पिंपरी-चिंचवडच्या अस्मितेचा अपमान सहन करणार नाही – आ. शंकर जगताप… पिंपरी चिंचवड :- पिंपरी-चिंचवड शहराच्या जागतिक ओळखीबाबत केलेल्या वक्तव्यावरून आ. शंकर जगताप यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हे विधान बेजबाबदार असून शहराच्या अस्मितेचा अपमान करणारे असल्याचे त्यांनी म्हटले. संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या पावन भूमीला तसेच चापेकर बंधूंच्या बलिदानाला कमी लेखणे अयोग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत असताना पिंपरी-चिंचवडने औद्योगिक शहर म्हणून मोठे योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे शहराला आयटी हब व स्मार्ट सिटीची ओळख मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शहराच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला देत अस्मितेला धक्का सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
पिंपरी-चिंचवडच्या अस्मितेचा अपमान सहन करणार नाही – आ. शंकर जगताप… पिंपरी चिंचवड :- पिंपरी-चिंचवड शहराच्या जागतिक ओळखीबाबत केलेल्या वक्तव्यावरून आ. शंकर जगताप यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हे विधान बेजबाबदार असून शहराच्या अस्मितेचा अपमान करणारे असल्याचे त्यांनी म्हटले. संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या पावन भूमीला तसेच चापेकर बंधूंच्या बलिदानाला कमी लेखणे अयोग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत असताना पिंपरी-चिंचवडने औद्योगिक शहर म्हणून मोठे योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे शहराला आयटी हब व स्मार्ट सिटीची ओळख मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शहराच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला देत अस्मितेला धक्का सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- डी.सी.ए. चेंबर इमारतीस ७/१२ उताऱ्यास 4.94 चौ मीटर अस्तित्वात असताना चुकीच्या पद्धतीने 7.99 चौ मीटर एवढ्या क्षेत्रानुसार मिळालेल्या बांधकाम परवानगीप्रकरणी, मनपा आयुक्तांच्या आदेशानंतरही संबंधित बांधकाम सुरू असून ते तात्काळ बंद करून सदर अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करणे, तसेच संबंधित मनपा अधिकाऱ्यांना निलंबित करण्याबाबत अन्यथा दिनांक 30 मार्च २०२६ पासून मनपा समोर चक्री उपोषणाबाबत निवेदन.1
- Post by Shubham Jadhav1
- “दादा नसले तरी त्यांची उपस्थिती आजही जाणवते” “मनामनांत जिवंत दादा; आठवणींचा उजाळा कायम” “दादा शरीरानं नाहीत, पण प्रत्येकाच्या श्वासात आहेत”1
- *कामगाराचा मृत्यू जबाबदार कोण? वाल्हेकरवाडीत अनधिकृत बांधकाम पुन्हा चर्चेत*1
- पिंपरी चिंचवड : - काळभोर नगर परिसरातील भुयारी मार्गात धावत्या सीएनजी कारला अचानक भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली असली, तरी आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.... मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार भुयारी मार्गातून जात असताना अचानक इंजिनमधून धूर निघू लागला. काही कळण्याच्या आतच आगीने रौद्र रूप धारण केले. प्रसंगावधान राखत चालकाने तातडीने कारमधून बाहेर पडल्याने त्याचे प्राण वाचले. या घटनेमुळे भुयारी मार्गातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. प्राथमिक अंदाजानुसार, ही आग तांत्रिक बिघाडामुळे लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.... #पिंपरीचिंचवड #काळभोरनगर #भुयारीमार्गआग #कारआग #सीएनजीकार #अपघात #अग्नितांडव #अग्निशमनदल #वाहतूककोंडी #तांत्रिकबिघाड #सुदैवानेबचाव #ब्रेकिंगन्यूज #PimpriChinchwad #KalbhorNagar #CarFire #CNGCarFire #TunnelFire #VehicleFire #FireAccident #EmergencyResponse #FireBrigade #TrafficDisruption #TechnicalFault #BreakingNews1
- Post by Vitthal Mallav1
- Post by Shubham Jadhav1