नागपूर जिल्ह्यातील सावरगाव येथे परंपरागत ऐतिहासिक "शंकर पट " सुरू नागपूर: जिल्ह्यातील सावरगाव येथे परंपरागत ऐतिहासिक "शंकर पट " सोहळ्याला भूषण कुंटे यांची सदिच्छा भेट नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात सावरगाव येथे २९ व ३० मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक "शंकर पट " सोहळ्यास भेट देण्याचा प्रथमच योग आला. गेल्या तब्बल ७४ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेला हा परंपरागत आणि भव्य इनामी “शंकर पट” हा केवळ बैलगाडा शर्यत नसून आपल्या ग्रामीण संस्कृतीचा अभिमान आहे. या उपक्रमाची संकल्पना स्व.आमदार सुनील शिंदे (सोनू बाबा) यांची असून, आजही त्यांचे सुपुत्र मा. सतीश सुनील शिंदे (माजी कृषी सभापती, जि.प. नागपूर) यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडतो. सतीशभाऊ यांनी स्वतः मोबाईलवर संपर्क साधून मला निमंत्रण दिले होते. त्या निमंत्रणाचा सन्मान राखत, महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा राष्ट्रीय प्रवक्ते, विदर्भ कार्याध्यक्ष व नागपूर जिल्हाध्यक्ष या नात्याने उपस्थित राहण्याचा मला सन्मान मिळाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजीमंत्री सुनीलभाऊ केदार होते. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून खासदार, रामटेक लोकसभा क्षेत्र, श्यामकुमार बर्वे उपस्थित होते. याप्रसंगी कृषी व शेतकरी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्याची संधी मिळाली. कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट, आकर्षक आणि शिस्तबद्ध आहे. ग्रामीण भागातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मन आनंदित झाले.
नागपूर जिल्ह्यातील सावरगाव येथे परंपरागत ऐतिहासिक "शंकर पट " सुरू नागपूर: जिल्ह्यातील सावरगाव येथे परंपरागत ऐतिहासिक "शंकर पट " सोहळ्याला भूषण कुंटे यांची सदिच्छा भेट नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात सावरगाव येथे २९ व ३० मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक "शंकर पट " सोहळ्यास भेट देण्याचा प्रथमच योग आला. गेल्या तब्बल ७४ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेला हा परंपरागत आणि भव्य इनामी “शंकर पट” हा केवळ बैलगाडा शर्यत नसून आपल्या ग्रामीण संस्कृतीचा अभिमान आहे. या उपक्रमाची संकल्पना स्व.आमदार सुनील शिंदे (सोनू बाबा) यांची असून, आजही त्यांचे सुपुत्र मा. सतीश सुनील शिंदे (माजी कृषी सभापती, जि.प. नागपूर) यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडतो. सतीशभाऊ यांनी स्वतः मोबाईलवर संपर्क साधून मला निमंत्रण दिले होते. त्या निमंत्रणाचा सन्मान राखत, महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा राष्ट्रीय प्रवक्ते, विदर्भ कार्याध्यक्ष व नागपूर जिल्हाध्यक्ष या नात्याने उपस्थित राहण्याचा मला सन्मान मिळाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजीमंत्री सुनीलभाऊ केदार होते. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून खासदार, रामटेक लोकसभा क्षेत्र, श्यामकुमार बर्वे उपस्थित होते. याप्रसंगी कृषी व शेतकरी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्याची संधी मिळाली. कार्यक्रम अत्यंत उत्कृष्ट, आकर्षक आणि शिस्तबद्ध आहे. ग्रामीण भागातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मन आनंदित झाले.
- छत्तीसगड कांकेरमध्ये दोन नक्षलवाद्यांनी एके-४७ सह केले आत्मसमर्पण जंगलात लपून बसलेल्या साथीदारांना मुख्य प्रवाहात परत येण्याचे आवाहन केले....1
- Post by Samachar king digital1
- Post by Suresh k langde1
- कुही-वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या वारसांना २५ लाखांची आर्थिक मदत . दहा लाख रुपयांचा तात्काळ धनादेश तर बाकी पंधरा लाख रुपये मिळणार फिक्स च्या स्वरूपात. निर्मला श्रीपत गभणे वय वर्षे ७८ यांचा शेतात काम करताना वाघाने केलेल्या हल्यात दि.२७/३/२०२६ ला झाला होता मृत्यू, यावेळी वारसांना सह वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते1
- उमरेड ( राजु जांभुळे ) भिवापूर पोलिसांनी रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात २८ व २९ मार्च रोजी धडक कारवाई करत एकूण ५ गुन्हे नोंदवले. या कारवाईत ५ टिप्पर वाहने आणि ३६ ब्रास रेती असा एकूण १ कोटी ३१ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी विविध ठिकाणी नाकाबंदी व पेट्रोलिंग करीत तहसिल कार्यालय टी पाइंट व जवळी परिसरात संशयित टिप्पर थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित वाहनांमध्ये रेती आढळून आली. मात्र चालकांकडे वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. कारवाईदरम्यान वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये २० ते ३० लाख रुपये किंमतीची टिप्पर वाहने तसेच ३० ते ४० हजार रुपये किंमतीची रेती जप्त करण्यात आली. सदरची कारवाई उपविभागीय अधिकारी वृष्टी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रविंद्र मस्कर यांच्या नेतृत्वात पोलिस नाईक रविंद्र जाधव व पोलिस अमलंदार यांच्या पुढाकारात करण्यात आली. या सर्व प्रकरणांत चालक व वाहन मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी भिवापूर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५), ४९ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम ४८(७) आणि ४८(८) अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.1
- औराई सीओ के खिलाफ ख़बर नहीं चलाने के लिए सीओ के करीबी ने पत्रकार को धम/काया! #aurai #अंचल #VijaySinha #biharpolice #Muzaffarpurpolice #BreakingNews #muzaffarpur #worldbiharnews #viralreels1
- ब्रेकिंग चित्रकूट: बागै नदी में डूबने से दो मासूमों की दर्दनाक मौत, गांव में पसरा मातम* चित्रकूट। जनपद के पहाड़ी थाना क्षेत्र अंतर्गत सकरौली मजरा केयूटरा पुरवा गांव में मंगलवार सुबह एक हृदयविदारक हादसा हो गया। बागै नदी के चकरेही घाट पर नहाने गए दो मासूम बच्चों की डूबने से दर्दनाक मौत हो गई। प्राप्त जानकारी के अनुसार सुबह करीब 9 बजे शिवम राजपूत (पुत्र नवल) और आशीष राजपूत (पुत्र गोविंद) नदी में नहाने के लिए गए थे। इसी दौरान गहराई का अंदाजा न लग पाने के कारण दोनों बच्चे पानी में डूब गए। आसपास मौजूद लोगों ने बचाने का प्रयास किया, लेकिन तब तक काफी देर हो चुकी थी। घटना की सूचना मिलते ही परिजनों में कोहराम मच गया और पूरे गांव में शोक की लहर दौड़ गई। मौके पर पहुंची पुलिस ने ग्रामीणों की मदद से दोनों बच्चों के शव बाहर निकलवाए और आवश्यक कार्रवाई में जुट गई। इस दर्दनाक हादसे ने एक बार फिर नदी घाटों पर सुरक्षा व्यवस्था की कमी और बच्चों की निगरानी को लेकर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं।1
- नशिक: अल्पवयातच नको ते कृत्य भोंदू व विकृत खरात करत असल्याने घरच्यांनी ढुंगणावर लाथ घालून घराबाहेर हाकलले1