भिवंडीत १५३ मतदान केंद्र संवेदनशील घोषित संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकूण ७१८ मतदान केंद्रांपैकी १५३ केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. त्यांचे प्रमाण सुमारे २१ टक्के आहे. यामध्ये शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीतील ५८ मतदान केंद्रांचा सर्वाधिक समावेश असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली. निवडणूक काळात भिवंडीत विविध ठिकाणी हाणामारी, दमदाटी तसेच दहशत निर्माण करण्याचे प्रकार घडल्याचा पूर्वानुभव लक्षात घेता, काही मतदान केंद्रे व इमारती पोलिस दप्तरी कायमस्वरूपी संवेदनशील म्हणून नोंदविलेल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान या केंद्रांवर पोलिस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेत सतत नजर ठेवण्यात येणार आहे. शहरातील एकूण १७३ इमारतींमध्ये ७१८ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यापैकी १४६ इमारतींमधील ५६५ केंद्रे सर्वसाधारण स्वरूपाची आहेत. तर उर्वरित २७ इमारतींमधील १५३ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
भिवंडीत १५३ मतदान केंद्र संवेदनशील घोषित संवेदनशील शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी शहरात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकूण ७१८ मतदान केंद्रांपैकी १५३ केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. त्यांचे प्रमाण सुमारे २१ टक्के आहे. यामध्ये शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीतील ५८ मतदान केंद्रांचा सर्वाधिक समावेश असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली. निवडणूक काळात भिवंडीत विविध ठिकाणी हाणामारी, दमदाटी तसेच दहशत निर्माण करण्याचे प्रकार घडल्याचा पूर्वानुभव लक्षात घेता, काही मतदान केंद्रे व इमारती पोलिस दप्तरी कायमस्वरूपी संवेदनशील म्हणून नोंदविलेल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान या केंद्रांवर पोलिस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेत सतत नजर ठेवण्यात येणार आहे. शहरातील एकूण १७३ इमारतींमध्ये ७१८ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यापैकी १४६ इमारतींमधील ५६५ केंद्रे सर्वसाधारण स्वरूपाची आहेत. तर उर्वरित २७ इमारतींमधील १५३ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
- Post by M Veer1
- महाराष्ट्र के सातारा में भारतीय सेना के जवान प्रमोद जाधव को जब अंतिम विदाई दी गई, तो पूरा गांव शोक में डूब गया। हादसे में शहीद हुए जवान की पत्नी को अस्पताल से स्ट्रेचर पर उनके अंतिम दर्शन के लिए लाया गया, जबकि उनकी महज आठ घंटे पहले जन्मी नवजात बेटी को गोद में लेकर अंतिम विदाई दिलाई गई। सेना की सलामी, बिलखते परिजन और तिरंगे में लिपटा शहीद- इस हृदयविदारक दृश्य ने न सिर्फ गांव बल्कि पूरे शहर को भावुक कर दिया। #viral #viralreels #military #maharashtra1
- मुंबई के धारावी में मुस्लिम युवक आकिब शेख का आरोप है कि उसको और उसके दोस्तों को गौमांस ले जाने के शक में परेशान किया गया। जबकि उनके साथ भैंस का मांस था।1
- हेडलाइन: वार्ड क्रमांक 95 से शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट के उम्मीदवार एडवोकेट हरी शास्त्री को मिला ज़बरदस्त जनसमर्थन विस्तृत समाचार: मुंबई के वार्ड क्रमांक 95 में शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट के उम्मीदवार एडवोकेट हरी शास्त्री को जनता का भारी समर्थन मिलता नज़र आ रहा है। चुनावी जनसंपर्क अभियान के दौरान एडवोकेट हरी शास्त्री ने वार्ड के विभिन्न इलाकों का दौरा कर स्थानीय नागरिकों से सीधा संवाद किया और उनकी समस्याओं को गंभीरता से सुना। इस दौरान स्थानीय नागरिकों ने सड़क, पानी, साफ़-सफाई, स्वास्थ्य सेवाएं और युवाओं के रोजगार जैसे मुद्दों को प्रमुखता से सामने रखा। एडवोकेट हरी शास्त्री ने सभी समस्याओं के समाधान का भरोसा दिलाते हुए कहा कि जनता की आवाज़ को मनपा और सदन तक मजबूती से पहुंचाना ही उनकी पहली प्राथमिकता होगी। जनता ने उनके सरल स्वभाव, साफ़ छवि और सामाजिक कार्यों के अनुभव की सराहना करते हुए खुलकर समर्थन जताया। कई नागरिकों ने कहा कि एडवोकेट हरी शास्त्री ही ऐसे उम्मीदवार हैं जो वार्ड के विकास को नई दिशा दे सकते हैं। पूरे वार्ड में चुनाव को लेकर उत्साह का माहौल है और जिस तरह से लोगों का समर्थन मिल रहा है, उससे यह साफ़ दिखाई दे रहा है कि वार्ड 95 में शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट की स्थिति मज़बूत होती जा रही है। जनसमर्थन के इस बढ़ते कारवां से चुनावी मुकाबला और भी दिलचस्प बन गया है।1
- SpiceJet Faces Serious Allegations as Passenger Files ₹1 Crore Defamation Complaint in Varanasi #SpiceJet #SpiceJetNews #FlightDiversion #AviationNews #PassengerRights #AirlineNegligence #MentalHarassment #DefamationCase #VaranasiNews #LucknowAirport #BreakingNews #IndianAviation #स्पाइसजेट #यात्रीअधिकार #एयरलाइनलापरवाही #वाराणसीखबर #लखनऊ #ब्रेकिंगन्यूज़ #यात्रीपरेशान #हककीआवाज़ #SpiceJetFlight #SG329 #VaranasiBreaking1
- अंदरसूलच्या एम.एस.जी.एस. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन प्रतिनिधी सचिन वखारे येवला येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे (एम.एस.जी.एस.) इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शितल तुषार भागवत उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी सहकार व शिक्षण महर्षी स्व. गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिक्षक अमोल आहेर यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी स्कूलच्या वतीने डॉ. शितल भागवत, संतोष घोडेराव, शब्बीर इनामदार, सागर पाठक, हितेश दाभाडे व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सौम्या एंडाईत, देवांश देशमुख, प्राजक्ता सोमासे यांनी भाषणे केली, तर खदीजा खान, वैष्णवी पाराटे, स्तुती पांडे, जानवी देशमुख व कवयित्री शोभा निकम यांनी कविता सादर केल्या. प्रमुख पाहुण्या डॉ. शितल भागवत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "मुलींनी राजमाता जिजाऊंसारखे निडर व स्वावलंबी बनावे आणि त्यांचा आदर्श आपल्या जीवनात आणावा." अध्यक्षीय भाषणात अरुण भांडगे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक स्पर्धेसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास संस्थेचे सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, प्रशासकीय अधिकारी राजेंद्र गायकवाड, संचालक आकाश सोनवणे, प्रिन्सिपल अल्ताफ खान, प्राचार्य सचिन सोनवणे, डॉ. सुवर्णा कडलक यांच्यासह सर्व शिक्षक, कर्मचारी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजहर खतीब यांनी केले तर आभार दीपक खैरनार यांनी मानले.1
- लंगर साहेब गुरुव्दारा, नांदेड येथील झालेल्या गोळीबाराच्या घटनेतील ५ आरोपींचा थरारक पाठलाग करून स्थानिक गुन्हे शाखा अकोला ने ४ तासात घेतले ताब्यात ....1
- Post by M Veer1