदार राजेश जाधव यांनी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना बाबत मार्गदर्शन केले तसेच मुंबई जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विषयी व अकृषिक परवानगी रद्द करण्यात आलेल्या अद्ययावत सुधारणा बाबत नागरीकांना सखोल मार्गदर्शन करुन एक वेळचे अधिमुल्य भरण्याच्या नविन व्यवस्था बाबत नागरीकांमध्ये जनजागृती केली.शिबीरामध्ये नागरीकांना विविध योजनेचा लाभ देण्यात आला तसेच प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.सदर शिबीरामध्ये ७/१२ अभिलेखामध्ये दुरुस्ती करुन नागरीकांना ७/१२ वाटप करण्यात आले तसेच विध्यार्थ्यांना उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवाशी अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र,नॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्र अर्ज स्विकारुन वाटप करण्यात आले तसेच ७/१२ मधील दुरस्ती बाबत महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियमाचे कलम १५५ अन्वये दुरुस्ती करुन वाटप करण्यात आले.त्याचबरोबर नागरीकांना कलम ४२ अ,४२ ब,४२ क,४२ ड अन्वये सनद देण्याची प्रक्रीया संपुष्ठात आले बाबत नागरीकांना माहिती देण्यात आली.,नागरीकांना आता भौतीक ७/१२ घेण्याची आवश्यकता नाही तर महाभूमी पोर्टलव्दारे डिजीटल ७/१२ डाऊनलोड करण्याबाबत प्रात्यक्षिक देण्यात आले तर एक खिडकी योजनेअंतर्गत अॅग्रीस्टॅक, ई मोजणी,पि.एम. किसान व नागरीकांच्या तक्रारीचे निवारण करण्यात आले.या शिबीरास गटविकास अधिकारी शिवाजी ढवळे, भुमीअभिलेक कार्यालयाचे उपाधिक्षक बागुल,तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे फुलारी, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.आकाश देशमुख,पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय उबाळे,पुरवठा निरीक्षण अधिकारी निलेश रोहनकर, महसूल सहाय्यक के.व्ही. महाडीवाले,मंडळ अधिकारी श्रीमती माने टी.पि,येवती मंडळ अधिकारी जांभळे,बा-हाळी मंडळ अधिकारी हाक्के,मंडळ अधिकारी मैड,श्रीकांत श्रीरामे आफरेटर,पवन शिरबरतळ आफरेटर,चांडोळा मंडळातील सर्व गावातील ग्रामपंचायत अधिकारी,ग्राम महसूल अधिकारी,सरपंच, पोलीस पाटील,अंगणवाडी कर्मचारी व इतर नागरीक उपस्थित होते. चांडोळ्यात महाराजस्व अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद. तहसीलदारांनी केले तक्रारींचे निवारण व विविध प्रमाणपत्र वाटप. मुखेड / प्रतिनिधी. तालुक्यातील मौजे चांडोळा महसुल मंडळातील चांडोळा गावातील विठ्ठल मंदीर येथे १० एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असुन मोठ्या संख्येने नागरिक व महिलांनी सहभाग नोंदवला होता.यावेळी तहसीलदार राजेश जाधव यांनी नागरिकांच्या समस्यां जाणून घेवुन त्यांच्या तक्रारींचे निवारण करत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करुन अभियानासंदर्भात सविस्तर माहिती सांगितली. चांडोळा येथील शिबीरामध्ये तहसीलदार राजेश जाधव यांनी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना बाबत मार्गदर्शन केले तसेच मुंबई जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विषयी व अकृषिक परवानगी रद्द करण्यात आलेल्या अद्ययावत सुधारणा बाबत नागरीकांना सखोल मार्गदर्शन करुन एक वेळचे अधिमुल्य भरण्याच्या नविन व्यवस्था बाबत नागरीकांमध्ये जनजागृती केली.शिबीरामध्ये नागरीकांना विविध योजनेचा लाभ देण्यात आला तसेच प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.सदर शिबीरामध्ये ७/१२ अभिलेखामध्ये दुरुस्ती करुन नागरीकांना ७/१२ वाटप करण्यात आले तसेच विध्यार्थ्यांना उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवाशी अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र,नॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्र अर्ज स्विकारुन वाटप करण्यात आले तसेच ७/१२ मधील दुरस्ती बाबत महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियमाचे कलम १५५ अन्वये दुरुस्ती करुन वाटप करण्यात आले.त्याचबरोबर नागरीकांना कलम ४२ अ,४२ ब,४२ क,४२ ड अन्वये सनद देण्याची प्रक्रीया संपुष्ठात आले बाबत नागरीकांना माहिती देण्यात आली.,नागरीकांना आता भौतीक ७/१२ घेण्याची आवश्यकता नाही तर महाभूमी पोर्टलव्दारे डिजीटल ७/१२ डाऊनलोड करण्याबाबत प्रात्यक्षिक देण्यात आले तर एक खिडकी योजनेअंतर्गत अॅग्रीस्टॅक, ई मोजणी,पि.एम. किसान व नागरीकांच्या तक्रारीचे निवारण करण्यात आले.या शिबीरास गटविकास अधिकारी शिवाजी ढवळे, भुमीअभिलेक कार्यालयाचे उपाधिक्षक बागुल,तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे फुलारी, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.आकाश देशमुख,पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय उबाळे,पुरवठा निरीक्षण अधिकारी निलेश रोहनकर, महसूल सहाय्यक के.व्ही. महाडीवाले,मंडळ अधिकारी श्रीमती माने टी.पि,येवती मंडळ अधिकारी जांभळे,बा-हाळी मंडळ अधिकारी हाक्के,मंडळ अधिकारी मैड,श्रीकांत श्रीरामे आफरेटर,पवन शिरबरतळ आफरेटर,चांडोळा मंडळातील सर्व गावातील ग्रामपंचायत अधिकारी,ग्राम महसूल अधिकारी,सरपंच, पोलीस पाटील,अंगणवाडी कर्मचारी व इतर नागरीक उपस्थित होते.
चांडोळ्यात महाराजस्व अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद. तहसीलदारांनी केले तक्रारींचे निवारण व विविध प्रमाणपत्र वाटप. मुखेड / प्रतिनिधी. तालुक्यातील मौजे चांडोळा महसुल मंडळातील चांडोळा गावातील विठ्ठल मंदीर येथे १० एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असुन मोठ्या संख्येने नागरिक व महिलांनी सहभाग नोंदवला होता.यावेळी तहसीलदार राजेश जाधव यांनी नागरिकांच्या समस्यां जाणून घेवुन त्यांच्या तक्रारींचे निवारण करत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करुन अभियानासंदर्भात सविस्तर माहिती सांगितली. चांडोळा येथील शिबीरामध्ये तहसीलदार राजेश जाधव यांनी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना बाबत मार्गदर्शन केले तसेच मुंबई जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विषयी व अकृषिक परवानगी रद्द करण्यात आलेल्या अद्ययावत सुधारणा बाबत नागरीकांना सखोल मार्गदर्शन करुन एक वेळचे अधिमुल्य भरण्याच्या नविन व्यवस्था बाबत नागरीकांमध्ये जनजागृती केली.शिबीरामध्ये नागरीकांना विविध योजनेचा लाभ देण्यात आला तसेच प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.सदर शिबीरामध्ये ७/१२ अभिलेखामध्ये दुरुस्ती करुन नागरीकांना ७/१२ वाटप करण्यात आले तसेच विध्यार्थ्यांना उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवाशी अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र,नॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्र अर्ज स्विकारुन वाटप करण्यात आले तसेच ७/१२ मधील दुरस्ती बाबत महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियमाचे कलम १५५ अन्वये दुरुस्ती करुन वाटप करण्यात आले.त्याचबरोबर नागरीकांना कलम ४२ अ,४२ ब,४२ क,४२ ड अन्वये सनद देण्याची प्रक्रीया संपुष्ठात आले बाबत नागरीकांना माहिती देण्यात आली.,नागरीकांना आता भौतीक ७/१२ घेण्याची आवश्यकता नाही तर महाभूमी पोर्टलव्दारे डिजीटल ७/१२ डाऊनलोड करण्याबाबत प्रात्यक्षिक देण्यात आले तर एक खिडकी योजनेअंतर्गत अॅग्रीस्टॅक, ई मोजणी,पि.एम. किसान व नागरीकांच्या तक्रारीचे निवारण करण्यात आले.या शिबीरास गटविकास अधिकारी शिवाजी ढवळे, भुमीअभिलेक कार्यालयाचे उपाधिक्षक बागुल,तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे फुलारी, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.आकाश देशमुख,पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय उबाळे,पुरवठा निरीक्षण अधिकारी निलेश रोहनकर, महसूल सहाय्यक के.व्ही. महाडीवाले,मंडळ अधिकारी श्रीमती माने टी.पि,येवती मंडळ अधिकारी जांभळे,बा-हाळी मंडळ अधिकारी हाक्के,मंडळ अधिकारी मैड,श्रीकांत श्रीरामे आफरेटर,पवन शिरबरतळ आफरेटर,चांडोळा मंडळातील सर्व गावातील ग्रामपंचायत अधिकारी,ग्राम महसूल अधिकारी,सरपंच, पोलीस पाटील,अंगणवाडी कर्मचारी व इतर नागरीक उपस्थित होते. चांडोळ्यात महाराजस्व अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद. तहसीलदारांनी केले तक्रारींचे निवारण व विविध प्रमाणपत्र वाटप. मुखेड / प्रतिनिधी. तालुक्यातील मौजे चांडोळा महसुल मंडळातील चांडोळा गावातील विठ्ठल मंदीर येथे १० एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असुन मोठ्या संख्येने नागरिक व महिलांनी सहभाग नोंदवला होता.यावेळी तहसीलदार राजेश जाधव यांनी नागरिकांच्या समस्यां जाणून घेवुन त्यांच्या तक्रारींचे निवारण करत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करुन अभियानासंदर्भात सविस्तर माहिती सांगितली. चांडोळा येथील शिबीरामध्ये तहसीलदार राजेश जाधव यांनी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना बाबत मार्गदर्शन केले तसेच मुंबई जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा विषयी व अकृषिक परवानगी रद्द करण्यात आलेल्या अद्ययावत सुधारणा बाबत नागरीकांना सखोल मार्गदर्शन करुन एक वेळचे अधिमुल्य भरण्याच्या नविन व्यवस्था बाबत नागरीकांमध्ये जनजागृती केली.शिबीरामध्ये नागरीकांना विविध योजनेचा लाभ देण्यात आला तसेच प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.सदर शिबीरामध्ये ७/१२ अभिलेखामध्ये दुरुस्ती करुन नागरीकांना ७/१२ वाटप करण्यात आले तसेच विध्यार्थ्यांना उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवाशी अधिवास प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र,नॉन क्रीमीलेअर प्रमाणपत्र अर्ज स्विकारुन वाटप करण्यात आले तसेच ७/१२ मधील दुरस्ती बाबत महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियमाचे कलम १५५ अन्वये दुरुस्ती करुन वाटप करण्यात आले.त्याचबरोबर नागरीकांना कलम ४२ अ,४२ ब,४२ क,४२ ड अन्वये सनद देण्याची प्रक्रीया संपुष्ठात आले बाबत नागरीकांना माहिती देण्यात आली.,नागरीकांना आता भौतीक ७/१२ घेण्याची आवश्यकता नाही तर महाभूमी पोर्टलव्दारे डिजीटल ७/१२ डाऊनलोड करण्याबाबत प्रात्यक्षिक देण्यात आले तर एक खिडकी योजनेअंतर्गत अॅग्रीस्टॅक, ई मोजणी,पि.एम. किसान व नागरीकांच्या तक्रारीचे निवारण करण्यात आले.या शिबीरास गटविकास अधिकारी शिवाजी ढवळे, भुमीअभिलेक कार्यालयाचे उपाधिक्षक बागुल,तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे फुलारी, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.आकाश देशमुख,पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय उबाळे,पुरवठा निरीक्षण अधिकारी निलेश रोहनकर, महसूल सहाय्यक के.व्ही. महाडीवाले,मंडळ अधिकारी श्रीमती माने टी.पि,येवती मंडळ अधिकारी जांभळे,बा-हाळी मंडळ अधिकारी हाक्के,मंडळ अधिकारी मैड,श्रीकांत श्रीरामे आफरेटर,पवन शिरबरतळ आफरेटर,चांडोळा मंडळातील सर्व गावातील ग्रामपंचायत अधिकारी,ग्राम महसूल अधिकारी,सरपंच, पोलीस पाटील,अंगणवाडी कर्मचारी व इतर नागरीक उपस्थित होते.
- Post by Today One Live1
- परभणी (प्रतिनिधी) : परभणी तालुक्यातील लोहगाव येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत पाच दुकाने पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे, आग लागली तेव्हा सर्व दुकानदार गावातील एका लग्नसमारंभासाठी गेले होते, त्यामुळे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, लोहगावातील बाजारपेठ परिसरात अचानक दुपारच्या च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सुरुवातीला आग लहान स्वरूपाची होती, मात्र काही वेळातच तिने भीषण रूप धारण केले आणि शेजारील चार दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच अग्निशमन दलालाही माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणली.1
- RCC band kam jila V final kar kar milega quality mein kam aur medium Dam1
- लातूर शेतीचा विकास आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणत्याही शेतकऱ्याला शेत रस्त्यांची अडचण येऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांनी अत्यंत दक्ष राहून ही मोहीम राबवावी, रस्त्यांचे सीमांकन करून घ्यावे, या सर्वच रस्त्यांना क्रमांक द्यावेत अशा सूचना अशा सूचना आमदार अमित देशमुख यांनी दिल्या. आमदार अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना लातूर शहर विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीची बैठक झाली. यावेळी लातूरच्या उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे, लातूर पंचायत समितीचे सभापती श्रीकांत बैले, लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, लातूर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक साहेबराव नरवाडे, लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्याम गोडभरले, २१ शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, भूमीअभिलेख अधिकारी अशोकराव चव्हाण, वनपरीमंडळ अधिकारी लातूर निलेश बिराजदार, नायब तहसीलदार परमेश्वर कांबळे, नायब तहसीलदार सुधीर देशमुख, आदिसह संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी सर्व मंडळ अधिकारी उपस्थित होते.आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते पाच प्रगतीशील शेतकरी सादुराम मस्के, शंकर कुलकर्णी, लक्ष्मण सपाटे, राहुल पवार, लक्ष्मण मोरे यांना मुख्यमंत्री बळीराजा शेत / पाणंद रस्ते योजना लातूर शहर विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सर्व नियुक्त झालेल्या सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.हाती घेतलेली कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, सर्व शेत/ पानंद रस्त्यांची नोंद नकाशावर राहील हे पाहावे, या रस्त्यांचे सीमांकन करून घ्यावे, या सर्वच रस्त्यांना क्रमांक द्यावेत अशा सूचना या बैठकीदरम्यान दिल्या आहेत.1
- उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांचा अनेक कार्यकर्त्यांसह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतोष सोमवंशी यांचा हार घालून केला सत्कार. सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. मंगळवार दिनांक 28 एप्रिल 2026. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लातूर जिल्हा जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करीत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या या प्रवेशामुळे लातूर जिल्ह्यातील उबाठा गटाला मोठे खिंडार पडले आहे. संतोष सोमवंशी यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी आज मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. लातूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी यांचा उबाठा गटामध्ये कोंडमारा होत होता. गेल्या जिल्हा परिषद निवडणूकी पासून ते पक्षावर नाराज होते .अंतर्गत कलहामुळे त्यांनी उबाठा गटाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला, आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे शिंदे सेनेला लातूर जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी मोठी पकड मिळणार आहे. संतोष सोमवंशी यांचे संघटन कौशल्य पाहता शिंदे सेनेला भविष्यात अच्छे दिन पाहायला मिळतील असे लातूरच्या जनतेतून बोलले जात आहे. संतोष सोमवंशी हे मूळचे औसा तालुक्यातील धानोरा येथील रहिवाशी आहेत. अनेक वर्ष त्यांनी सरपंच म्हणून चांगला कारभार केला आहे. औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती म्हणून त्यांनी चांगली कारकीर्द गाजवली होती. उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी पक्ष वाढीसाठी कौतुकास्पद काम केले होते. अशा एका उमद्या, तरुण आणि चांगल्या कार्यकर्त्याला उबाठा गट आज मुकला आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी ऐकावयास मिळत आहे. यावेळी त्यांच्या समवेत बाजार समिती माजी उपसभापती किशोर जाधव, खरेदी विक्री संघाचे उपसभापती शेखर चव्हाण, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बसवराज मंगरूळे, संपत बंग, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष विलास लंगर, श्रीहरी उत्के, रेणापूर माजी सभापती नवनाथ भोसले, रेणापूर तालुकाप्रमुख परमेश्वर सुर्यवंशी, बसवराज बर्दापूरे, निजाम हुच्चे, शिवमूर्ती झुंजे आदी सह असंख्य कार्यकर्तेनी प्रवेश केला2
- क्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या भिमज्योत कार्यक्रमाच्या माध्यमातून तळागाळातील युवकांना मिळणार नवीन प्रेरणा- अनुसूचित जाती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विश्वजीत अनिल गायकवाड1
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा नारीशक्ती सुवर्ण विजय करा विरोध म्हणजे एक सामान्य महिलेच्या विकासावर गदा1
- लातूर शहरातील जिल्हा क्रीडा संकुल परिसरात प्रेमी युगलांचा बिनधास्त रोमान्स सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सार्वजनिक ठिकाणी उघडपणे प्रेमप्रदर्शन केल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळच्या वेळेत वॉकिंगसाठी आलेल्या नागरिकांना हा प्रकार पाहून धक्का बसला. क्रीडा संकुलासारख्या सार्वजनिक आणि कुटुंबीयांसह येण्याजोग्या ठिकाणी अशा प्रकारचे वर्तन होत असल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले. स्थानिक नागरिकांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करत प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने येत असल्याने अशा घटनांमुळे अस्वस्थता निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, काही ठिकाणी अशा घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचेही समोर आले आहे, ज्यामुळे या प्रकरणाची अधिक चर्चा रंगली आहे. नागरिकांच्या मागणीनुसार, क्रीडा संकुल परिसरात पोलीस गस्त वाढवून अशा प्रकारांना आळा घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे.1
- Post by Sk Chand1