logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शहापूर येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय दशरथ तिवरे यांच्या सूनबाई सौ. भावना राजेंद्र तिवरे यांनी जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सहकार क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांनी महिला राखीव गटामधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. स्वर्गीय दशरथ तिवरे यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती व जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून शेतकऱ्यांचे संसार उभे करण्यात आणि युवकांना रोजगार मिळवून देण्यात सातत्याने पुढाकार घेतला होता. त्यांचा सहकार क्षेत्रातील वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय व्हावेत या उद्देशाने, जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील मान्यवर आणि शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर सौ. भावना राजेंद्र तिवरे या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. सौ. भावना राजेंद्र तिवरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किसनराव तारमळे, ज्येष्ठ नेते जैतू दादा भोईर, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय तिवरे, प्रदेश चिटणीस डी के विशे, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना तारमळे, तालुका अध्यक्ष मनोहर सासे, बहुजन विकास आघाडीचे तालुकाध्यक्ष योगेश हजारे, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष तुकाराम वेखंडे, जितेंद्र तारमळे, सुखदेव जाधव, संदीप ठाकरे, संजय लोणे, जयवंत भाकरे, प्रशांत धिरडे, नरेश सातपुते, सीमाताई विशे, विशे मॅडम आणि कांती भोईर यांसह अनेक राजकीय व सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

6 hrs ago
user_लोक हिंद चॅनल
लोक हिंद चॅनल
Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
6 hrs ago
d17d5135-bd02-43be-b24c-8986832ad1b2

शहापूर येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय दशरथ तिवरे यांच्या सूनबाई सौ. भावना राजेंद्र तिवरे यांनी जिल्हा बँकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सहकार क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांनी महिला राखीव गटामधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. स्वर्गीय दशरथ तिवरे यांनी यापूर्वी

3edf4795-7fed-4437-acee-dd6c5f53cffd

जिल्हा परिषदेचे कृषी सभापती व जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून शेतकऱ्यांचे संसार उभे करण्यात आणि युवकांना रोजगार मिळवून देण्यात सातत्याने पुढाकार घेतला होता. त्यांचा सहकार क्षेत्रातील वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय व्हावेत या उद्देशाने, जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील मान्यवर आणि शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर

be7e6f5c-c5ac-42f7-8fa5-2814268d5b0e

सौ. भावना राजेंद्र तिवरे या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. सौ. भावना राजेंद्र तिवरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किसनराव तारमळे, ज्येष्ठ नेते जैतू दादा भोईर, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय तिवरे, प्रदेश चिटणीस डी के विशे, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना तारमळे, तालुका अध्यक्ष

1439f916-6c4f-46e9-81d6-9627f440bd1c

मनोहर सासे, बहुजन विकास आघाडीचे तालुकाध्यक्ष योगेश हजारे, राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष तुकाराम वेखंडे, जितेंद्र तारमळे, सुखदेव जाधव, संदीप ठाकरे, संजय लोणे, जयवंत भाकरे, प्रशांत धिरडे, नरेश सातपुते, सीमाताई विशे, विशे मॅडम आणि कांती भोईर यांसह अनेक राजकीय व सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • या भागात वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या दिसून येत आहे.
    2
    या भागात वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची समस्या दिसून येत आहे.
    user_Ashraf Ahmed
    Ashraf Ahmed
    Contractor उल्हासनगर, ठाणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडाच्या जेवर परिसरात 15 वर्षीय किशोर गोपाल शर्मा यांच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे. त्यांचा मृतदेह जेवरमधील रोही गावात असलेल्या एका दीर्घकाळापासून बंद असलेल्या आणि निर्जन घरातून जप्त करण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोपाल हत्याकांडात पोलीस स्टेटमेंटमधील संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी मीडिया कॉन्फरन्सकडे लक्ष द्यावे.
    1
    उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडाच्या जेवर परिसरात 15 वर्षीय किशोर गोपाल शर्मा यांच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे. त्यांचा मृतदेह जेवरमधील रोही गावात असलेल्या एका दीर्घकाळापासून बंद असलेल्या आणि निर्जन घरातून जप्त करण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गोपाल हत्याकांडात पोलीस स्टेटमेंटमधील संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी मीडिया कॉन्फरन्सकडे लक्ष द्यावे.
    user_पत्रकार योगेश यादव
    पत्रकार योगेश यादव
    Social Media Manager उल्हासनगर, ठाणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • ठाणे महानगरपालिकेचे (ठा.म.पा) विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी मुंब्रा शहरासाठी 50 MLD पाणी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री (DCM) एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
    1
    ठाणे महानगरपालिकेचे (ठा.म.पा) विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी मुंब्रा शहरासाठी 50 MLD पाणी मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री (DCM) एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
    user_Janta times news
    Janta times news
    Local News Reporter ठाणे, महाराष्ट्र•
    9 min ago
  • सनातनी धर्माचा खरा प्रतिनिधी म्हणून नितेश सोनींचा गौरव करण्यात आला आहे, त्यांना 'सच्चा सनातनी शेर' असे संबोधले गेले आहे. त्यांच्या दमदार आणि प्रभावी अंदाजामुळे त्यांचे विशेष कौतुक होत आहे. या प्रस्तुतीला सकारात्मक प्रतिसाद देऊन 'लाईक' करण्याची मागणी करण्यात आली आहे, जी त्यांच्या सनातनी मूल्यांशी संबंधित उपस्थितीची प्रशंसा करते.
    1
    सनातनी धर्माचा खरा प्रतिनिधी म्हणून नितेश सोनींचा गौरव करण्यात आला आहे, त्यांना 'सच्चा सनातनी शेर' असे संबोधले गेले आहे. त्यांच्या दमदार आणि प्रभावी अंदाजामुळे त्यांचे विशेष कौतुक होत आहे. या प्रस्तुतीला सकारात्मक प्रतिसाद देऊन 'लाईक' करण्याची मागणी करण्यात आली आहे, जी त्यांच्या सनातनी मूल्यांशी संबंधित उपस्थितीची प्रशंसा करते.
    user_ARIF Khan
    ARIF Khan
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • सैय्यद अली भाई साहब यांनी मुंब्रा शहराबद्दल एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुंब्रातील कोणत्याही राजकीय पक्षाने आजवर शिक्षणाच्या क्षेत्रात काम केलेले नाही, ज्यामुळे या महत्त्वाच्या क्षेत्राकडे दुर्लक्ष झाल्याचे सूचित होते.
    1
    सैय्यद अली भाई साहब यांनी मुंब्रा शहराबद्दल एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुंब्रातील कोणत्याही राजकीय पक्षाने आजवर शिक्षणाच्या क्षेत्रात काम केलेले नाही, ज्यामुळे या महत्त्वाच्या क्षेत्राकडे दुर्लक्ष झाल्याचे सूचित होते.
    user_मुंब्रा टाइम्स
    मुंब्रा टाइम्स
    Local News Reporter अंबरनाथ, ठाणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • ईदच्या पवित्र सणाच्या निमित्ताने, मोहम्मद दीपक यांनी एकमेकांना गळाभेट देऊन शुभेच्छा दिल्या. या कृतीतून त्यांनी एकता आणि भाईचारा यांचे एक उत्तम उदाहरण सादर करत समाजासमोर आदर्श निर्माण केला.
    1
    ईदच्या पवित्र सणाच्या निमित्ताने, मोहम्मद दीपक यांनी एकमेकांना गळाभेट देऊन शुभेच्छा दिल्या. या कृतीतून त्यांनी एकता आणि भाईचारा यांचे एक उत्तम उदाहरण सादर करत समाजासमोर आदर्श निर्माण केला.
    user_Janta times news
    Janta times news
    Local News Reporter ठाणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • सोनारपूरमध्ये अभिषेक बॅनर्जी यांच्या ताफ्यावर अंडी आणि दगडांनी हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेवेळी संपूर्ण परिसर 'चोर-चोर' च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता, ज्यामुळे लोकांचा तीव्र संताप आणि आरोप स्पष्टपणे दिसून आला.
    1
    सोनारपूरमध्ये अभिषेक बॅनर्जी यांच्या ताफ्यावर अंडी आणि दगडांनी हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेवेळी संपूर्ण परिसर 'चोर-चोर' च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता, ज्यामुळे लोकांचा तीव्र संताप आणि आरोप स्पष्टपणे दिसून आला.
    user_Nirbhay Nagri
    Nirbhay Nagri
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.