अपघातांत वडिलांसमोर मुलीचा; तर मुलासमोर आईचा दुर्दैवी मृत्यू दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण रस्ते अपघातांत वडिलांसमोर मुलीचा, तर मुलासमोर आईचा दुर्दैवी मृत्यू झाला. हिंगणा परिसरात ट्रकने दुचाकीला मागून धडक दिल्याने १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर वाडीतील अपघातात ट्रकच्या धडकेत ६० वर्षीय महिलेचा जीव गेला. दोन्ही घटनांमध्ये मृतांच्या नातेवाइकांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पहिली घटना हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वर्धा मार्गावर जामठा परिसरात घडली. या अपघातात पांढराबोडी, रामनगर येथील अनुष्का अनिल मेश्राम (१७) हिचा मृत्यू झाला. तिचे वडील अनिल शंकरराव मेश्राम (५१) जखमी झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास अनुष्का वडील अनिल यांच्यासोबत दुचाकीने वर्धा मार्गाने जात होती. जामठा परिसरातील डॉ. राजू देशमुख यांच्या फार्म हाऊससमोर अज्ञात ट्रकचालकाने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. दोघांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी अनुष्काला मृत घोषित केले.
अपघातांत वडिलांसमोर मुलीचा; तर मुलासमोर आईचा दुर्दैवी मृत्यू दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण रस्ते अपघातांत वडिलांसमोर मुलीचा, तर मुलासमोर आईचा दुर्दैवी मृत्यू झाला. हिंगणा परिसरात ट्रकने दुचाकीला मागून धडक दिल्याने १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला, तर वाडीतील अपघातात ट्रकच्या धडकेत ६० वर्षीय महिलेचा जीव गेला. दोन्ही घटनांमध्ये मृतांच्या नातेवाइकांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पहिली घटना हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वर्धा मार्गावर जामठा परिसरात घडली. या अपघातात पांढराबोडी, रामनगर येथील अनुष्का अनिल मेश्राम (१७) हिचा मृत्यू झाला. तिचे वडील अनिल शंकरराव मेश्राम (५१) जखमी झाले आहेत. शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास अनुष्का वडील अनिल यांच्यासोबत दुचाकीने वर्धा मार्गाने जात होती. जामठा परिसरातील डॉ. राजू देशमुख यांच्या फार्म हाऊससमोर अज्ञात ट्रकचालकाने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला. दोघांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी अनुष्काला मृत घोषित केले.
- राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची पत्रकार परिषद; दिली महत्त्वपूर्ण माहिती रामटेकचे आमदार व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी १६ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत राज्यात शेतीच्या परिस्थितीबद्दल व शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.याशिवाय त्यांनी अंन्य महत्त्वपूर्ण माहिती दिली.पहा मंत्री काय सांगतात.1
- गिट्टीखदान में आधी रात हड़कंप, नशे में गाड़ी चलाने का आरोप। 2 रात करीब 11:30 बजे गिट्टीखदान पुलिस स्टेशन क्षेत्र में एक युवती पर कथित तौर पर नशे की हालत में वाहन चलाने का आरोप लगा, जिसकी चपेट में आने से 8 से 10 लोग घायल हो गए। 2 घटना के बाद थाने के बाहर 100-150 लोगों की भीड़ जमा हो गई। पुलिस ने मौके पर पहुंचकर स्थिति संभाली, नशे में ड्राइविंग हुई या नहीं यह मेडिकल जांच के बाद ही स्पष्ट होगा। गिट्टीखदान में आधी रात हड़कंप, नशे में गाड़ी चलाने का आरोप। 2 रात करीब 11:30 बजे गिट्टीखदान पुलिस स्टेशन क्षेत्र में एक युवती पर कथित तौर पर नशे की हालत में वाहन चलाने का आरोप लगा, जिसकी चपेट में आने से 8 से 10 लोग घायल हो गए। 2 घटना के बाद थाने के बाहर 100-150 लोगों की भीड़ जमा हो गई। पुलिस ने मौके पर पहुंचकर स्थिति संभाली, नशे में ड्राइविंग हुई या नहीं यह मेडिकल जांच के बाद ही स्पष्ट होगा।1
- विषय: नवनिर्मित जिल्हा रुग्णालय, नागपूर मधील विद्यमान १०० खाटांची ९०० पर्यंत वाढ करणे बाबत.1
- दीक्षाभूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी घेतली क्रांतिकारी ऊर्जेची प्रेरणा! दीक्षाभूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी घेतली क्रांतिकारी ऊर्जेची प्रेरणा! नागपूर | प्रतिनिधी: CJP चे राष्ट्रीय अध्यक्ष अभिजित दिपके यांनी आज नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीला भेट देत तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नमन केले. दीक्षाभूमीवरील या भेटीदरम्यान त्यांनी तथागत बुद्धांच्या विचारांना तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना अभिवादन केले. या पवित्र भूमीतून क्रांतिकारी ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन आपल्या सामाजिक कार्याला नव्या जोमाने सुरुवात करण्याचा संकल्प त्यांनी केला. दीक्षाभूमी ही केवळ ऐतिहासिक वास्तू नसून सामाजिक परिवर्तन, समता आणि मानवमुक्तीच्या चळवळीचे प्रेरणास्थान आहे. या भूमीवर नतमस्तक होत अभिजित दिपके यांनी समाजहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा घेतली. तथागत गौतम बुद्धांचा धम्म, करुणा आणि समतेचा संदेश तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक न्याय आणि संविधानिक मूल्यांचा विचार यांना केंद्रस्थानी ठेवून पुढील कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.1
- ================================================================================ 🚨 PTN न्यूज | विशेष धडक बातमी | महाघोटाळा उघडकीस! 🚨 ================================================================================ 💥 कुही नगरपंचायतीचा काळा कारनामा चव्हाट्यावर! 💥 कागदावर शौचालय... प्रत्यक्षात गुरांच्या शेणाचा गोठा! ================================================================================ 🔴 नगराध्यक्षांच्याच वॉर्ड क्रमांक १३ मध्ये जनतेच्या पैशांवर उघड दरोडा! 🔴 बांधकामाचे बिल हडप; शौचालयात दारे, वीज, पाणी गायब! 🔴 दलित वस्ती सुधार योजनेचा लाखो रुपयांचा निधी थेट फाईलीतच फस्त! 🔴 रोजच्या साफसफाईचा पैसा स्वच्छता निरीक्षक अन् अधिकाऱ्यांच्या खिशात? ================================================================================ ⚡ नागरिकांचा प्रशासनाला थेट इशारा ⚡ "दोषी कंत्राटदार आणि लाचखोर अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा कुही नगरपंचायत कार्यालयाला कायमचे टाळे ठोकू!" ================================================================================ 📢 विशेष वृत्त: पी टी एन न्यूज करिता पत्रकार संजय अतकरी, कुही ================================================================================ #PTNNews ================================================================================ 🚨 PTN न्यूज | विशेष धडक बातमी | महाघोटाळा उघडकीस! 🚨 ================================================================================ 💥 कुही नगरपंचायतीचा काळा कारनामा चव्हाट्यावर! 💥 कागदावर शौचालय... प्रत्यक्षात गुरांच्या शेणाचा गोठा! ================================================================================ 🔴 नगराध्यक्षांच्याच वॉर्ड क्रमांक १३ मध्ये जनतेच्या पैशांवर उघड दरोडा! 🔴 बांधकामाचे बिल हडप; शौचालयात दारे, वीज, पाणी गायब! 🔴 दलित वस्ती सुधार योजनेचा लाखो रुपयांचा निधी थेट फाईलीतच फस्त! 🔴 रोजच्या साफसफाईचा पैसा स्वच्छता निरीक्षक अन् अधिकाऱ्यांच्या खिशात? ================================================================================ ⚡ नागरिकांचा प्रशासनाला थेट इशारा ⚡ "दोषी कंत्राटदार आणि लाचखोर अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा कुही नगरपंचायत कार्यालयाला कायमचे टाळे ठोकू!" ================================================================================ 📢 विशेष वृत्त: पी टी एन न्यूज करिता पत्रकार संजय अतकरी, कुही ================================================================================ #PTNNews1
- ध्वनि प्रदूषण नियंत्रण, सार्वजनिक शांति और कानून व्यवस्था बनाए रखने के उद्देश्य से डीजे का उपयोग ना करते हुए पारंपरिक और पर्यावरण पूरक तरीके से गणेशोत्सव मनाने का निर्णय लेने वाले गणेश मंडलों के पदाधिकारियों का तुमसर पुलिस प्रशासन की ओर से सम्मान किया गया। 15 सितंबर 2026 को तुमसर पुलिस थाने की ओर से क्षेत्र के गणेश मंडलों के पदाधिकारियों की बैठक आयोजित की गई। इस दौरान पचारा काटे बामनी पिपरा देवाड़ी पनारा माडकी हसारा नवरगांव ब्राहनी मेगांव तामसवाड़ी मीठेवानी सहित विभिन्न गांव के गणेश मंडलों के अध्यक्ष सचिव और सदस्यों का सत्कार किया गया। इन मंडलों ने डीजे का उपयोग ना करते हुए पारंपरिक वाद्य यंत्र, भजन, कीर्तन, आरती और सांस्कृतिक कार्यक्रमों के माध्यम से गणेशोत्सव मनाने का निर्णय लिया है। पुलिस प्रशासन के अनुसार इससे ध्वनि प्रदूषण पर नियंत्रण रखने में मदद मिलेगी और नागरिकों को शांतिपूर्ण वातावरण में उत्सव मनाने का अवसर मिलेगा। इस अवसर पर तुमसा पुलिस स्टेशन के थाना प्रभारी पुलिस निरीक्षक सुभाष बासे पुलिस निरीक्षक बाड़ा साहेब आघाव पुलिस हवालदार गिरीश बड़ोड़े और पुलिस सिपाही चौधरी ने मंडल पदाधिकारियों का अभिनंदन किया। उन्होंने सामाजिक जिम्मेदारी को ध्यान में रखते हुए उत्सव मनाने के निर्णय की सराहना की और भविष्य में भी कानून व्यवस्था, पर्यावरण संरक्षण तथा सामाजिक सौहार्द बनाए रखने का आह्वान किया। कार्यक्रम में संबंधित गांव के पुलिस पाटिल भी उपस्थित रहे। पुलिस प्रशासन ने सभी गणेश मंडलों के सहयोग के लिए आभार व्यक्त करते हुए शांतिपूर्ण और पारंपरिक गणेशोत्सव के लिए आगे भी इसी तरह सहयोग की अपेक्षा जताई। महाराष्ट्र न्यूज़ चैनल सदा सच के साथ चीफ एडिटर नदीम शोहरत Mo. 9021706444 ध्वनि प्रदूषण नियंत्रण, सार्वजनिक शांति और कानून व्यवस्था बनाए रखने के उद्देश्य से डीजे का उपयोग ना करते हुए पारंपरिक और पर्यावरण पूरक तरीके से गणेशोत्सव मनाने का निर्णय लेने वाले गणेश मंडलों के पदाधिकारियों का तुमसर पुलिस प्रशासन की ओर से सम्मान किया गया। 15 सितंबर 2026 को तुमसर पुलिस थाने की ओर से क्षेत्र के गणेश मंडलों के पदाधिकारियों की बैठक आयोजित की गई। इस दौरान पचारा काटे बामनी पिपरा देवाड़ी पनारा माडकी हसारा नवरगांव ब्राहनी मेगांव तामसवाड़ी मीठेवानी सहित विभिन्न गांव के गणेश मंडलों के अध्यक्ष सचिव और सदस्यों का सत्कार किया गया। इन मंडलों ने डीजे का उपयोग ना करते हुए पारंपरिक वाद्य यंत्र, भजन, कीर्तन, आरती और सांस्कृतिक कार्यक्रमों के माध्यम से गणेशोत्सव मनाने का निर्णय लिया है। पुलिस प्रशासन के अनुसार इससे ध्वनि प्रदूषण पर नियंत्रण रखने में मदद मिलेगी और नागरिकों को शांतिपूर्ण वातावरण में उत्सव मनाने का अवसर मिलेगा। इस अवसर पर तुमसा पुलिस स्टेशन के थाना प्रभारी पुलिस निरीक्षक सुभाष बासे पुलिस निरीक्षक बाड़ा साहेब आघाव पुलिस हवालदार गिरीश बड़ोड़े और पुलिस सिपाही चौधरी ने मंडल पदाधिकारियों का अभिनंदन किया। उन्होंने सामाजिक जिम्मेदारी को ध्यान में रखते हुए उत्सव मनाने के निर्णय की सराहना की और भविष्य में भी कानून व्यवस्था, पर्यावरण संरक्षण तथा सामाजिक सौहार्द बनाए रखने का आह्वान किया। कार्यक्रम में संबंधित गांव के पुलिस पाटिल भी उपस्थित रहे। पुलिस प्रशासन ने सभी गणेश मंडलों के सहयोग के लिए आभार व्यक्त करते हुए शांतिपूर्ण और पारंपरिक गणेशोत्सव के लिए आगे भी इसी तरह सहयोग की अपेक्षा जताई। महाराष्ट्र न्यूज़ चैनल सदा सच के साथ चीफ एडिटर नदीम शोहरत Mo. 90217064441
- इटवारी रेलवे स्टेशन के हल्दीराम शोरूम पर खराब मिठाई बेचने का आरोप नागपुर के इटवारी रेलवे स्टेशन स्थित हल्दीराम शोरूम से 11 सितंबर की शाम करीब 7:20 बजे खरीदी गई मिठाई को लेकर ग्राहक ने खराब गुणवत्ता का आरोप लगाया है। ग्राहक के मुताबिक, घर पहुंचकर मिठाई खाने पर उसका स्वाद और क्वालिटी ठीक नहीं लगी। शिकायत लेकर शोरूम पहुंचने पर स्टाफ ने भी मिठाई सही नहीं होने की बात मानी। ग्राहक ने इसे उपभोक्ताओं के फूड सेफ्टी अधिकार से जुड़ा मामला बताया है। चेतावनी: मिठाई या कोई भी खाद्य पदार्थ खरीदते समय उसकी ताजगी और गुणवत्ता जांचें और बिल जरूर लें। इटवारी रेलवे स्टेशन के हल्दीराम शोरूम पर खराब मिठाई बेचने का आरोप नागपुर के इटवारी रेलवे स्टेशन स्थित हल्दीराम शोरूम से 11 सितंबर की शाम करीब 7:20 बजे खरीदी गई मिठाई को लेकर ग्राहक ने खराब गुणवत्ता का आरोप लगाया है। ग्राहक के मुताबिक, घर पहुंचकर मिठाई खाने पर उसका स्वाद और क्वालिटी ठीक नहीं लगी। शिकायत लेकर शोरूम पहुंचने पर स्टाफ ने भी मिठाई सही नहीं होने की बात मानी। ग्राहक ने इसे उपभोक्ताओं के फूड सेफ्टी अधिकार से जुड़ा मामला बताया है। चेतावनी: मिठाई या कोई भी खाद्य पदार्थ खरीदते समय उसकी ताजगी और गुणवत्ता जांचें और बिल जरूर लें।1