खर्चाला ब्रेक; ऑनलाईन नोटीसमुळे नोंदणी विवाहाचा ट्रेंड, ‘नो तामझाम’ लग्नात १५० रुपयांत जुळते आयुष्याची गाठ , भपकेबाज लग्न समारंभ, लाखोंचा खर्च आणि महिनाभर चालणारी लगबग याला आता तरुणाई पर्याय शोधताना दिसत आहे. “कमी खर्च, जास्त सोय” या सूत्रावर आधारित नोंदणी विवाहाला दिवसेंदिवस मोठी पसंती मिळत असून, ऑनलाईन सुविधेमुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. विशेष म्हणजे, अगदी परदेशात बसूनही विवाहाची नोटीस देता येत असल्याने या पद्धतीचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. पारंपरिक लग्न म्हटले की मंगल कार्यालय, जेवणावळी, वाजंत्री, कपडे, आमंत्रणे, मिरवणुका अशा अनेक खर्चिक बाबी ओघाने येतात. यामुळे वधू-वरांच्या कुटुंबावर मोठा आर्थिक भार पडतो. मात्र, या सगळ्याला फाटा देत तरुण पिढी आता “नो तामझाम” पद्धतीने साध्या आणि कायदेशीर विवाहाकडे वळताना दिसत आहे. केवळ काहीशे रुपयांत, अगदी सुमारे १५० रुपयांच्या खर्चातही आयुष्याची गाठ बांधता येत असल्याने नोंदणी विवाह अधिक आकर्षक ठरत आहे. रायगड जिल्ह्यातील आकडेवारीही या बदलाची साक्ष देत आहे. एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत तब्बल ३६१ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे. यावरून पारंपरिक पद्धतीपेक्षा सोपी, जलद आणि किफायतशीर पर्याय म्हणून नोंदणी विवाहाचा स्वीकार वाढत असल्याचे स्पष्ट होते. विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत ही प्रक्रिया पार पडते. इच्छुक वधू-वरांनी निबंधक कार्यालयात विवाहाची नोटीस द्यावी लागते. त्यानंतर ३० दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यावर, कोणताही आक्षेप नसल्यास तीन साक्षीदारांच्या उपस्थितीत विवाह नोंदवला जातो. संकेतस्थळावरूव ऑनलाईन नोटीस देण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे, ज्यामुळे कार्यालयीन फेऱ्या कमी झाल्या आहेत. याबाबत अलिबाग येथील दुय्यम निबंधक वर्ग दोन तथा विवाह अधिकारी रविराज सुपेकर म्हणाले, “नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे, ही एक चांगली बाब आहे. नागरिकांना विवाह नोंदणीसाठी एक महिना अगोदर नोटीस द्यावी लागते. मात्र आता कार्यालयापर्यंत येण्याची गरज नाही. ऑनलाईन सुविधेचा अगदी घरात बसून लाभ घेता येतो. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.” नोंदणी विवाहाचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे मिळणारे कायदेशीर विवाह प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्र परदेश प्रवास, व्हिसा प्रक्रिया तसेच विविध शासकीय कामांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळे व्यवहारिक दृष्टिकोनातूनही हा पर्याय अधिक फायदेशीर मानला जात आहे. एकूणच, परंपरेपेक्षा व्यवहाराला प्राधान्य देत तरुण पिढी नोंदणी विवाहाचा स्वीकार करत आहे. कमी खर्च, कमी वेळ आणि अधिक सोय यामुळे “साधं पण स्मार्ट” लग्न ही संकल्पना रुजत असून, भविष्यात हा ट्रेंड आणखी वेगाने वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
खर्चाला ब्रेक; ऑनलाईन नोटीसमुळे नोंदणी विवाहाचा ट्रेंड, ‘नो तामझाम’ लग्नात १५० रुपयांत जुळते आयुष्याची गाठ , भपकेबाज लग्न समारंभ, लाखोंचा खर्च आणि महिनाभर चालणारी लगबग याला आता तरुणाई पर्याय शोधताना दिसत आहे. “कमी खर्च, जास्त सोय” या सूत्रावर आधारित नोंदणी विवाहाला दिवसेंदिवस मोठी पसंती मिळत असून, ऑनलाईन सुविधेमुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. विशेष म्हणजे, अगदी परदेशात बसूनही विवाहाची नोटीस देता येत असल्याने या पद्धतीचा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे. पारंपरिक लग्न म्हटले की मंगल कार्यालय, जेवणावळी, वाजंत्री, कपडे, आमंत्रणे, मिरवणुका अशा अनेक खर्चिक बाबी ओघाने येतात. यामुळे वधू-वरांच्या कुटुंबावर मोठा आर्थिक भार पडतो. मात्र, या सगळ्याला फाटा देत तरुण पिढी आता “नो तामझाम” पद्धतीने साध्या आणि कायदेशीर विवाहाकडे वळताना दिसत आहे. केवळ काहीशे रुपयांत, अगदी सुमारे १५० रुपयांच्या खर्चातही आयुष्याची गाठ बांधता येत असल्याने नोंदणी विवाह अधिक आकर्षक ठरत आहे. रायगड जिल्ह्यातील आकडेवारीही या बदलाची साक्ष देत आहे. एप्रिल २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत तब्बल ३६१ जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे. यावरून पारंपरिक पद्धतीपेक्षा सोपी, जलद आणि किफायतशीर पर्याय म्हणून नोंदणी विवाहाचा स्वीकार वाढत असल्याचे स्पष्ट होते. विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत ही प्रक्रिया पार पडते. इच्छुक वधू-वरांनी निबंधक कार्यालयात विवाहाची नोटीस द्यावी लागते. त्यानंतर ३० दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यावर, कोणताही आक्षेप नसल्यास तीन साक्षीदारांच्या उपस्थितीत विवाह नोंदवला जातो. संकेतस्थळावरूव ऑनलाईन नोटीस देण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे, ज्यामुळे कार्यालयीन फेऱ्या कमी झाल्या आहेत. याबाबत अलिबाग येथील दुय्यम निबंधक वर्ग दोन तथा विवाह अधिकारी रविराज सुपेकर म्हणाले, “नोंदणी पद्धतीने विवाह करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे, ही एक चांगली बाब आहे. नागरिकांना विवाह नोंदणीसाठी एक महिना अगोदर नोटीस द्यावी लागते. मात्र आता कार्यालयापर्यंत येण्याची गरज नाही. ऑनलाईन सुविधेचा अगदी घरात बसून लाभ घेता येतो. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.” नोंदणी विवाहाचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे मिळणारे कायदेशीर विवाह प्रमाणपत्र. हे प्रमाणपत्र परदेश प्रवास, व्हिसा प्रक्रिया तसेच विविध शासकीय कामांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. त्यामुळे व्यवहारिक दृष्टिकोनातूनही हा पर्याय अधिक फायदेशीर मानला जात आहे. एकूणच, परंपरेपेक्षा व्यवहाराला प्राधान्य देत तरुण पिढी नोंदणी विवाहाचा स्वीकार करत आहे. कमी खर्च, कमी वेळ आणि अधिक सोय यामुळे “साधं पण स्मार्ट” लग्न ही संकल्पना रुजत असून, भविष्यात हा ट्रेंड आणखी वेगाने वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
- ओवळा–माजिवडा विधानसभा क्षेत्रातील लोकमान्यनगर विभागात राबविण्यात आलेल्या विहिरींच्या पुनरुज्जीवन प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा आज उत्साहात संपन्न झाला. जुन्या विहिरींना नवसंजीवनी देत, जलसंधारणाचा हा उपक्रम परिसराला अधिक जलसमृद्ध आणि स्वयंपूर्ण बनवण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल ठरत आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे, महाराष्ट्रात विहीर पुनरुज्जीवनाचा हा पहिलाच यशस्वी प्रयोग ठरला आहे.1
- मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे मोठा राजकीय बदल पाहायला मिळाला आहे. एजीएच पोर्ट एव्हिएशन सर्व्हिस आणि BWFS मधील अनेक कामगारांनी शिंदे गटाच्या युनियनला सोडून उद्धव ठाकरे यांच्या भारतीय कामगार सेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. हा कार्यक्रम अरविंद सावंत, अजित साळवी आणि संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडला. विमानतळासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी झालेला हा बदल आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम करू शकतो! Police Vision Times1
- आरोपों के बाद नगरसेविका सहर शेख पहली बार मीडिया के सामने आईं। उन्होंने सभी आरोपों को सिरे से खारिज करते हुए कहा कि यह उनके खिलाफ साजिश है और सच्चाई जल्द सामने आएगी। आप क्या सोचते हैं? अपनी राय कमेंट में जरूर बताएं 👇1
- ब्रेकिंग:-नाबालिग ने बोलोरो गाड़ी से 100 की स्पीड से खंभे में मारी जोरदार टक्कर, पूरा इलाका अंधेरे में तार टूटने पर हो सकता था बड़ा हादसा,जा सकता था कईयों की जान वाराणसी (अमर ज्योति न्यूज़) | वाराणसी के लालपुर पांडेयपुर थाना क्षेत्र की आवास विकास कॉलोनी में दोपहर करीब 1:30 बजे के आस पास तेज रफ्तार महेंद्रा की बोलेरो ने 11,000 kV पावर के ट्रांसफार्मर वाले खंभे में टक्कर मार दी। टक्कर इतनी तेज थी कि खंभा जमीन से उखड़कर करीब 4 फीट आगे खिसक गया। धमाका इतना तेज था कि लगा ट्रांसफार्मर फट गया। आवास विकास कालोनी ट्यूबवेल नंबर 1 के पास महिंद्रा बोलेरो UP60 AL 4771, गाड़ी पर 'पुलिस' लिखा हुआ गाड़ी चालक 12-14 साल का नाबालिग है जो प्रेमचंद कॉलोनी का निवासी है गाड़ी में कुल 3 बच्चे थे, 2 मौके से भाग गए। जबकि लोगो ने गाड़ी सहित चालक को पकड़ लिया। 11हजार kV का ट्रांसफार्मर का खंभा क्षतिग्रस्त , पूरी कॉलोनी की बिजली गुल लगभग 20,000 की आबादी गर्मी में परेशान।स्थानीय लोगों का कहना है कि बच्चा रोजाना कॉलोनी में तेज रफ्तार से गाड़ी चलाता है यदि तार टूट गया होता तो हजारों लोग करेंट के चपेट में आ जाते और बड़ा हादसा हो जाता। क्षेत्रीय लोगो ने तुरंत बिजली विभाग और 112 पर फोन कर सूचना दिया मौके पर थाने की टीम के साथ विभाग के सारे अधिकारी भी पहुच गए। कालोनी वासियों ने FIR की मांग की तो नाबालिक चालक के परिजन उन्हें पुलिस और बिजली विभाग को अलग ले जाकर 'मैनेज' करने की बात करने लगे। और अभी थाने से जानकारी मिली कि कोई प्रार्थना पत्र नहीं दिया गया। जिसके कारण अभी तक कोई कार्यवाही नही किया गया है । पुलिस परिवार बच्चे और गाड़ी दोनों को लेकर चले गए।लोगो का कहना है कि बिजली विभाग के अधिकारी फोन नहीं उठा रहे। वही स्थानीय लोगों में भारी आक्रोश है। गर्मी में 20 हजार की आबादी बिना बिजली के जूझ रही है और नाबालिग को गाड़ी देने पर परिजनों पर सवाल उठ रहे हैं।1
- SIR फॉर्म पर Rahul Shewale का बड़ा दावा – नहीं भरा तो नागरिकता खतरे में?1
- मुंबई । बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात महिला विधेयकावर चर्चा करताना वार्ड क्र. 47 चे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य तेजिंदर सिंग तिवाना यांनी ठाम भूमिका मांडली. महापौरांना उद्देशून बोलताना तिवाना म्हणाले, “हा केवळ राजकीय विरोध नसून मातृशक्तीचा अपमान आहे. देशातील महिलांना सशक्त करण्यासाठी आणि त्यांना निर्णय प्रक्रियेत स्थान देण्यासाठी हे विधेयक अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा वेळी विरोध करणे म्हणजे महिलांच्या हक्कांकडे दुर्लक्ष करणे होय.” ते पुढे म्हणाले, “एकीकडे महिला आरक्षणाला पाठिंबा असल्याचे सांगितले जाते, तर दुसरीकडे प्रत्यक्षात विधेयकाला विरोध केला जातो. हा महिलांच्या भावनांचा विश्वासघात आहे. महिलांना न्याय देण्याऐवजी राजकीय स्वार्थासाठी अडथळे निर्माण केले जात आहेत.” तिवाना यांनी ठाम शब्दांत इशारा देत म्हटले, “नारीशक्तीचा अपमान हिंदुस्तान सहन करणार नाही. महिलांचा सन्मान हा कृतीतून दिसला पाहिजे, केवळ घोषणांमधून नव्हे.” विरोधकांवर टीका करताना त्यांनी म्हटले, “ज्यांनी या विधेयकाचा विरोध केला आहे, त्यांनी देशातील माता, भगिनी आणि मुलींच्या सन्मानाला धक्का दिला आहे. भारतातील महिला याला योग्य वेळी उत्तर देतील आणि महिला विरोधी भूमिकेला नाकारतील.” तिवाना यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात काही काळ जोरदार चर्चा रंगली.1
- Akshay Haldi Video Full Dhamal At Naigaon1
- मुंबई। वडाला ट्रक टर्मिनस में सोमवार दोफहर दो बसों में लगी आग से दोनों बसें जल गई। फायर ब्रिगेड मौके पर आग बुझाने पहुंचा जरूर तब तक बसों को बहुत नुकसान हो गया था। गर्मी बढ़ने के साथ मुंबई में आग लगने की घटनाओं में भी भारी बढ़ोतरी देखने को मिल रही है।2