logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वाढदिवसाची पार्टी बेतली जीवावर मित्रानेच खांद्यावर फोडली बिअरची बाटली ! खामगाव : तालुक्यातील शिरसगाव देशमुख येथे वाढदिवसाच्या पार्टीत दारू पिण्यावरून झालेल्या वादातून मित्रानेच मित्रावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिरसगाव देशमुख येथील रहिवासी राहुल मनोहर अंत्तमगण (३४) हे केअर टेकर म्हणून काम करतात. ९ मे रोजी रात्री त्यांच्याच गावातील मित्र प्रणव विठ्ठल देशमुख याचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने बिस्लेरी प्लांटच्या पाठीमागील गिट्टी खदाणीवर जेवणाची आणि दारूची पार्टी आयोजित करण्यात आली होती. राहुल हा सुद्धा आपल्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला आनंदाने गेला होता. रात्री १० वाजेच्या सुमारास पार्टी रंगात असताना दारू पिण्यावरून राहुल आणि आरोपींमध्ये किरकोळ वाद झाला. वादाचे रूपांतर शिवीगाळ आणि हाणामारीत झाले. यावेळी सुरज निंबेकर याने राहुलला घट्ट पकडून ठेवले, तर वाढदिवस असलेल्या प्रणव देशमुख याने संतापून हातातील बिअरची काचेची बाटली थेट राहुलच्या उजव्या खांद्यावर मारली. या हल्ल्यात राहुल गंभीर जखमी झाला असून आरोपींनी त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली. घटनेनंतर जखमी राहुलने खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रणव देशमुख आणि सुरज निंबेकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ३५२, ३५१(२) (३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार काळबाघे करत आहेत.

1 hr ago
user_Shivaji Bhosale
Shivaji Bhosale
Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
1 hr ago

वाढदिवसाची पार्टी बेतली जीवावर मित्रानेच खांद्यावर फोडली बिअरची बाटली ! खामगाव : तालुक्यातील शिरसगाव देशमुख येथे वाढदिवसाच्या पार्टीत दारू पिण्यावरून झालेल्या वादातून मित्रानेच मित्रावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिरसगाव देशमुख येथील रहिवासी राहुल मनोहर अंत्तमगण (३४) हे केअर टेकर म्हणून काम करतात. ९ मे रोजी रात्री त्यांच्याच गावातील मित्र प्रणव विठ्ठल देशमुख याचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने बिस्लेरी प्लांटच्या पाठीमागील गिट्टी खदाणीवर जेवणाची आणि दारूची पार्टी आयोजित करण्यात आली होती. राहुल हा सुद्धा आपल्या मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला आनंदाने गेला होता. रात्री १० वाजेच्या सुमारास पार्टी रंगात असताना दारू पिण्यावरून राहुल आणि आरोपींमध्ये किरकोळ वाद झाला. वादाचे रूपांतर शिवीगाळ आणि हाणामारीत झाले. यावेळी सुरज निंबेकर याने राहुलला घट्ट पकडून ठेवले, तर वाढदिवस असलेल्या प्रणव देशमुख याने संतापून हातातील बिअरची काचेची बाटली थेट राहुलच्या उजव्या खांद्यावर मारली. या हल्ल्यात राहुल गंभीर जखमी झाला असून आरोपींनी त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली. घटनेनंतर जखमी राहुलने खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रणव देशमुख आणि सुरज निंबेकर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ३५२, ३५१(२) (३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार काळबाघे करत आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मराठीत घेतली शपथ; मुख्यमंत्री थलापती विजय यांचा व्हिडीओ व्हायरल मुख्यमंत्री थलापती विजय यांच्या शपथविधीतील मराठी भाषणाची सोशल मीडियावर धूम किंवा मराठीत घेतली शपथ; मुख्यमंत्री थलापती विजय यांचा व्हिडीओ व्हायरल
    1
    मराठीत घेतली शपथ; मुख्यमंत्री थलापती विजय यांचा व्हिडीओ व्हायरल
मुख्यमंत्री थलापती विजय यांच्या शपथविधीतील मराठी भाषणाची सोशल मीडियावर धूम
किंवा
मराठीत घेतली शपथ; मुख्यमंत्री थलापती विजय यांचा व्हिडीओ व्हायरल
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे कब्जा धारक – लीज पट्टा (मालकी हक्क) वितरित करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे कब्जा धारक – लीज पट्टा (मालकी हक्क) वितरित करण्यात आले. खालील लाभार्थ्यांना जमिनीच्या पट्ट्याचे प्राथमिक स्वरूपात वाटप करण्यात आले : ✅फकीराबाबा मिनानी ✅प्रितम मथरानी ✅झामनदास गोधानी ✅शिलाबाई चावला ✅कमल भोजवानी ✅गोविंद माखीजानी ✅हेमंत बेलानी व कमल बेलानी ✅महेश ग्यानचंदानी ✅अशोक संतवानी ✅रवी आंनदानी ✅मुकेश साधवानी ✅रवी कुकरेजा
    1
    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे कब्जा धारक – लीज पट्टा (मालकी हक्क) वितरित करण्यात आले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे कब्जा धारक – लीज पट्टा (मालकी हक्क) वितरित करण्यात आले. 
खालील लाभार्थ्यांना जमिनीच्या पट्ट्याचे प्राथमिक स्वरूपात वाटप करण्यात आले :
✅फकीराबाबा मिनानी
✅प्रितम मथरानी
✅झामनदास गोधानी
✅शिलाबाई चावला
✅कमल भोजवानी
✅गोविंद माखीजानी
✅हेमंत बेलानी व कमल बेलानी
✅महेश ग्यानचंदानी 
✅अशोक संतवानी 
✅रवी आंनदानी
✅मुकेश साधवानी
✅रवी कुकरेजा
    user_शुरु रिपोर्टर
    शुरु रिपोर्टर
    Voice of people सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • “गावातील नाल्यात बसून उपोषणाचा इशारा; आवलगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराचा संताप अनावर!” मंठा तालुक्यातील आवलगाव येथील नागरिक मारोती तांबे यांनी हातवन/आवलगाव ग्रामपंचायतीतील २०२१ ते २०२६ दरम्यान झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत थेट बेमुदत धरणे उपोषणाचा इशारा दिला आहे. विहीर कुठे खोदली? पाईपलाईन कुठे टाकली? मोटार कुठे बसवली? दलित वस्तीत कामे का झाली नाहीत? शाळेतील शौचालय आणि गड्डूचे पैसे कोणाच्या खिशात गेले? असे थेट सवाल प्रशासनाला करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, “कामे न करता बिले काढली” असा गंभीर आरोप करत तांबे यांनी दि.१० मार्च रोजी चौकशीची मागणी केली होती. मात्र दोन महिने उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त तांबे यांनी आता गावातील सांडपाण्याच्या नालीमध्ये बसून ११ मेपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. “जालना येथील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून भ्रष्टाचार उघड करावा, अन्यथा जीवितास काही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. ग्रामपंचायत विकासकामांच्या नावाखाली निधीचा खेळ झाला का? की प्रशासन मुद्दाम डोळेझाक करत आहे? असा सवाल आता ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे. मंठा तालुक्यातील आवलगाव येथील नागरिक मारोती तांबे यांनी हातवन/आवलगाव ग्रामपंचायतीतील २०२१ ते २०२६ दरम्यान झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत थेट बेमुदत धरणे उपोषणाचा इशारा दिला आहे. विहीर कुठे खोदली? पाईपलाईन कुठे टाकली? मोटार कुठे बसवली? दलित वस्तीत कामे का झाली नाहीत? शाळेतील शौचालय आणि गड्डूचे पैसे कोणाच्या खिशात गेले? असे थेट सवाल प्रशासनाला करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, “कामे न करता बिले काढली” असा गंभीर आरोप करत तांबे यांनी दि.१० मार्च रोजी चौकशीची मागणी केली होती. मात्र दोन महिने उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त तांबे यांनी आता गावातील सांडपाण्याच्या नालीमध्ये बसून ११ मेपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. “जालना येथील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून भ्रष्टाचार उघड करावा, अन्यथा जीवितास काही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा निवेदनातू ग्रामपंचायत विकासकामांच्या नावाखाली निधीचा खेळ झाला का? की प्रशासन मुद्दाम डोळेझाक करत आहे? असा सवाल आता ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.
    1
    “गावातील नाल्यात बसून उपोषणाचा इशारा; आवलगाव ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराचा संताप अनावर!”

मंठा तालुक्यातील आवलगाव येथील नागरिक मारोती तांबे यांनी हातवन/आवलगाव ग्रामपंचायतीतील २०२१ ते २०२६ दरम्यान झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत थेट बेमुदत धरणे उपोषणाचा इशारा दिला आहे.

विहीर कुठे खोदली? पाईपलाईन कुठे टाकली? मोटार कुठे बसवली? दलित वस्तीत कामे का झाली नाहीत? शाळेतील शौचालय आणि गड्डूचे पैसे कोणाच्या खिशात गेले? असे थेट सवाल प्रशासनाला करण्यात आले आहेत.

विशेष म्हणजे, “कामे न करता बिले काढली” असा गंभीर आरोप करत तांबे यांनी दि.१० मार्च रोजी चौकशीची मागणी केली होती. मात्र दोन महिने उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त तांबे यांनी आता गावातील सांडपाण्याच्या नालीमध्ये बसून ११ मेपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

“जालना येथील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून भ्रष्टाचार उघड करावा, अन्यथा जीवितास काही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

ग्रामपंचायत विकासकामांच्या नावाखाली निधीचा खेळ झाला का? की प्रशासन मुद्दाम डोळेझाक करत आहे? असा सवाल आता ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.
मंठा तालुक्यातील आवलगाव येथील नागरिक मारोती तांबे यांनी हातवन/आवलगाव ग्रामपंचायतीतील २०२१ ते २०२६ दरम्यान झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत थेट बेमुदत धरणे उपोषणाचा इशारा दिला आहे.
विहीर कुठे खोदली? पाईपलाईन कुठे टाकली? मोटार कुठे बसवली? दलित वस्तीत कामे का झाली नाहीत? शाळेतील शौचालय आणि गड्डूचे पैसे कोणाच्या खिशात गेले? असे थेट सवाल प्रशासनाला करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, “कामे न करता बिले काढली” असा गंभीर आरोप करत तांबे यांनी दि.१० मार्च रोजी चौकशीची मागणी केली होती. मात्र दोन महिने उलटूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त तांबे यांनी आता गावातील सांडपाण्याच्या नालीमध्ये बसून ११ मेपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
“जालना येथील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून भ्रष्टाचार उघड करावा, अन्यथा जीवितास काही हानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील,” असा थेट इशारा निवेदनातू
ग्रामपंचायत विकासकामांच्या नावाखाली निधीचा खेळ झाला का? की प्रशासन मुद्दाम डोळेझाक करत आहे? असा सवाल आता ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.
    user_Suresh D Dawane Patil
    Suresh D Dawane Patil
    मंठा, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • आंदोलनाचा ११वा दिवस… पत्राचा तमाशा … पण कारवाई शून्य! ग्रामपंचायत अधिकारी मोकाट, आणि प्रशासन त्यांना पाठीशी! आज ४ वाजेपर्यंत निर्णय नाही तर आंदोलन होईल अधिक तीव्र! आंदोलनाचा ११वा दिवस… पत्राचा तमाशा … पण कारवाई शून्य! ग्रामपंचायत अधिकारी मोकाट, आणि प्रशासन त्यांना पाठीशी! आज ४ वाजेपर्यंत निर्णय नाही तर आंदोलन होईल अधिक तीव्र!
    1
    आंदोलनाचा ११वा दिवस…  पत्राचा तमाशा … पण कारवाई शून्य!
ग्रामपंचायत अधिकारी मोकाट, आणि प्रशासन त्यांना पाठीशी!
आज ४ वाजेपर्यंत निर्णय नाही तर आंदोलन होईल अधिक तीव्र!
आंदोलनाचा ११वा दिवस…  पत्राचा तमाशा … पण कारवाई शून्य!
ग्रामपंचायत अधिकारी मोकाट, आणि प्रशासन त्यांना पाठीशी!
आज ४ वाजेपर्यंत निर्णय नाही तर आंदोलन होईल अधिक तीव्र!
    user_AJINKYA S DAWANE
    AJINKYA S DAWANE
    मंठा, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Thakare Yogesh
    1
    Post by Thakare Yogesh
    user_Thakare Yogesh
    Thakare Yogesh
    अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    43 min ago
  • घाटखेडा धरणात दुर्दैवी दुर्घटना; रील बनवताना चौघांचा बुडून मृत्यू
    1
    घाटखेडा धरणात दुर्दैवी दुर्घटना; रील बनवताना चौघांचा बुडून मृत्यू
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    53 min ago
  • छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात अनेक खोल्या रिकाम्या असूनही गंभीर रुग्णांना बेड मिळत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यामुळे नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून उद्धट वागणुकीचीही तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात अनेक खोल्या रिकाम्या असूनही गंभीर रुग्णांना बेड मिळत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यामुळे नातेवाईकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, डॉक्टर व कर्मचाऱ्यांकडून उद्धट वागणुकीचीही तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • मुख्यमंत्री श्री नायब सिंह सैनी जिला कुरुक्षेत्र के पिहोवा स्थित अरुणाय शिव मंदिर में पूजा अर्चना करते हुए मुख्यमंत्री श्री नायब सिंह सैनी जिला कुरुक्षेत्र के पिहोवा स्थित अरुणाय शिव मंदिर में पूजा अर्चना करते हुए। साथ में हैं गीता मनीषी स्वामी ज्ञानानंद जी महाराज व अन्य गणमान्य।
    1
    मुख्यमंत्री श्री नायब सिंह सैनी जिला कुरुक्षेत्र के पिहोवा स्थित अरुणाय शिव मंदिर में पूजा अर्चना करते हुए
मुख्यमंत्री श्री नायब सिंह सैनी जिला कुरुक्षेत्र के पिहोवा स्थित अरुणाय शिव मंदिर में पूजा अर्चना करते हुए। साथ में हैं गीता मनीषी स्वामी ज्ञानानंद जी महाराज व अन्य गणमान्य।
    user_शुरु रिपोर्टर
    शुरु रिपोर्टर
    Voice of people सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • maje gavat Aaj gatna jali aamcha gavat ek ghatna jali gaikar wali kaarvayi jalim I
    1
    maje gavat Aaj gatna jali
aamcha gavat ek ghatna jali gaikar wali kaarvayi jalim I
    user_Thakare Yogesh
    Thakare Yogesh
    अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    53 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.