गॅस तुटवड्याची चाहूल; ‘’ लागू — हॉटेल व्यवसायावर संकटाची छाया गॅस तुटवड्याची चाहूल; ‘’ लागू — हॉटेल व्यवसायावर संकटाची छाया शेगांव /बुलढाणा, मुंबई : देशात वाढत्या घरगुती व व्यावसायिक गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने कठोर पाऊल उचलत (आवश्यक वस्तू कायदा) लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गॅसची साठेबाजी रोखणे, पुरवठा सुरळीत ठेवणे आणि नागरिकांना आवश्यक वस्तू वेळेत उपलब्ध करून देणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध भागांत गॅस उपलब्धतेबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी कृत्रिम तुटवडा निर्माण करून गॅस साठवून ठेवण्याच्या तक्रारी पुढे आल्याने शासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कायदेशीर उपाययोजना सुरू केल्या आहेत. या कायद्याअंतर्गत गॅसचा साठा, वितरण, विक्री आणि वापर यावर शासनाचे कडक नियंत्रण राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, परवाना रद्द करणे तसेच गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान , , , , आणि या राज्यांनी व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर तात्पुरती निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे हॉटेल, भोजनालये, ढाबे आणि लघु खाद्य व्यवसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यावसायिक गॅसचा पुरवठा मर्यादित झाल्यास हॉटेल व खाद्यव्यवसायावर थेट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अनेक लहान व्यावसायिकांसाठी हा निर्णय आर्थिक अडचणी निर्माण करणारा ठरू शकतो, अशी प्रतिक्रिया व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, नागरिकांना घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला असला तरी त्याचा तात्पुरता ताण व्यावसायिक क्षेत्रावर जाणवू शकतो. त्यामुळे पुढील काही दिवसांत परिस्थिती कशी बदलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गॅस तुटवड्याची चाहूल; ‘’ लागू — हॉटेल व्यवसायावर संकटाची छाया गॅस तुटवड्याची चाहूल; ‘’ लागू — हॉटेल व्यवसायावर संकटाची छाया शेगांव /बुलढाणा, मुंबई : देशात वाढत्या घरगुती व व्यावसायिक गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने कठोर पाऊल उचलत (आवश्यक वस्तू कायदा) लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गॅसची साठेबाजी रोखणे, पुरवठा सुरळीत ठेवणे आणि नागरिकांना आवश्यक वस्तू वेळेत उपलब्ध करून देणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध भागांत गॅस उपलब्धतेबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी कृत्रिम तुटवडा निर्माण करून गॅस साठवून ठेवण्याच्या तक्रारी पुढे आल्याने शासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कायदेशीर उपाययोजना सुरू केल्या आहेत. या कायद्याअंतर्गत गॅसचा साठा, वितरण, विक्री आणि वापर यावर शासनाचे कडक नियंत्रण राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, परवाना रद्द करणे तसेच गुन्हा दाखल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान , , , , आणि या राज्यांनी व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर तात्पुरती निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे हॉटेल, भोजनालये, ढाबे आणि लघु खाद्य व्यवसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यावसायिक गॅसचा पुरवठा मर्यादित झाल्यास हॉटेल व खाद्यव्यवसायावर थेट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अनेक लहान व्यावसायिकांसाठी हा निर्णय आर्थिक अडचणी निर्माण करणारा ठरू शकतो, अशी प्रतिक्रिया व्यावसायिकांकडून व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, नागरिकांना घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला असला तरी त्याचा तात्पुरता ताण व्यावसायिक क्षेत्रावर जाणवू शकतो. त्यामुळे पुढील काही दिवसांत परिस्थिती कशी बदलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- सुनेत्रा पवार यांची महिलांसाठी मोठी घोषणा #sunetrapawar #ajitpawar #ladkibahinyojna1
- सरपंच पतीवर महिलेचा विनयभंगाचा आरोप बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचे आमरण उपोषण**1
- Post by स्मिता तलेय1
- प्रतिनिधि.... दिलीप मोरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याच्या सीमेवर आणि बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीलगत असलेल्या गिरडा घाटात दि १० रोजी मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा अपघात झाला. घाट उतरत असताना टिप्परचे अचानक ब्रेक निकामी झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत टिप्पर टेकडीकडे वळवून धडक दिली. त्यामुळे टिप्पर जागीच पलटी झाला. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून तो सुदैवाने बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाने वेळीच निर्णय घेतला नसता तर टिप्पर अंदाजे २०० ते २५० फूट खोल दरीत कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, या दहा टायरी टिप्परमध्ये साधारण पाच ते सहा ब्रास रेती असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर टिप्पर रस्त्यावर पलटी झाल्याने काही काळासाठी गिरडा घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद पडली. त्यामुळे वाहनधारकांना बराच वेळ अडचणीचा सामना करावा लागनार आहे गिरडा घाट हा अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा प्रमुख मार्ग बनल्याची चर्चा परिसरात आहे. अरुंद घाटमार्गावरून मोठ्या वेगाने धावणाऱ्या टिप्परमुळे परिसरातील दुचाकीस्वार आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.2
- गिरडा घाटात 10 टायर हायवा अपघातग्रस्त; नागरिकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात बातमी : सोयगाव तालुक्यातील गिरडा घाट येथे 10 टायर हायवा वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात काही जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातामुळे काही काळ घाटातील वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र सध्या घाटातील रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.2
- #jalna#marathinews#1
- मुलांची लग्न जमत नाही आहे1
- Post by Amravati News Update1
- सिल्लोड पंचायत समिती सभापती पदी भाजप च्या अनिता सुरेश बनकर तर उपसभापती भगवान आहेर यांची निवड... या निवडीने भाजपात आनंदाचे वातावरण.निवडी बद्दल भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला..1